हिवाळ्यात भयंकर डोकेदुखीचं कारण ठरतात या गोष्टी, वेळीच खाणं करा बंद

हिवाळ्यात फिरण्याची, मस्ती करण्याची आणि खाण्या-पिण्याची आपलीच एक वेगळी मजा असते. कारण या दिवसात वातावरण थंड आणि फारच हेल्दी असतं. पण हेही नाकारता येत नाही की, याच दिवसांमध्ये सगळ्यात जास्त सर्दी-खोकला, फ्लू, श्वासासंबंधी समस्या होतात. सोबतच हिवाळ्यात डोकेदुखीची समस्याही खूप लोकांना होते. ज्यामुळे दिवसभराची कामे व्यवस्थित होत नाहीत. ही डोकेदुखी अशी असते जणू डोक्यात बॉम्ब […]

अधिक वाचा..

दररोज अंडी खाल्ल्यास शरीरावर नेमका काय परिणाम होतो

हल्ली तुम्ही पाहिलं असेल, फिटनेस फ्रीक तरुण आहारात आवर्जून अंड्याचा समावेश करतात. कारण अंड्यामध्ये कित्येक प्रकारच्या पोषक घटकांचा समावेश असतो, यामुळे आपल्या शरीरास मुबलक प्रमाणात ऊर्जा मिळते, शरीर फिट ठेवण्यासाठी ते फायदेशीर असते. विशेष म्हणजे अंड शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, जास्त कष्ट करावे लागत नाही, त्यामुळे अनेक जण रोजच्या आहारात अंड्याचा समावेश करतात. पण […]

अधिक वाचा..

काहीही खाल्ल की छातीत जळजळ होते, करा ‘हे’ सोपे उपाय

काही खाल्ल्यानंतर छातीत जळजळ होणं ही पचनासंबंधी एक कॉमन समस्या आहे. याला हार्टबर्न असंही म्हणतात. ही समस्या तेव्हा होते तेव्हा पोटातील अ‍ॅसिड परत अन्ननलिकेत परत येतं. अ‍ॅसिडच्या बॅक फ्लोला अ‍ॅसिड रिफ्लक्स असंही म्हटलं जातं. ही समस्या अनेकांना काहीना काही खाल्ल्यावर होते. ही समस्या तशी घातक नाही. पण काही वेळासाठी व्यक्तीला अस्वस्थ वाटतं. व्यक्ती शांत बसू […]

अधिक वाचा..

डाळ भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे

भारतातील प्रत्येक घरात डाळ भात बनवले जातात. रोजच्या जेवणात हा सर्वात लोकप्रिय आहे. चवीच्या दृष्टीने हा रुचकर असतो, तर आरोग्यासाठी याचा हेल्दी फूड मध्येही समाविष्ट करता येतो. डाळ-भात मुलांच्या वाढीसाठी फायदेशीर आहेत. याशिवाय डाळ-भात खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. डाळ-भात हा प्रौढांसोबतच लहान मुलांच्या आरोग्यासाठी चांगला मानला जातो. डाळ मध्ये अनेक पोषक घटक आढळतात, जे […]

अधिक वाचा..

जेवण करून लगेचच शतपावली करताय तर थांबा ‘हे’ वाचा, आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम

ज्या लोकांना दिवसभर व्यायाम करायला वेळ नसतो, असे काही लोक रात्री जेवण झाल्यानंतर हमखास चालायला बाहेर पडतात. जेवण झाल्यानंतर शतपावली करायची असते हा एक नियम आपल्याला माहिती आहे. पण शतपावली म्हणजे शंभर पावलंच. पण एवढंच न चालता अनेकजण त्यापेक्षाही कित्येक पट जास्त चालतात. खरंतर जेवण झाल्यानंतर काही वेळ कोणताही व्यायाम करू नये अगदी जास्त चालण्याचा […]

अधिक वाचा..

जेवताना पाणी योग्य पद्धतीने कसे प्यावे

जगातील ९०% हुन अधिक लोक योग्य पद्धतीने पाणी पीत नाहीत. जर आपण अशा चुकीच्या पद्धतीने पाणी पिले तर शरीराला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. म्हणून योग्य पद्धतीने पाणी कसे प्यावे? याबाबत माहिती जाणून घेऊया. उभे राहून पाणी पिणे प्राणघातक ठरू शकते, कारण उभ्याने पाणी पिण्यामुळे पाण्याचा काही अंश आपल्या फुफुसात गेला तर ते धोकादायक ठरू […]

अधिक वाचा..

एक सफरचंद रोज खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात

रोज एक सफरचंद खा, डॉक्टरांना दूर ठेवा ही फक्त एक म्हणच नाही, तर फळाच्या आरोग्यदायी फायद्यांचा तो दाखला आहे. आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे व अँटिऑक्सिडंट्सने भरलेले सफरचंद हे फळ संपूर्ण आरोग्यासाठी अनेक फायदे देते. सफरचंद ही सोन्याची पौष्टिक खाण आहे सफरचंद हे न्यूट्रीशिनल पॉवरहाऊसचे केंद्र आहे. त्यामध्ये क जीवनसत्त्वसह भरपूर जीवनसत्त्वे असतात, जी रोगप्रतिकारक शक्ती आणि […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यात रोज एक कच्चा कांदा खाण्याचे शरीराला होणारे फायदे 

कांदा आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा भाग असतो. कारण कोणत्याही पदार्थाला फोडणी देण्यासाठी कांद्याचाच अधिक वापर केला जातो. कांदा टेस्टी तर असतोच, सोबतच यात अनेक पोषक तत्वही असतात. बरेच लोक जेवणासोबत कच्चा कांदाही खातात. कच्चा कांदा खाणं उन्हाळ्यात अधिक फायदेशीर मानलं जातं. इतकंच नाही तर बरेच लोक उन्हाळ्यात घराबाहेर पडताना खिशातही एक कांदा ठेवतात. आता उन्हाळ्यात […]

अधिक वाचा..

सॅलेड आवडत नाही, कच्च्या भाज्यांनी पोट दुखतं-पित्त होतं? ‘या’ ३ पद्धतींनी खाऊन पहा…

सॅलेड पौष्टिक असल्याने रोजच्या आहारात ते असणे गरजेचेच असते. डाएटमध्ये सॅलेड खाण्याचा सल्ला जातो. सॅलेड खाण्याने आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे देखील मिळतात. साधरणतः भाज्या आणि हिरव्या पालेभाज्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने सॅलेड करता येते. सॅलेडमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणांत असतात. सॅलेड खाल्ल्याने त्यातून आपल्या शरीराला आवश्यक ती […]

अधिक वाचा..

गोड पदार्थ खाल्याने मधुमेह होत नाही            

व्यस्त जीवनशैली आणि अनियमित खाण्यामुळे अनेक आजारांचा विळखा घट्ट होत आहे, या आजारांपैकी एक म्हणजे मधुमेह. आपल्याला अनेक ठिकाणी मधुमेहाचे रुग्ण नक्कीच मिळतील, बहुतेक लोकांचा असा समाज आहे की, मधुमेह जास्त साखर खाल्ल्याने होतो, म्हणूनच तुम्ही ऐकले असेल की लोक म्हणतात की जास्त गोड खाऊ नका, परंतु हे सत्य नाही. कारण गोड खाण्यामुळे मधुमेह हा […]

अधिक वाचा..