अचानक डोळ्यासमोर अंधारी येणे, चक्कर येणे, गरगरल्यासारखे वाटणे याची मुख्य कारणे कोणती 

मुख्य कारणे 1) रक्तदाबातील चढउतार लो ब्लड प्रेशर: रक्तदाब अचानक कमी झाल्यास मेंदूपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे डोळ्यासमोर काळं पडणं, चक्कर, गरगरणं जाणवतं. 2) रक्तातील साखर कमी होणे: दीर्घ काळ उपाशी राहणे, चुकीचा आहार किंवा जास्त इन्सुलिनमुळे साखर कमी होते. मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यामुळे चक्कर, अंधारी, घाम येणे, अशक्तपणा जाणवतो. 3) रक्तातील हिमोग्लोबिन कमी असणे […]

अधिक वाचा..

दादांनी ज्या कार्यालयात पक्षाचे संघटन उभे केले तिथे नतमस्तक व्हावे या भावनेतून आज पक्ष कार्यालयात आलो

डबडबलेल्या डोळ्यांनी सुनील तटकरे यांनी दादांच्या केबिनमध्ये जाऊन अभिवादन केले मुंबई: दादांनी ज्या कार्यालयात पक्षाचे संघटन उभे केले तिथे नतमस्तक व्हावे या भावनेतून आज पक्ष कार्यालयात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दिली. आज कोणतीही पत्रकार परिषद आयोजित केलेली नाही याचा खुलासा पहिल्यांदा सुनील तटकरे यांनी केला. […]

अधिक वाचा..

व्हायरल इन्फेक्शनमुळे थकवा आला, इम्युनिटी बूस्टसाठी खा ही खास चिक्की

पावसाळा, हवामान बदल आणि संसर्गजन्य आजारांमुळे आपल्याला अनेक व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होतो. या काळात सर्दी, खोकला, शरीर थकलेलं वाटणं, अंगदुखी, ताप आणि अशक्तपणा जाणवतो. याला बॉडी लो होणं असं देखील म्हणतात. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याने आपल्याला उठण्या-बसण्याची ताकद राहत नाही. यावर वेळीच लक्ष दिले नाही तर अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी आपण […]

अधिक वाचा..

अचानक डोळ्यासमोर अंधारी येणे, चक्कर येणे, गरगरल्यासारखे वाटणे कारणे व उपाय   

मुख्य कारणे (वैद्यकीय दृष्ट्या) 1) रक्तदाबातील चढउतार लो ब्लड प्रेशरVlरक्तदाब अचानक कमी झाल्यास मेंदूपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे डोळ्यासमोर काळं पडणं, चक्कर, गरगरणं जाणवतं. 2) रक्तातील साखर कमी होणे दीर्घ काळ उपाशी राहणे, चुकीचा आहार किंवा जास्त इन्सुलिनमुळे साखर कमी होते. मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यामुळे चक्कर, अंधारी, घाम येणे, अशक्तपणा जाणवतो. 3) रक्तातील हिमोग्लोबिन कमी […]

अधिक वाचा..

अचानक डोळ्यासमोर अंधारी येणे, चक्कर येणे, गरगरल्यासारखे वाटणे कारणे व उपाय   

मुख्य कारणे (वैद्यकीय दृष्ट्या) 1) रक्तदाबातील चढउतार लो ब्लड प्रेशरVlरक्तदाब अचानक कमी झाल्यास मेंदूपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे डोळ्यासमोर काळं पडणं, चक्कर, गरगरणं जाणवतं. 2) रक्तातील साखर कमी होणे दीर्घ काळ उपाशी राहणे, चुकीचा आहार किंवा जास्त इन्सुलिनमुळे साखर कमी होते. मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यामुळे चक्कर, अंधारी, घाम येणे, अशक्तपणा जाणवतो. 3) रक्तातील हिमोग्लोबिन कमी […]

अधिक वाचा..

