शिरुर तालुक्यातील बारा दुष्काळी गावांचा पाणीप्रश्न पुन्हा पेटणार…? ‘रक्त घ्या पण पाणी द्या’ शेतकऱ्यांची मागणी

पाबळ (सुनिल जिते) कान्हूर-मेसाई, पाबळ, केंदुर, चिंचोली आदी गावांसह बारा गावांचा पाणीप्रश्नावर शेतकरी पुन्हा एकदा पेटला असुन विधानसभेची निवडणुक होण्याआधी पाणी प्रश्न मार्गी लागला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जर पाणी प्रश्न मार्गी लागला नाही तर नेत्यांना गावात फिरु देणार नसल्याचे सांगत आमच्या गावाला शासकीय निधी नाही दिला तरी चालेल पण आम्हाला आधी पाणी […]

अधिक वाचा..

लोकसभेच्या तोंडावर शिरुर तालुक्यातील बारा गावचा पाणी प्रश्न पुन्हा पेटणार…? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांमध्ये नाराजी

कान्हूर मेसाई (सुनील जिते) ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिरुर तालुक्यातील कायम दुष्काळी भागातील १२ गावातील शेतकरी व ग्रामस्थ आक्रमक झाले असुन येथील पाणी प्रश्न पेटण्याची चिन्हे दिसु लागली आहेत. मात्र यावर यासर्व गावातील शेतकरी नाराज असुन राजकीय कोणत्याही प्रकारे पाण्याविषयी ठोस भूमिका घेतली नाही. तसेच येणाऱ्या निवडणुकीच्या काळात पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावातील मतदार काय भूमिका […]

अधिक वाचा..