अंत्यसंस्कारानंतर काही तासांतच भावाचाही मृत्यू

साखरखेर्डा: येथील शशिकला रामकृष्ण सुरळकर (वय ८०) यांचे ११ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर १२ मार्च रोजी दुपारी १ वाजता रोकडोबा हनुमान मंदिरामागील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांसह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. यवतमाळ येथे वास्तव्यास असलेले त्यांचे धाकटे बंधू राम नामदेव ढोबळे हेही बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी साखरखेर्डा येथे आले होते. […]

अधिक वाचा..

आजोबांच्या अंत्यविधीला नातीनेही सोडला जीव; अवघ्या 4 महिन्यांपूर्वीच अडकली होती विवाहबंधनात

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरहून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आजोबाच्या निधनाच्या विरहात नातीचा मृत्यू झाला आहे. सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष नरसिंगराव गायकवाड यांचं वृद्धापकाळाने त्यांच्या गावी निधन झालं होत. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली होती. मिळालेल्या माहितीनुसार, नरसिंगराव गायकवाड यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती. त्या दरम्यान पूनम हिच्या छातीत दुखू लागले. यानंतर तिला रुग्णालयात दाखल […]

अधिक वाचा..

अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा

त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वरकडून नाशिक शहराच्या दिशेने मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास परतीचा प्रवास करताना कारवरील ताबा सुटल्याने कार (एमएच १२ एलजे १४१६) अंजनेरीजवळच्या बेझे फाट्यावर त्र्यंबकरोडवरील दुभाजकावर जाऊन आदळली. पंकज दिलीप दातीर (वय ३०), अभिषेक ज्ञानेश्वर घुले (वय २८, दोघे रा. अंबड) या दोघा मित्रांचा या अपघातात मृत्यू झाला. या घटनेने अंबड गावात शोककळा पसरली आहे. […]

अधिक वाचा..

प्राचार्य योगानंद काळे अनंतात विलीन, अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेकांनी घेतले अंत्यदर्शन नागपूर: नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. योगानंद काळे यांच्यावर अंबाझरी घाट येथे साश्रू नयनांनी रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी त्यांच्या इच्छेनुसार मरणोपरांत त्यांचे नेत्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी […]

अधिक वाचा..

अंत्यविधीनंतर नदीला पूर आल्याने जळत्या चीतेला पाण्याचा वेढा…!

कन्नड: औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अमदाबाद गावात स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी झाल्यानंतर मुतदेहाची झालेली हेळसांड पाहायला मिळाली आहे. कन्नड तालुक्यातील नाचनवेलजवळ आमदाबाद येथील रहिवासी शांताबाई गोटीराम बनकर यांचे मंगळवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. येथे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी अंजना नदीच्या पात्रात मृतदेहाला अग्निडाग दिला. परंतु या दरम्यान पिशोर परिसरात एक तास जोरदार पाऊस झाल्याने नदीच्या […]

अधिक वाचा..

बिबट्याने हल्ला केलेल्या त्या तरुणीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार…

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबूत (ता. शिरुर) येथे बुधवार (दि. १२) रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या पूजा नरवडे या तरुणीवर काल गुरुवार (दि.१३) रोजी सकाळी जांबूत (ता. शिरुर) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अद्यापपर्यंत या भागात तीन जणांना बिबट्याच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागल्याने संतप्त झालेल्या जांबूत ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरत गावच्या मुख्य चौकातच अंत्यसंस्कार […]

अधिक वाचा..

आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या अंत्यविधीला हजारोंचा जनसमुदाय

शिरुर: भाजपचे ज्येष्ठ नेते शिरुर हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्यावर शोकाकुल वातावरणात सायंकाळी तर्डोबाची वाडी (ता.शिरूर) येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शिरुरचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे गुरुवार (दि.११) रोजी सकाळी निधन झाले होते.त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांचे बाबूराव नगर येथील निवासस्थानी नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.यावेळी अनेक नागरिकांनी दर्शन घेतले. त्यानंतर शिरुर […]

अधिक वाचा..