दादांची कमी कधीच भरून निघणार नाही, पण सुनेत्रा वहिनींनी शिवधनुष्य उचलल; अमोल मिटकरी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीसह त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून, विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर एबीपी माझाशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल […]

अधिक वाचा..

पिंपरी दुमाला येथे श्रावणी सोमवारानिमित्त भाविकांची गर्दी; ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी दुमदुमला परिसर

रांजणगाव गणपती: श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारानिमित्त पिंपरी दुमाला (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध सोमेश्वर मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. शेकडो मीटरपर्यंत पसरलेल्या रांगांमधून ‘हर हर महादेव’च्या जयघोषांनी परिसर दुमदुमला. मंदिर फुलांनी सजविण्यात आले असून आकर्षक सजावट पाहण्यासाठीही भाविक उत्सुक होते. देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद, खिचडी वितरणासह आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. गावातील […]

अधिक वाचा..

गुड न्यूज! मे महिन्यात टॉप 6 सरकारी नोकऱ्यांसाठी जागा निघणार

संभाजीनगर: नवीन महिन्याची सुरुवात सरकारी नोकरीच्या जबरदस्त संधींनी झाली आहे. मे २०२५ मध्ये हजारो पदांसाठी विविध सरकारी विभागांमध्ये भरती सुरू आहे. रेल्वे, लष्कर, पोलीस, बँक, शिक्षक, नर्सिंग अशा क्षेत्रात भरती होणार असून नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. रेल्वे सहाय्यक लोको पायलट भरती २०२5 भारतीय रेल्वेने 9,970 ALP (Assistant Loco Pilot) पदांसाठी भरती […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने खिसे भरले, नॅनो युरीया व नॅनो डीएपी खरेदीत कोट्यावधीचा भ्रष्टाचार

मुंबई: देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असताना भाजपा युतीचे सरकार मात्र त्याकडे गांभिर्याने पहात नाही. शेतकऱ्यांना भरघोस निधी दिल्याच्या घोषणा करून फक्त जाहिरातबाजी करण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या निधीवर मात्र कृषी विभागातील अधिकारी व मंत्री संगनमताने खिसे भरत राहिले. शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने नॅनो युरीया व नॅनो डीएपी च्या १५८ कोटींचा खरेदीत […]

अधिक वाचा..

गोदामहाआरतीने फिटले नेत्राचे पारणे

पंचवटीतील कपालेश्वर महादेव मंदिर आणि काळाराम मंदिर येथे घेतले दर्शन नाशिक: विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज नाशिक दौऱ्याच्या निमित्ताने रामकुंड, पंचवटी येथे गोदामहाआरती केली. गंगामाईच्या पूजनाने त्यांनी धार्मिक श्रद्धा व्यक्त केली आणि नदी स्वच्छता व पर्यावरण रक्षणासाठी जनसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. यानंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पंचवटीतील कपालेश्वर महादेव मंदिर आणि काळाराम मंदिर […]

अधिक वाचा..

अन् दिव्यांग ‘संदेश’च्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले…

मुंबई: मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी नेहमीच गर्दी असते. मुख्यमंत्री सामान्यांना भेटून त्यांच्या निवेदनावर, अर्जावर कार्यवाहीचे निर्देशही देतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कनवाळू स्वभावाचा प्रत्यय पुन्हा एकदा सर्वांना आला. भेटीसाठी आलेल्या बांधकाम मजुर असलेल्या आणि अपघातात दोन्ही पाय, एक हात गमावलेल्या जव्हारच्या संदेश पिठोलेला मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मदतीचा पाच लाखांचा धनादेश दिला. मुख्यमंत्र्यांच्या […]

अधिक वाचा..

हिवरे कुंभारच्या बालचामुंनी भरविला आठवडे बाजार

शालेय मुलांनी केली चक्क पन्नास हजारांची उलाढाल शिक्रापूर (शेरखान शेख): हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुलांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतच आठवडे बाजार भरवला होता तर यासाठी ग्रामस्थांसह अनेक मान्यवरांनी देखील मुलांना भेट देऊन चांगला प्रतिसाद देत मुलांचे कौतुक केले असून मुलांनी देखील या बाजारात चक्क 50 हजार रुपयांची उलाढाल केली आहे. हिवरे […]

अधिक वाचा..

सविंदण्यात तब्बल बावीस वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथील गुरुदेव दत्त विद्यालयात शिक्षण घेतलेल्या१९९९ -२०००या इयत्ता १०वीच्या बॅचच्या विदयार्थ्यांनी सर्वच क्षेत्रात प्रगती करत मोठे नावलौकिक मिळवले असून वेगवेगळ्या क्षेत्रात नैपुण्य मिळवून विशेष उंची प्राप्त केली आहे. अशा १९९९-२००० बॅचच्या विद्यार्थ्यांचा तब्बल २२ वर्षांनी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामुळे सर्वच विदयार्थी, शिक्षक बऱ्याच दिवसांनी एकमेकांना भेटल्यामुळे […]

अधिक वाचा..

पोलिस भरतीसाठी एकापेक्षा अधिक अर्ज भरलेल्यांची एकाच केंद्रावर परीक्षा…

मुंबई: पोलिस भरतीच्या माध्यमातून यंदा तब्बल १८ हजार ३३१ जागांची भरती केली जात आहे. दरम्यान, अनेक तरुण- तरुणींनी जात संवर्ग, सोयीचा जिल्हा तथा शहर कोणते, ज्याठिकाणी स्पर्धक जास्त नसतील याचा अंदाज घेऊन २-३ ठिकाणी अर्ज भरले आहेत. त्यांना तिन्ही ठिकाणचे प्रवेशपत्र मिळणार आहे. त्यापैकी कोणत्याही एका केंद्रावर त्याला परीक्षा देता येणार आहे. फॉर्म भरायची मुदत […]

अधिक वाचा..