अचानक डोळ्यासमोर अंधारी येणे, चक्कर येणे, गरगरल्यासारखे वाटणे याची मुख्य कारणे कोणती 

मुख्य कारणे 1) रक्तदाबातील चढउतार लो ब्लड प्रेशर: रक्तदाब अचानक कमी झाल्यास मेंदूपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे डोळ्यासमोर काळं पडणं, चक्कर, गरगरणं जाणवतं. 2) रक्तातील साखर कमी होणे: दीर्घ काळ उपाशी राहणे, चुकीचा आहार किंवा जास्त इन्सुलिनमुळे साखर कमी होते. मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यामुळे चक्कर, अंधारी, घाम येणे, अशक्तपणा जाणवतो. 3) रक्तातील हिमोग्लोबिन कमी असणे […]

अधिक वाचा..

पप्पा, मी बुडतोय! वडिलांच्या डोळ्यादेखत सिस्टिमने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव

गुरुग्राममध्ये उघड्या बेसमेंटमध्ये कार कोसळली; दोन तास मृत्यूशी झुंज, मदत उशिरा गुरुग्राम: शुक्रवारी रात्री दोन दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी घरी निघालेल्या एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनियरचा गुरुग्राममध्ये अत्यंत दुर्दैवी अंत झाला. दाट धुकं, बोचरी थंडी आणि रस्त्यावर कोणतेही साईन बोर्ड वा रिफ्लेक्टर नसल्यामुळे त्याची कार थेट मृत्यूच्या सापळ्यात कोसळली. 27 वर्षांचा युवराज मेहता गुरुग्राममधील एका खासगी […]

अधिक वाचा..

हिवरे कुंभार जि.प. शाळेचे माजी विद्यार्थी ३२ वर्षांनी शिवनेरीवर; गुरुजींच्या डोळ्यांत आनंदाश्रू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या १९९५ सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल ३२ वर्षांनंतर ऐतिहासिक शिवनेरी गडावर अत्यंत भावनिक आणि उत्साही वातावरणात पार पडला. बालपणी एकाच वर्गात शिकलेले विद्यार्थी पुन्हा एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, तर त्या आठवणी घडविणाऱ्या गुरुजनांचा सत्कार हा या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला. या वेळी […]

अधिक वाचा..

डोळ्यांवर पाणी मारण्याची वाईट सवय

सकाळी झोपेतून उठल्या नंतर लगेच तोंडावर, डोळ्यांवर पाणी मारण्याची अनेकांना सवय असते. उठल्या उठल्या डोळ्यांवर पाणी मारण्याने अत्यंत थंडगार आणि ताजेतवाने वाटते. मात्र, ही एक वाईट सवय आहे. डोळ्यात अश्रूंच्या ग्रंथी असतात, त्यावर तेलाचा एक थर असतो. जेव्हा आपण डोळ्यांवर पाणी मारतो, तेव्हा त्याचा परिणाम त्या थरावर होत असतो. परिणामी डोळ्यांना कोरडेपणा येतो. डोळ्यांमधील अनावश्यक […]

अधिक वाचा..

३१ हजार कोटींचं पॅकेज नव्हे, शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंची थट्टा

पूरग्रस्त शेतकऱ्यांची अवहेलना करणारे सरकार; ॲड. अमोल मातेले यांचा सरकारवर तुफान हल्ला  मुंबई: राज्यातील पूरग्रस्त भागासाठी सरकारने ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्याची घोषणा केली आहे. या पॅकेजमध्ये “खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ४७ हजार रुपये” आणि “नरेगा योजनेतून हेक्टरी ३ लाख रुपये” देण्याची तरतूद सांगण्यात आली आहे. मात्र ही आकड्यांची खेळपट्टी असून, शेतकऱ्यांच्या […]

अधिक वाचा..

३० वयानंतर डायबिटीस झाल्यावर दिसतात ही ३ लक्षणं, डोळ्यांपासून होते सुरूवात 

  डायबिटीस हा आजार देशात वेगाने वाढत आहे. हा एक लाइफस्टाईल संबंधित आजार असून देशात रूग्णांची वाढत असलेली संख्या चिंताजनक आहे. डायबिटीस आजाराला सायलेंट किलर म्हटलं जातं. कारण हा आजार नियंत्रित ठेवण्यासाठी रूग्णांना आयुष्यभर मेहनत करावी लागते. डायबिटीस रूग्णांना शरीराला हळूहळू आजारी करतो आणि कमजोर करतो. धक्कादायक बाब म्हणजे डायबिटीसच्या रूग्णांमध्ये किडनी खराब होणे, डोळ्यांसंबंधी […]

अधिक वाचा..

वाहतूक कोंडीत ॲम्ब्युलन्स अडकल्यान नवऱ्याच्या डोळ्यासमोर बायकोचा मृत्यू…

मुंबई: वाहतूक कोंडी ही राज्यातील सर्वच शहरांमधील मोठी समस्या आहे. मुंबई तसंच उपनगरात हा प्रश्न नेहमीच गंभीर असतो. घोडबंदर रोड तर वाहतूक कोंडीसाठी बदनाम आहे. ठाणे घोडबंदर महामार्गावरील खड्ड्यांमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत ॲम्ब्युलन्स अडकल्यामुळे एका 49 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. छाया कौशिक पुरव असं या महिलेचं नाव आहे. त्या पालघर तालुक्यातल्या सफाळे, मधुकर नगर […]

अधिक वाचा..

पचनशक्ती, हार्ट, डोळे आणि केसांसाठी गाजर लाभदायक

बहुतांश लोक गाजर कधीतरी खातात. परंतु, गाजर नियमित खाल्ल्याने कोणते फायदे होतात हे अनेकांना माहिती नसते. प्रदूषीत वातावरणामुळे होत असलेल्या दुष्परिणामांपासून गाजर आपले रक्षण करू शकते. आरोग्याच्या दृष्टीने याचे अनेक फायदे आहेत. हृदय, त्वचा, केसगळती, डोळे, पचनशक्ती, अ‍ॅसिडिटी, कँसर अशा आजारात गाजर लाभदायक आहे. हे आहेत फायदे 1) गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी […]

अधिक वाचा..

आपले डोळे किती महत्त्वाचे आहेत 

ज्यांच्या डोळ्याचा चष्म्याचा नंबर हा 0.5, 1 व 1.5 असा आहे त्यांनी तो कमी व्हावा अथवा तेवढाच राहावा, वाढू नये यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात. मित्रानो दृष्टी असेल तर सृष्टि दिसेल आपन आज आपल्याला कुठल्याही प्रकारचा चष्मा लागू नए किंव्हा लागलेला चष्म्याचा नंबर कमी व्हावा,काचबिंदू, मोतीबिंदू होऊ नये यसाठी प्राचीन इलाज बघनार आहोत. 1) दूध: डोळ्यांची […]

अधिक वाचा..

भांडताना राग अनावर होऊन रडू येते, काय सांगते मानसशास्त्र, संतापात डोळ्यात पाणी येतं कारण

रागाच्या भरात आपल्या श्वासांची गती वाढते आणि त्याबरोबरच हृदयाचेही ठोके वाढतात. काही जण तावातावाने बोलतात तर काही जणांना मनात बरंच काही असूनही बोलायला शब्द फुटत नाही. उलट शरीराचा थरकाप होऊन रडू फुटतं. असे होणे अतिशय नैसर्गिक आहे. पण सगळ्यांच्याच बाबतीत तसे घडत नाही, असे का. राग नियंत्रणात ठेवणे केव्हाही चांगले, पण तो ठेवता येत नसेल […]

अधिक वाचा..