सरकार कुणाचेही असो, रामदास आठवले यांचे मंत्रीपद निश्चित? फडणवीसांनी आठवलेंच्या शैलीत सादर केली कविता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पक्षफुटी, पक्षांतर आणि सत्तेच्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकीचे तिकीट किंवा मंत्रिपद मिळवण्यासाठी अनेक नेते पक्ष बदलताना दिसतात. मात्र, या सगळ्याला अपवाद ठरलेले एक नाव म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले. त्यांच्या पक्षाचा सध्या लोकसभेत एकही खासदार किंवा महाराष्ट्र विधानसभेत एकही आमदार नसतानाही आठवले गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात मंत्री […]

अधिक वाचा..