जेवणानंतर खूप सुस्ती येते- झोपून राहावं वाटत,या 3 टिप्स वापरा झोप पळून जाईल फ्रेश वाटेल

सकाळी उठल्यापासून प्रत्येकाचीच आपापली कामं सुरू असतात. ज्या महिलांना ऑफिसला जावं लागतं त्यांची तर जरा जास्तच धावपळ असते. अगदी धावत पळत प्रत्येक काम उरकून ऑफिस गाठायचं. तिथे पुन्हा एकदा स्वत:ला कामाला जुंपून घ्यायचं हे रोजचंच. या सगळ्या धावपळीला ब्रेक लागतो तो दुपारच्या जेवणानंतर. निवांत पोटभर जेवण केलं की डोळे आपोआप जड पडू लागतात. अंगात आळस […]

अधिक वाचा..

दुपारी जेवण झालं की पेंग येते, काही सुचत नाही? ‘हे’ २ पदार्थ खा, अजिबात झोप येणार नाही…

दुपारची झोप अनेकांना फारच प्रिय असते. आपल्यापैकी काहीजणांना तर जेवल्यानंतर किमान अर्धा तास तरी झोपायची सवय असतेच. दुपारच्या वेळी झोपण्याची सवय असलेल्यांची खरी गल्लत होते ती ऑफिसमध्येच. घरी असताना तर आपण झोपू शकतोच परंतु ऑफिसमध्ये असताना दुपारच्या जेवणानंतरची झोप आवरणे म्हणजे सगळ्यात कठीण काम असते. अशावेळी आपण झोप येऊ नये म्हणून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय […]

अधिक वाचा..

मनात विचारांचं काहूर, सतत चिडचिड होते, तुम्हालाही स्ट्रेस छळतो ना तर मग करा हे ४ सोपे उपाय…

आपले मन आणि शरीर निरोगी असणं फार गरजेचे आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य जपायला हवे. सततचा ताण, खाण्यापिण्याच्या सवयी, झोपण्याची वेळ यांसारख्या गोष्टींमुळे ताण आणि चिंता यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. तुम्हालाही सतत ताण येतो का? डोक्यात एकाच गोष्टींचे विचार येतात? चिंता केल्याने त्रास होतो का? या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने आपल्या मानिसक आरोग्याच्या समस्या अधिक […]

अधिक वाचा..

बैचैन वाटतं, घाम येतोय मग ही असू शकतात गंभीर आजाराची लक्षण

पॅनिक अटॅक म्हणजे काय पॅनिक डिसऑर्डर ही एक अशी मनः स्थिती आहे, ज्यामध्ये पीडित व्यक्ती भिती आणि चिंतेखाली वावरत असते. अशा व्यक्ती काहीवेळेस इतक्या घाबरतात की, त्यांना आपल्याला एखादा मोठा आजार झालाय किंवा एखाद्या मोठ्या समस्येने ग्रासलं आहे, असं वाटतं. त्या व्यक्तीचं हृदय वेगाने धडधडू लागली. पीडित व्यक्तीला असे वाटते की, त्याच्याबरोबर चुकीचं काहीतरी घडतंय. […]

अधिक वाचा..

सततची झोप, जांभळ्या येणे, अशक्त पणा वाटणे अश्या समस्यांना घरगुती उपाय 

झोप पूर्ण न होणे:- आपल्या शरीराला किमान 7 ते 8 तास शांत झोपेची आवश्यकता असते. रात्री झोपताना मोबाईल, टॅबचा वापर केल्यानं लवकर झोप लागत नाही. काही वेळा झोपेत मध्येच आपण दचकून उठतो. भीतीनं किंवा टेन्शनमुळेही झोप पूर्ण होत नाही. मेंदू थकल्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो. प्रमाणापेक्षा जास्त खाणे:- आपण आपला आहार हा थोडी भूक राखून घेतला […]

अधिक वाचा..