उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील; जयकुमार रावल

मुंबई: महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजी गॅसच्या जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्वदेशी उद्योगाबरोबर विदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना तसेच नागरिकांना गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी राज्य शासनामार्फत आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून या संकटात कोणत्याही उद्योगाला राज्य शासन […]

अधिक वाचा..

मासिक पाळी वेळेत येण्यासाठी या पाच सवयी बदला

महिलांना मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळी उशिरा येणे किंवा अनेक महिने न येणे हे देखील त्रासाचे कारण बनते. मासिक पाळीत काही महिन्यांचे अंतर असल्यास आणि जर पिरियड सायकल बिघडायला लागली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. खरं तर, या कालावधीत त्रास होणे हे काही वाईट सवयींचे लक्षण असू शकते. मुलींनी […]

अधिक वाचा..

कायदे असूनही बालक असुरक्षितच! बालकांच्या सुरक्षेसाठी समाज कधी जागा होणार?

बदलापूर: बदलापूर येथे घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण समाज हादरून गेला आहे. अशा घटना केवळ कायद्याने थांबत नाहीत, तर त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाची जागरूकता तितकीच महत्त्वाची आहे. सरकार कितीही कठोर कायदे आणि नियम तयार करीत असले, तरी त्यांची अंमलबजावणी होत नसेल तर ते कागदावरच राहतात, ही दुर्दैवी वस्तुस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. बालकांवरील लैंगिक […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या कृषी मालाला अधिकचा भाव मिळण्यासाठी राष्ट्रीय बाजार धोरण आणणार

मुंबई: राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांना केंद्रस्थानी मानून त्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला अधिक व चांगला बाजार भाव मिळावा यासाठी लवकरच राष्ट्रीय बाजार धोरण आणणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. विधानसभा सदस्य कृष्णा खोपडे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, नागपूरमधील कामकाज प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. […]

अधिक वाचा..

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या राजशिष्टाचारात त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी

मुबई: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून देश-विदेशातील महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येथे येत असतात. त्यांच्या राजशिष्टाचार विषयक बाबींमध्ये कोणतीही त्रुटी राहता कामा नये याची खबरदारी राजशिष्टाचार विभागाने घ्यावी. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान राजशिष्टाचाराबाबत झालेल्या त्रुटी प्रकरणाची तातडीने चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे निर्देश राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल […]

अधिक वाचा..

बाळ सुखरूप जन्माला यावे, यासाठी गर्भ संस्कारात ‘या’ स्तोत्राचा समावेश करा

गर्भारपणात सगळे आईची काळजी घेतात, पण आईला काळजी असते ती बाळाची. बाळ सुखरूप जन्माला यावे म्हणून ती देवाकडे प्रार्थना करते, आवश्यक ती सगळी काळजी घेते. याच उपचाराला जोड देता येते उपासनेची! रामरक्षा स्तोत्रामध्ये असे ११ श्लोक आहेत, जे आपल्या नखशिखांत देहाचे रक्षण करतात. म्हणून त्याला रामरक्षा कवच असे म्हणतात. बाळ सुखरूप जन्माला यावे, यासाठी गर्भ […]

अधिक वाचा..