सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणा-यांवर करावाई करा

मुंबई: सरन्यायाधीश भूषण गवई हे मुंबई दौ-यावर असताना राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणेकडून राजशिष्टाचाराचा भंग करून त्यांचा अवमान करणा-या अधिका-यांवर कठोर करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून केली आहे. या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, सरन्यायाधीश हे संविधानिक संस्थेचे प्रमुख आहेत, त्यांचा अवमान […]

अधिक वाचा..

शेवग्याच्या शेंगांच्या सेवनाने गरोदरपणात आणि इतर वेळी होणारे फायदे

शेवग्याच्या शेंगांचा आहारातील समावेश हा गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर उपयुक्त ठरतो. तसेच इ शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश केल्याने इतर देखील अनेक आरोग्यविषयक फायदे होतात. 1) गरोदर असताना होणारा त्रास गर्भावस्थेत दरम्यान होणार्‍या आळसाला शेवग्याने कमी करता येत. ह्या शेंगा उलटी आणि चक्कर यासारखे त्रास कमी करते 2) गरोदपणतील मधुमेहावर गुणकारी शेवग्याच्या शेंग्यांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास […]

अधिक वाचा..

ऐन शालेय प्रवेशाच्या काळात ‘महा ऑनलाइन’ सर्व्हरमध्ये मोठ्या चुका

नागरीकांना व सेतू केंद्रचालकांना होतोय मनस्ताप  शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यासह संपुर्ण महाराष्ट्रभर नागरी सुविधा केंद्र व महा-ई-सेवा केंद्र मागील काही दिवसांपासून ‘महा ऑनलाइन’ (महा आयटी) प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या विविध सेवा पुरवठ्यात वारंवार अडथळे निर्माण होत आहे. १० एप्रिल २०२५ पासून ऑनलाइन सर्व्हर सतत बंद पडत असल्याने सेवा देण्यात अडचणी […]

अधिक वाचा..

परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक प्राध्यापकाचे विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह वर्तन, सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलण्याचे 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे, डॉ. नीलम गोऱ्हे यांची ठाम भूमिका मुंबई: वाशी येथील एका महाविद्यालयात परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक प्राध्यापकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. डॉ. […]

अधिक वाचा..

दिवसभरात व्यायामाला वेळ नसेल तर झोपण्यापूर्वी द्या पाच मिनिट, व्हाल निरोगी आणि दीर्घायुषी 

मनुष्य मनाने तरुण असला तरी शरीराने लवकर थकतो. त्यामागे कारणं अनेक प्रकारची असू शकतात. शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासाने अकाली वृद्धत्त्व येतं. केस पिकणे, शरीर थकणे, विविध प्रकारच्या व्याधी होणे यामुळे वय कमी असूनही शरीरावर म्हातारपणाच्या खुणा दिसू लागतात. केस काळे करणे, अँटी एजिंग क्रीम लावणे, फेस मसाज करणे असे नानाविध उपचार केले जातात. हे थांबवायचे […]

अधिक वाचा..

ST प्रवासात अज्ञात चोरट्याने तब्बल ३ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर-चौफुला एस. टी प्रवासात बसमधील सीटच्या खालील बॅग मधील सव्वाचार तोळ्याचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण ३ लाख ४५ हजार ५०० रु. चा ऐवज अज्ञात चोरट्यांने चोरुन नेला आहे. याबाबत शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शोभा आत्माराम लोंढे (वय ६०) रा. वाडाकॉलनी, शिरुर, यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दाखल […]

अधिक वाचा..

बारावी आणि दहावीच्या परीक्षांदरम्यान कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे मुख्य सचिवांचे आवाहन

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 ची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षा दि. 11 फेब्रुवारी ते दि. 18 मार्च 2025 आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते दि. 17 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी […]

अधिक वाचा..

थंडीच्या दिवसांत पचनशक्ती बिघडली? भल्या सकाळी करा ह्या गोष्टी

खाल्लेल्या पदार्थांचे नीट पचन न झाल्यास शरीराला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची कमतरता भासते. आपले शरीर पचन संस्थेवर आणि पचन क्रियेवर अवलंबून असते. निरोगी पचनसंस्था असलेल्या व्यक्तीचे शरीर निरोगी व सुदृढ असते. यासाठीच हिवाळ्याच्या दिवसांत जर तुम्ही तुमच्या मॉर्निंग रुटीनमध्ये थोडासा बदल करून काही आरोग्यदायी सवयीं लावल्या तर पचनक्रिया सुरळीत राहते. हिवाळ्यात पचनशक्ती मजबूत ठेवण्यासाठी फॉलो […]

अधिक वाचा..

थंडीच्या दिवसांत पचनशक्तीत मजबुत ठेवण्यासाठी सकाळी करा या ५ गोष्टी

दिवसेंदिवस वातावरणातील गारवा वाढत चालला आहे. वाढत्या थंडीमुळे अनेकांना आरोग्याच्या लहान मोठ्या समस्यांना वरचेवर तोंड द्यावे लागते. या ऋतूमध्ये बहुतांश लोकांना अपचनाच्या समस्येचा सामना करावा लागतो. हिवाळ्यात नैसर्गिकरित्या आपले पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते आणि बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी सारख्या समस्या उद्भवतात. एवढेच नाही तर हिवाळ्यात आपण उष्ण पदार्थ जास्त प्रमाणात […]

अधिक वाचा..

वजन कमी व्हावे म्हणून उपवासाला फक्त फळच खाता? हे योग्य का अयोग्य

वजन कमी करण्यासाठी उपवासाला फक्त फळच खाताय? उपवासाने आपले शरीर शुद्ध होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. याचबरोबर मनही शांत होते आणि शरीराच्या अवयवांनाही आराम मिळतो. उपवास केल्याने आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे होत असले तरीही तो उपवास योग्य पद्धतीनेच केला पाहिजे. उपवास करताना पूर्णवेळ उपाशी न राहता अमुक एका ठराविक वेळेनंतर काहीतरी […]

अधिक वाचा..