घरकूल योजनेत 50 हजार रुपयांची वाढ, प्रत्येक घरावर सौर पॅनल बसवणार
औरंगाबाद: राज्यातील बेघर असलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे! 2024-25 च्या आर्थिक अर्थसंकल्पात घरकूल योजनेच्या अनुदानात तब्बल ₹50,000 ची वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र घरकूल योजनेमध्ये देशात नंबर 1 राज्य ठरले आहे. आतापर्यंत 44,07,000 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. सर्वांसाठी घरे लवकरच नवे गृहनिर्माण धोरण जाहीर राज्य सरकार लवकरच […]
अधिक वाचा..