महसूल सप्ताहात जनतेसाठी उपयुक्त उपक्रमांची रेलचेल – शिरूर तहसील प्रशासनाचा पुढाकार

शिरूर (अरुणकुमार मोटे):शिरूर तालुका प्रशासनाच्या वतीने दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येत असून, या कालावधीत विविध लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्देश महसूल विभागाशी संबंधित नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवणे, माहिती उपलब्ध करून देणे आणि प्रशासनाबद्दल जनजागृती करणे हा आहे.महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व जिल्हाधिकारी पुणे यांच्या […]

अधिक वाचा..

रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार

मुंबई: दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांनी समुहाला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. टाटा समुह नेहमीच आपल्या तत्वांवर चालत आला आहे. त्यांनी कधीही आपल्या भूमिकेशी तडजोड केली नाही. पण, आता रतन टाटा यांचा एक निर्णय त्यांचीच पुढची पिढी बदलू शकते. टाटा ग्रुपच्या होल्डिंग कंपनी टाटा सन्समध्ये एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अलिकडेच टाटा […]

अधिक वाचा..

तुमच्या घरात First Aid बॉक्स आहे ना, आणीबाणीच्या काळात प्रथमोपचार डब्यात पाहा काय असणं मस्ट

युद्धाच्या बातम्या वाचून ताण येतो, भीती वाटते. सरकारही मॉक ड्रिल करत आपल्याला सतर्क रहायला शिकवते आहेच. मात्र त्यासोबतच विचार केला तर लक्षात येईल की आपल्या घरात साधा फस्ट एड बॉक्सही नाही.. तसं काहीआपण करुन ठेवतच नाही.. खरंतर ज्या घरात लहान मुलं आहेत त्या घरात लेकराबाळांना सतत लागतं, ते सारखे पडतात- झडतात, स्वयंपाक करताना आपल्यालाही कूुठेतरी […]

अधिक वाचा..

गणेशोत्सवात महिला सुरक्षेसाठी ‘स्त्री आधार केंद्रा’तर्फे विशेष स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रम

पुणे: १९८४ पासून महिलांच्या प्रश्नांवर कार्यरत असलेल्या स्त्री आधार केंद्रातर्फे यंदाही गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवानिमित्त सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी “महिला सुरक्षितता स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम २ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत एस. एम. जोशी सभागृह, पहिला मजला, पत्रकार भवन मागे, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे […]

अधिक वाचा..

भांडताना राग अनावर होऊन रडू येते, काय सांगते मानसशास्त्र, संतापात डोळ्यात पाणी येतं कारण

रागाच्या भरात आपल्या श्वासांची गती वाढते आणि त्याबरोबरच हृदयाचेही ठोके वाढतात. काही जण तावातावाने बोलतात तर काही जणांना मनात बरंच काही असूनही बोलायला शब्द फुटत नाही. उलट शरीराचा थरकाप होऊन रडू फुटतं. असे होणे अतिशय नैसर्गिक आहे. पण सगळ्यांच्याच बाबतीत तसे घडत नाही, असे का. राग नियंत्रणात ठेवणे केव्हाही चांगले, पण तो ठेवता येत नसेल […]

अधिक वाचा..

उच्च न्यायालयाचा निर्णय! धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कृषी विभागाची ती खरेदी नियमानुसारच

मुंबई: तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेती पूरक साहित्य खरेदी साठी राबवलेल्या विशेष कृती आराखड्यांतर्गत कृषी साहित्याच्या थेट खरेदी व वितरणाच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले असून, यास विरोध करणाऱ्या दोन्ही याचिका फेटाळल्या आहेत. न्यायमूर्ती आलोक आराधे व संदीप व्ही. मर्णे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. तत्कालीन कृषिमंत्री धनंजय […]

अधिक वाचा..

धनंजय मुंडेंची खंत; दोनशे दिवस न बोलता काढलेत पण या दोनशे दिवसांतील एक गोष्ट माझ्या जिव्हारी लागलीय

बीड: मी बऱ्याच दिवसांनी बोलतोय… माझी न बोलण्याची डबल सेंच्युरी झाली आहे. तब्बल दोनशे दिवस न बोलता काढले आहेत. या दोनशे दिवसांमध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या, त्यापैकी एक गोष्ट माझ्या जिवाला आणि जिव्हारी लागली. ती म्हणजे आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी. ज्यांनी कोणी आणली. भलेही तो बीडच्या मातीतला असेल अथवा बीडच्या मातीच्या बाहेरचा. त्याला एवढचं सांगायचं, […]

अधिक वाचा..

अधिवेशनादरम्यान मोठा ‘धमाका’, IAS सह २० बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर

मुंबई: महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारेही वाहू लागले आहेत. या राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मालिका कायम आहे. गेल्या तीन दिवसांत झालेल्या मोठ्या IAS बदल्यांनंतर, राज्य सरकारने पुन्हा एकदा २० महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत, ज्यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली […]

अधिक वाचा..

बदलत्या ऋतूमध्ये ‘या’ पद्धतीनं त्वचेची काळजी घ्या, पिंपल्स मुरूमांच्या समस्या होतील दूर…

आपल्या सर्वांनाच सुंदर दिसायचं असतं. सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी त्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. बदलत्या ऋतूचा परिणाम तुमच्या आरोग्यावरच नाही तर तुमच्या त्वचेवर देखील दिसून येतो. वातावरणातील बदलामुळे आणि आद्रतेमुळे चेहऱ्याचे भरपूर नुकसान होते. हिवाळ्यानंतर हवामानामध्ये अचानक बदल झाल्यामळे तुम्हाला त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीमध्ये त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सकाळी उठल्यापासून […]

अधिक वाचा..

येत्या नवरात्र उत्सवात तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन

मुंबई: श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन सन्माननीय मुख्यमंत्री श्री . देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री .अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा मानस असून हा प्रकल्प पुढील तीन – साडेतीन वर्षात पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. असे प्रतिपादन परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. […]

अधिक वाचा..