अनाथांना शासकीय योजनांचा लाभ देऊ; प्रवीण कोरगंटीवार

समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांचे अनाथांसाठी पगारातले पंचवीस हजार शिक्रापूर (शेरखान शेख): शासनाच्या समाज कल्याण विभागातून नागरिकांसाठी तब्बल तीनशे साठ प्रकारच्या योजना असून नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करु, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यांनी केले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेत आयोजित हिवाळी […]

अधिक वाचा..

करडे येथे सरकारी गायरान जमिनीतून बेकायदेशीर मुरुमचोरी, महसूल विभागाचे दुर्लक्ष

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC च्या टप्पा क्रमांक तीनसाठी करडे-सरदवाडी या गावातील जमिनी शासनाने संपादित केल्या असुन या ठिकाणी सध्या काम सुरु झाले आहे. यामध्ये नव्याने सुरु होत असलेल्या स्टेरेऑन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सपाटीकरण करण्याचे काम चालु असुन या कामासाठी करडे येथील सरकारी गायरान गट नंबर 166 तसेच यालगत […]

अधिक वाचा..

शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल पदभरती करण्यास शासन सकारात्मक

मुंबई: उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत अनुदानित महाविद्यालयात शारिरीक शिक्षण संचालक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहायक पद भरती आणि राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या प्रलंबित अनुदान वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण विभागातील रिक्त पदांचा तसेच वस्त्रोद्योग विभागातील सुतगिरण्यांच्या पुनर्वसनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी […]

अधिक वाचा..

राज्यातील आंधळे, मुके, बहिरे शिंदे फडणवीस सरकार बरखास्त करा…

मुंबई: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मागील तीन महिन्यात शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, तरुण, विद्यार्थी महिला, सर्वसामान्य नागरिकांसह कोणत्याही घटकाला दिलासा देऊ शकले नाही. या सरकारच्या गलथानपणामुळे राज्य अधोगतीला गेले असून जनतेमध्ये प्रचंड संताप आणि निराशा आहे. राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी आंधळे, मुके, बहिरे ईडी सरकार बरखास्त करावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस […]

अधिक वाचा..

सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा:- नाथा शेवाळे

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): राज्यात गेल्या अनेक दिवसांपासुन अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले असल्याने शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जनता दल (सेक्युलर) चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ऑक्टोबर महिना सुरु झाला तरी राज्यात […]

अधिक वाचा..

जागतिक पातळीवर गौरवलेले महाविकास आघाडी सरकार कपटाने पाडण्यात आले…

कोल्हापूर: महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात अभूतपूर्व काम केले. ज्याची दखल जागतिक पातळीवरही घेण्यात आली. कर्जमाफी देण्याचा निर्णय आम्ही सर्वप्रथम घेतला, कोविडच्या काळात देशभरात कौतुक होईल इतके काम केले. मात्र कपटाने सरकार पाडण्यात आले, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोल्हापूर येथे केली. फुटीर आमदारांच्या मतदारसंघात फिरून […]

अधिक वाचा..

जनतेच्या रक्षकांकडेच सर्व स्तरातून दुर्लक्ष…

शिक्रापूर (शेरखान शेख): नागरिकांच्या कोणत्याही कठीण प्रसंगात तसेच कोठेई कोणती घटना घडल्यास लोकांना आठवण येते तो विभाग म्हणजे पोलीस मात्र 12 महिने 24 तास काम करुन देखील पोलिसांकडेच सर्वांचे दुर्लक्ष असल्याची बाब खेदजनक असल्याचे दिसून येत आहे. समाजामध्ये अनेक शासकीय विभाग असून त्यामध्ये प्रत्येक घटकातून शिक्षक, डॉक्टर, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांसह आदी घटकांना […]

अधिक वाचा..

मुस्लिम समाजाबद्दल सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेसने मुस्लिम समाजातील मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकरित्या शैक्षणिक आरक्षण पाच टक्के देण्याची तरतूद केली होती आता यावर शिंदे – फडणवीस सरकारचे काय म्हणणे आहे हे स्पष्ट करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. राज्यातील ५६ मुस्लिमबहुल शहरातील मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये शासनाच्या वतीने भव्य महासेवा शिबीराचे आयोजन…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा (दि. १७) सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर असा राबवण्यात येत आहे. यामध्ये राज्य शासनाच्या सर्व विभागाकडील प्रलंबित संदर्भ, अर्ज, तक्रारी यांचा निपटारा करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. त्याअनुषंगाने संपुर्ण पुणे जिल्हयात एकाच वेळी म्हणजे (दि. २१) सप्टेंबर रोजी महासेवा दिन आयोजित करण्यात येत असुन त्याचाच भाग म्हणून […]

अधिक वाचा..
Vaibhav Chaudhari

सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?

युक्रेनमध्ये शिकत असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना जे युक्रेनमध्ये उदभवलेल्या परिस्थितीमुळे भारतात आले आहेत. त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना भारतातील मेडिकल कॉलेजेस मध्ये प्रेवश देण्यात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केलेली होती. त्या पेटीशनची काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी नेमलेली होती. या सुनावणीत केंद्र सरकारने त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने […]

अधिक वाचा..