लोकसभेच्या तोंडावर शिरुर तालुक्यातील बारा गावचा पाणी प्रश्न पुन्हा पेटणार…? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांमध्ये नाराजी

कान्हूर मेसाई (सुनील जिते) ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिरुर तालुक्यातील कायम दुष्काळी भागातील १२ गावातील शेतकरी व ग्रामस्थ आक्रमक झाले असुन येथील पाणी प्रश्न पेटण्याची चिन्हे दिसु लागली आहेत. मात्र यावर यासर्व गावातील शेतकरी नाराज असुन राजकीय कोणत्याही प्रकारे पाण्याविषयी ठोस भूमिका घेतली नाही. तसेच येणाऱ्या निवडणुकीच्या काळात पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावातील मतदार काय भूमिका […]

अधिक वाचा..