चुकूनही खाऊ नका कच्ची अंडी, आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

अनेकांना नाश्त्यामध्ये अंडी खायला आवडते. विशेषतः स्वतःच्या आरोग्याबद्दल जास्त सजग असणारे लोक प्रोटीनचा चांगला स्त्रोत म्हणून आहारात अंडी खातात. अंडी वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जातात. वेगवेगळे पदार्थ अंड्यापासून तयार केली जातात. पण, अनेक लोक कच्ची अंडी खातात. ते चांगलं की वाईट, हेच जाणून घ्या. तज्ज्ञांच्या मते अंड्यामध्ये जीवनसत्वे (व्हिटामिन ए, व्हिटामिन बी २, व्हिटामिन बी १२, […]

अधिक वाचा..

जेवण केल्यानंतर तुम्हाला स्नॅक्स खाण्याची सवय आहे का? जाणून घ्या याचे दुष्परिणाम

पौष्टिक आहार हा निरोगी जीवनासाठी आवश्यक आहे; पण त्याचबरोबर चांगल्या आहाराच्या सवयीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. अनेक जण जेवण केल्यानंतर स्नॅक्स खातात. खरेच जेवण केल्यानंतर स्नॅक्स खाणे कितपत चांगले आहे. अनेक लोक वेगवेगळ्या कारणांमुळे स्नॅक्स खातात. कधी ऊर्जा वाढविण्यासाठी खातात; तर कधी त्यांना हार्मोनल बदलांमुळे स्नॅक्स खाण्याची इच्छा निर्माण होते. काही जण रक्तातील साखरेची पातळी कमी झाली […]

अधिक वाचा..

आज खग्रास चंद्रग्रहण; वेधकाळ केव्‍हापासून, काय टाळावे, जाणून घ्या राशीनुसार परिणाम

यंदा वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आज म्हणजेच सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हे चंद्रग्रहण ७ सप्टेंबर रोजी रात्री ९:५७ वाजता सुरू होईल आणि ८ सप्टेंबर पहाटे १:२६ वाजता संपेल. ग्रहणाचा स्पर्शकाल: रात्री ११:०९ मध्यकाल: रात्री ११:४२ मोक्षकाल: पहाटे १:२३ हे ग्रहण सुमारे ४ तास चालणार आहे. भारतात ग्रहण कुठे दिसेल भारतामधील प्रमुख शहरांमध्ये हे […]

अधिक वाचा..

नाश्ता करणंच बंद केलं तर शरीरावर काय परिणाम होतात

नाश्ता करणं का गरजेचं आहे जेव्हा आपण रात्रीचं जेवण करून झोपतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० ते १२ तासांचे फास्टींग करतो तेव्हा शरीराला खाण्याची आवश्यकता असते जेणेकरून शरीरात एनर्जी राहील. तुम्ही नाश्त्याला काय खाता यावर तुमचा पूर्ण दिवस कसा जाणार ते अवलंबून असते. ज्यामुळे तुम्हाला उर्जावान आणि हेल्दी राहता येईल. नाश्ता करणं सोडल्यावर शरीरावर काय […]

अधिक वाचा..

चहा चपाती खाण्याचे चांगले- वाईट परिणाम

चहा चपाती खाण्याचे सकारात्मक परिणाम १)पोषक तत्वांनी समृद्ध:- चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स फायबर आणि काही जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. हे पोषक घटक शरीराला दिवसभर उत्साही ठेवतात. शिवाय पचनाच्या समस्याही दूर करतात. २) हायड्रेशन:- शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी आणि लिक्विड पदार्थ खाणं गरजेचं आहे. चहा प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. मात्र, जास्त चहा पिणे आरोग्यासाठी चांगले नाही. […]

अधिक वाचा..

पेन किलर गोळ्यांचे शरीरावर होणारे परिणाम…

पेन किलर म्हणजे वेदना नाशक औषध. आजचे जीवन हे खूप धकाधकीचे आहे . सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात, या व्यस्त जीवन शैलीमुळे कोणाकडे पूर्ण आराम करायला वेळ नाही त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या व्याधीना सामोरे जावे लागते. कधी कधी ह्या वेदना असह्य होतात आणि वेळ नसल्यामुळे वेदना नाशक गोळ्या घ्यावा लागतात जेणेकरून त्यांना आपल्या पुढच्या कामाला लागता […]

अधिक वाचा..

वाढलेल्या वजनाचे दुष्परिणाम

वाढलेले वजन ही आरोग्यविषयक मोठी समस्या आहे. याचा आपल्या शारीरिक आरोग्यावर तसेच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. विविध आजार होण्याची शक्यता वाढते. सर्व वयाच्या व्यक्तींनी आपले वजन आटोक्यात ठेवणे कधीही चांगलेच आहे. वाढलेल्या वजनाचे काय काय परिणाम होऊ शकतात, हे आज आपण पाहू. १) आधुनिक युगातील आजार लठ्ठ व्यक्तीला होण्याची शक्यता जास्त असते. वजन आणि शरीरातील […]

अधिक वाचा..

शुभ्र साखरेचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

दैनंदिन शारीरिक क्रियांसाठी आवश्यक ४५ ते ६५ टक्के शक्ती आहारातून घेतलेल्या नैसर्गिक शर्करेद्वारे (पिष्टमय पदार्थांपासून) प्राप्त होते. धान्य, फळे, शेंगा, कंदमुळे, दूध आदींमधून हिची पूर्तता सहजतेने होते. नैसर्गिक शर्करा शारीरिक क्रियांसाठी इंधनाचे कार्य करते. यासाठी ती उपकारक असते. परंतु रिफाइंड साखर पचवण्यामध्ये शारीरिक शक्ती आणि शरिराची आधारभूत तत्त्वे यांचा अपव्यय होतो. हाडे, हृदय, मेंदू, स्वादुपिंड, […]

अधिक वाचा..