शिरुर तालुक्यातील बारा दुष्काळी गावांचा पाणीप्रश्न पुन्हा पेटणार…? ‘रक्त घ्या पण पाणी द्या’ शेतकऱ्यांची मागणी
पाबळ (सुनिल जिते) कान्हूर-मेसाई, पाबळ, केंदुर, चिंचोली आदी गावांसह बारा गावांचा पाणीप्रश्नावर शेतकरी पुन्हा एकदा पेटला असुन विधानसभेची निवडणुक होण्याआधी पाणी प्रश्न मार्गी लागला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जर पाणी प्रश्न मार्गी लागला नाही तर नेत्यांना गावात फिरु देणार नसल्याचे सांगत आमच्या गावाला शासकीय निधी नाही दिला तरी चालेल पण आम्हाला आधी पाणी […]
अधिक वाचा..