घरकूल योजनेत 50 हजार रुपयांची वाढ, प्रत्येक घरावर सौर पॅनल बसवणार

औरंगाबाद: राज्यातील बेघर असलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे! 2024-25 च्या आर्थिक अर्थसंकल्पात घरकूल योजनेच्या अनुदानात तब्बल ₹50,000 ची वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र घरकूल योजनेमध्ये देशात नंबर 1 राज्य ठरले आहे. आतापर्यंत 44,07,000 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. सर्वांसाठी घरे लवकरच नवे गृहनिर्माण धोरण जाहीर राज्य सरकार लवकरच […]

अधिक वाचा..

हर घर तिरंगा; यंदाही स्वातंत्र्यदिनी घरावर फडकवता येणार तिरंगा…

‘या’ नियमांचे पालन करावे लागणार संभाजीनगर: मागील वर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या अभियानाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेता यंदाही स्वातंत्र्य दिनी हे अभियान राबविण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांमार्फत सर्व सरपंच, ग्रामसेवकांना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार राज्य सरकारने १३ ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस सर्वांनी […]

अधिक वाचा..

हर घर तिरंगा तसेच प्रत्येक वीजबिलावरपण असणार तिरंगा

मुंबई: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर विविध उपक्रम राबविले जात आहेत. संपूर्ण देश ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला साथ देत आहे. त्यात महावितरणही मागे नाही. महावितरणने तर ऑगस्ट महिन्यातील सर्व वीजबिलांवर ‘हर घर तिरंगा’चे स्टीकर्स चिकटवून प्रत्येक घरात तिरंगा पोहोचविला आहे. मुंबईतला काही भाग वगळला तर चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक घरात महावितरणची वीज आहे. त्यामुळे […]

अधिक वाचा..