रात्री शिल्लक राहिलेली चपाती खाण्याचे फायदे

चपाती हा भारतीय लोकांच्या आहारातील सगळ्यात महत्वाचा भाग आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चपात्यांचं सेवन केलं जातं. बरेच लोक सकाळी नाश्त्यामध्येही चपाती खातात. अनेकदा असं होतं की, रात्री काही चपात्या शिल्लक राहतात आणि सकाळी त्या शिळ्या होतात. बरेच लोक दुसऱ्या दिवशी शिळ्या चपात्या खाणं टाळतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, शिल्लक राहिलेली चपाती ही […]

अधिक वाचा..

जेवण केल्यानंतर तुम्हाला स्नॅक्स खाण्याची सवय आहे का? जाणून घ्या याचे दुष्परिणाम

पौष्टिक आहार हा निरोगी जीवनासाठी आवश्यक आहे; पण त्याचबरोबर चांगल्या आहाराच्या सवयीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. अनेक जण जेवण केल्यानंतर स्नॅक्स खातात. खरेच जेवण केल्यानंतर स्नॅक्स खाणे कितपत चांगले आहे. अनेक लोक वेगवेगळ्या कारणांमुळे स्नॅक्स खातात. कधी ऊर्जा वाढविण्यासाठी खातात; तर कधी त्यांना हार्मोनल बदलांमुळे स्नॅक्स खाण्याची इच्छा निर्माण होते. काही जण रक्तातील साखरेची पातळी कमी झाली […]

अधिक वाचा..

गरम पदार्थ खाल्ल्यानंतर थंड पाणी पिण्याची सवय पडू शकते महागात

घशाला आराम देण्यासाठी आणि शरीराला उष्णतेपासून वाचवण्यासाठी आपण पाणी पितो. गार पाणी प्यायल्याने कोरड्या घशाला आराम तर मिळतो तसेच मन देखील तृप्त होते. थंड पाणी प्यायल्यानंतर गरमा गरम जेवल्याने आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. थंड गरम पदार्थ खाल्ल्याने आरोग्य बिघडते. यामुळे शरीराचे तापमान वाढू शकते. तसेच कोणतेही पदार्थ खाताना ऋतुमानानुसार खावे. अचानक थंड आणि गरम पदार्थ […]

अधिक वाचा..

सालीची मूग डाळ खाण्याचे फायदे इतके ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल

भारतीय लोकांच्या रोजच्या आहारात वेगवेगळ्या डाळींचा समावेश असतो. या डाळींच्या सेवनाने शरीराला प्रोटीन सोबतच अनेक पोषक तत्व मिळतात. त्यामुळे एक्सपर्ट नेहमीच वेगवेगळ्या डाळींचं सेवन करण्याचा सल्ला देत असतात. अशात आज आम्ही तुम्हाला एका अशाच डाळीच्या फायद्यां बाबत सांगणार आहोत. या डाळीचं एक महिना सेवन केल्याने शरीरात जमा झालेली चरबी दूर होईल आणि तुम्हाला वजन कमी […]

अधिक वाचा..

कच्ची पपयी खाण्याचे आयुर्वेदिक फायदे 

काही आवश्यक माहिती. शरीरातील वाढतं युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी कोणत्याही औषधापेक्षा कच्ची पपई हा रामबाण उपाय ठरतो. हा नैसर्गिक उपाय असल्याने कच्ची पपई खाल्ल्याने कुठलेच साईड इफेक्ट्स होत नाहीत. शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढल्याने विविध आजारांना आणि दुखण्यांना सामोरं जावं लागतं. संधिवात म्हणजेच अर्थरायटिस सारखं गंभीर दुखणं कोणत्याही वयात होऊ शकतं. यासाठीच युरिक अ‍ॅसिड आणि इतर […]

अधिक वाचा..

ठाकरे ब्रँडचा पराभव, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई: मुंबई महापालिकेची लिटमस टेस्ट मानल्या जाणाऱ्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे ब्रँड फेल ठरलाय. ९ वर्षांपासून सत्तेत असताना आणि दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतरही बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. प्रसाद लाड यांचे ७ तर शशांक राव यांच्या पॅनेलचे सर्वाधिक १४ जागांवर विजय मिळवला. मुंबईमध्ये ‘ठाकरे ब्रँड’चा २१-० असा धुव्वा उडाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची […]

अधिक वाचा..

कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हिवाळ्यात चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

हिवाळा आला की, शरीराला जास्त विश्रांती हवी असते. शरीराचे तापमान कमी होते आणि त्यामुळे शरीर उबदार राहावे म्हणून कॅलरीयुक्त अन्नपदार्थ खाण्याची इच्छा होते. हे कॅलरीयुक्त पदार्थ अनेकदा कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकतात. कोलेस्ट्रॉल हा एक फॅटी पदार्थ आहे, जो रक्तात असतो. अति प्रमाणात रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल निर्माण झाल्यामुळे रक्तवाहिन्या खराब होऊ शकतात. तसेच आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू […]

अधिक वाचा..

हे पाच सुपर फूड्स खाल्ल्याने भूक आणि लठ्ठपणा नियंत्रणात राहील

कधीकधी अचानक जास्त भूक लागने किंवा जास्त प्रमाणात खाणे ही सर्वसामान्य आणि सर्वांसोबत घडणारी गोष्ट आहे. परंतु जर तुम्ही नियमित योग्य पद्धतीने जेवण करत असाल आणि आणि तरीही तुमचे पोट भरत नसेल आणि तुम्हाला सतत काहीतरी खावंसं वाटत असेल, तर कदाचित तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा असू शकते. कारण असं होणं म्हणजे तुमचे वजन जलद गतीने […]

अधिक वाचा..

डाळ खाल्ल्यानंतर गॅस, अ‍ॅसिडिटी, ब्लोटिंगचा त्रास मग हे 5 उपाय कराच

‘डाळ’ हा आपल्या भारतीय आहारातील सर्वात महत्वाचा पदार्थ आहे. रोजच्या आहारात आपण हमखास वेगवेगळ्या डाळींचा समावेश करतोच. डाळीमध्ये फायबर, प्रथिने, लोह, झिंक, फोलेट आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी डाळी प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत मानल्या जातात. त्यामुळे भारतातील बहुतांश घरांमध्ये दररोज आहारात डाळ तयार केली जाते. डाळ आहारातील महत्वाचा पदार्थ […]

अधिक वाचा..

चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात ‘हे’ आजार

आरोग्य भारतात मिठाचा जास्त वापर ही एक मोठी समस्या बनली आहे. ICMR-NIE शास्त्रज्ञांच्या मते, यामुळे लोकांना हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक, हृदयरोग आणि किडनीच्या समस्या उद्भवत आहेत. शास्त्रज्ञांनी ही समस्या कमी करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. ते कमी सोडियम असलेल्या मीठाच्या वापराला प्रोत्साहन देत आहेत. पंजाब आणि तेलंगणामध्ये तीन वर्षांचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे, […]

अधिक वाचा..