शाखा अभियंता झाला झाडांचा कसाई, घोडधरण वृक्षतोड प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी 

शिरूर (अरुणकुमार मोटे): घोड धरण परिसरातील बेकायदा वृक्षतोड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शाखा अभियंता वैभव काळे हा झाडांचा कसाई झाला असून ती झाडे कापून विकण्याचा प्रतापही त्याने केला आहे.या प्रकरणामुळे प्रशासनाची कार्यपद्धती, शासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी आणि पर्यावरण संरक्षणाबाबतची संवेदनशीलता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या […]

अधिक वाचा..

घोड धरण परिसरात बेकायदा वृक्षतोडप्रकरणी पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंत्यावर गंभीर आरोप

प्रशासकीय यंत्रणेत खळबळ शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा वृक्षतोड झाल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकारात पाटबंधारे विभागाचा शाखा अभियंता वैभव काळे हा अधिकारी थेट घटनास्थळी उपस्थित असून झाडे तोडण्याच्या कारवाईत सक्रीय सहभाग घेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले आहे. घटनास्थळी काळ्या रंगाची “महाराष्ट्र शासन” अशी […]

अधिक वाचा..

शिरूर महावितरणच्या उपकार्यकारी अभियंतापदी शरद माने

शिक्रापूरच्या महावितरणच्या उपकार्यकारी अभियंतापदी सुमित जाधव  शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर महावितरण विभागाच्या उपकार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार शरद माने यांनी नुकताच स्वीकारला असून, यापूर्वी त्यांनी बारामती व मुंबईसारख्या महत्वाच्या ठिकाणी प्रभावीपणे काम केलेले आहे. त्यांच्या प्रशासकीय अनुभवामुळे शिरूर विभागातील वीज व्यवस्थापन अधिक सक्षम आणि गतिमान होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या पदावर कार्यरत असलेले […]

अधिक वाचा..

दुर्दैवी घटना: हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या अभियंत्याच्या छातीत टोळक्याने खुपसला चाकू

छत्रपती संभाजीनगर येथे हॉटेल यशवंतमध्ये जेवणासाठी गेलेल्या संतोष पेड्डी (वय. 28) या आयटी अभियंत्याला केवळ गैरसमजातून हॉटेलचा मालक समजून टोळक्याने भयंकर हल्ला केला. त्यांच्या छातीत चाकू खुपसल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटना तपशील घटना घडल्याचा वेळ: शुक्रवारी (दि. 6) पहाटे 3 ते 3:30 दरम्यान स्थळ: हॉटेल यशवंत, झाल्टा फाटा, संभाजीनगर वास्तव: संतोष हे फक्त […]

अधिक वाचा..

देशाच्या पहिल्या महिला इंजिनिअर कोण होत्या?

मुंबई: इंजिनीअर्सने देशासाठी दिलेल्या योगदानाच्या गौरवार्थ दर वर्षी देशात १५ सप्टेंबरला इंजीनिअर्स डे साजरा केला जातो. देशातील महान इंजिनीअर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्म दिवस म्हणून त्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. त्यांनी आधुनिक भारताचे निर्माण केले व देशाला नवे रुप दिले. अनेक नद्यांसाठी बांध आणि पूल बनवले. त्यामुळेच देशाला अनेक मोठे आणि कर्तबगार इंजिनीअर मिळाले. पण […]

अधिक वाचा..