नाश्ता करणंच बंद केलं तर शरीरावर काय परिणाम होतात

नाश्ता करणं का गरजेचं आहे जेव्हा आपण रात्रीचं जेवण करून झोपतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० ते १२ तासांचे फास्टींग करतो तेव्हा शरीराला खाण्याची आवश्यकता असते जेणेकरून शरीरात एनर्जी राहील. तुम्ही नाश्त्याला काय खाता यावर तुमचा पूर्ण दिवस कसा जाणार ते अवलंबून असते. ज्यामुळे तुम्हाला उर्जावान आणि हेल्दी राहता येईल. नाश्ता करणं सोडल्यावर शरीरावर काय […]

अधिक वाचा..

काळी द्राक्षे खाण्याचे फायदे

१. डायबिटीस, ब्लड प्रेशरवर नियंत्रण काळी द्राक्ष नियमित खाल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्तात इन्सुलिन वाढतं. ही द्राक्ष खाल्यामुळे शरिरातलं रक्त वाढायलाही मदत होते, त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही. २. एकाग्रता वाढायला मदत काळी द्राक्ष खाल्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढायला मदत होते. तसंच मायग्रेनसारखा आजारही […]

अधिक वाचा..

दररोज मूठभर शेंगदाणे खाण्याचे फायदे-तोटे

दररोज मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे शेंगदाण्यामध्ये आढळणाऱ्या मिनरल्स रेंजचा सामान्य आरोग्यावर मोठा सकारात्मक प्रभाव पडतो. त्यांच्यातील मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, विशेषतः एचडीएल (गुड) कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यासाठी आणि एलडीएल (खराब) कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात, त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. शेंगदाणे उच्च फायबर, प्रोटीन कंटेंटमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे ते मधुमेह असलेल्यांसाठी […]

अधिक वाचा..

वजन कमी व्हावे म्हणून उपवासाला फक्त फळच खाता? हे योग्य का अयोग्य

वजन कमी करण्यासाठी उपवासाला फक्त फळच खाताय? उपवासाने आपले शरीर शुद्ध होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. याचबरोबर मनही शांत होते आणि शरीराच्या अवयवांनाही आराम मिळतो. उपवास केल्याने आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे होत असले तरीही तो उपवास योग्य पद्धतीनेच केला पाहिजे. उपवास करताना पूर्णवेळ उपाशी न राहता अमुक एका ठराविक वेळेनंतर काहीतरी […]

अधिक वाचा..

मध आणि काळी मिरी एकत्र खाण्याचे अनेक फायदे

मध आणि काळी मिरीचे फायदे पचन तंत्र मजबूत होते  मध आणि काळी मिरीच्या सेवनाने पचन तंत्र मजबूत होण्यास मदत मिळते आणि सोबतच मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते. काळी मिरीमधील अ‍ॅंटी-ट्यूसिव आणि अ‍ॅंटी-अस्थेमेटिक गुणांमुळे खोकल्याची समस्या दूर होते. तसेच श्वासासंबंधी समस्यांपासूनही बचाव होतो. गॅस, अ‍ॅसिडिटी होईल दूर मध आणि काळी मिरीच्या […]

अधिक वाचा..

थंडीच्या दिवसात मध खाण्याचे फायदे

मध खाण्याचे फायदे… १) मध खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. २) हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास जवळजवळ सर्वांनाच होतो. मात्र रोग प्रतिकारक शक्ती जास्त असल्यास असे व्हायरल आजार पटकण होत नाहीत. ३) हिवाळ्यामध्ये पटकण भूक लागत नाही, त्यामुळे भरपूर भूक लागण्यासाठी मध उपयोगी ठरतो. ४) त्याचप्रमाणे मधाच्या सेवनाने ताजेतवाने राहण्यास मदत तर होतेच, शिवाय […]

अधिक वाचा..

ओले खोबरे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

ओल्या खोबऱ्यात व्हिटॅमिन, फायबर, कॅल्शियम, मिनरल्स भरपूर प्रमाणात असते. गृहिणी स्वयंपाकात खोबऱ्याचा वापर करतात. नारळाचे उत्पादन मुख्यतः कोकणामध्ये होते नारळाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. नारळाचं पाणी शरीरासाठी अतिशय पोषक असते. ओल्या नारळाच्या खोबऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात जे आपल्या चेहऱ्यासाठी खूप आवश्यक असतात. ज्यांची त्वचा निस्तेज आणि कोरडी आहे त्यांनी नारळाच्या दुधाने चेहऱ्याला मसाज केल्यास […]

अधिक वाचा..

मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने होणारे फायदे

मोड आलेली कडधान्य जास्त प्रमाणात जीवनसत्वे असतात. जे आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहेत. ‘क’ हे जीवनसत्वे मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. मोड आलेल्या धान्यामध्ये खूप प्रमाणात प्रथिनं, जीवनसत्वे, खनिजं असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या नेहमीच्या आहारात कडधान्याचा समावेश करा ज्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहिलं. मोड आलेल्या कडधान्य हे पौष्टिक आहार असून त्यामुळे कोणत्याही प्रकारचे साइड […]

अधिक वाचा..

गुळासोबत लसणाची पाकळी खाण्याचे फायदे

गुळ आणि लसूण खाण्याचे फायदे लसणामध्ये ॲलिसिन नावाचे संयुगे आढळते. यामध्ये फॉस्फरस, झिंक, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात. यासह त्यात व्हिटॅमिन सी, के, फोलेट, नियासिन आणि थायामिन देखील असते. जर आपण लसूण आणि गुळ एकत्र करून खाल्ले तर, नक्कीच बॅड कोलेस्टेरॉल बाहेर पडेल. लसूण गुळासोबत खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते. लसणातील […]

अधिक वाचा..

पौष्टिक तृणधान्य खाऊन घरातील जेष्ठांप्रमाणे वयोमान मिळवा; डॉ पाटोळे

शिरुर (तेजस फडके): आपल्या घरातील जेष्ठ व्यक्तींना लाभलेले आयुष्यमान आपल्याला मिळवायचे असेल तर पौष्टिक तृणधान्य अभियानात सक्रीय सहभाग नोंदविला पाहिजे. तसेच आहारात ज्वारी, बाजरी, राळा, सामा, हिरवा सावा, नाचणी, भगर, कोडा यासारख्या तृणधान्याचा आहारात वापर वाढवा असे आवाहन डॉ रोनक पाटोळे यांनी दत्त माध्यमिक विद्यालय गुनाट येथील विद्यार्थींना केले. शिरुर तालुका कृषी अधिकारी आणि दत्त […]

अधिक वाचा..