स्वातंत्र्य सैनिकांना भेटण्यास सरकारकडे वेळ नसणे हे वेदनादायी…

मुंबई: स्वातंत्र्य सैनिकांना सन्मान हा मिळायलाच हवा, मात्र आज सत्ताधारी हे वेगवेगळ्या कामात गुंतले आहेत. त्यांना जनतेशी देणंघेणं नाही. त्यामुळे त्यांना गेल्या 3 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे पाल्य यांनाही भेटण्यासाठी वेळ नसणे हे वेदनादायी असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य सैनिक तक्रार निवारण समितीचे पदाधिकारी […]

अधिक वाचा..

…त्यामुळे या सरकारला वठणीवर आणायलाच हवे

हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचा कार्यकर्ता मेळावा पार… वर्धा हिंगणघाट: महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांना प्राधान्याने मदत केली जात होती. कर्जमाफी करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला जात होता. मात्र हे सरकार आमदार सांभाळण्यात व्यस्त आहे. या सरकारचा महाराष्ट्र हा ४० आमदारांपूरताच मर्यादित आहे. त्यामुळे या सरकारला वठणीवर आणायला हवे, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा […]

अधिक वाचा..

‘सबसीडी’ सोडण्यासाठी गरीब लाभार्थ्यांना शासनाकडून सक्ती: अजित पवार

मुंबई: राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार पात्र असलेल्या अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांकडून सक्तीने आणि फसवून ‘सबसीडी’ सोडून देण्याचे अर्ज भरुन घेण्याचे काम अनेक रेशन दुकानातून सुरु आहे. त्यामुळे अनेक गरजू, गरीब लाभार्थी अंत्योदय योजनेपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे शासनाने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करत हे प्रकार थांबविण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात पाँईंट ऑफ […]

अधिक वाचा..

स्व. पांडुरंग फुंडकर यांचे टेक्सटाईल पार्कच स्वप्न सरकारने साकार कराव…

मुंबई: खामगाव येथे भाऊसाहेब तथा स्व. पांडुरंग फुंडकर यांचे टेक्सटाईल पार्कच स्वप्न सरकारने प्रत्यक्षात साकार करावं, ही त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. आज विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात वि.स. पागे संसदीय प्रकाशन केंद्राच्या वतीने महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय आयोजित स्व. पांडुरंग फुंडकर यांच्या जीवनकार्य व त्यांच्या विधिमंडळ आणि संसदीय कामकाजाच्या […]

अधिक वाचा..

शेतकरी आत्महत्या प्रश्नांवर शिंदे-फडणवीस सरकार गंभीर नाही: नाना पटोले

मुंबई: राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी विरोध पक्ष सातत्याने लावून धरत आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली तुटपुंजी मदत सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. परंतु शिंदे-फडणवीस सरकार मात्र शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात चर्चाही करत नाही. शेतकरी आत्महत्येविषयी हे सरकार गंभीर नाही, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस […]

अधिक वाचा..
Gas Cylinder

LPG सिलेंडरच्या सबसिडीबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय…!

देशामध्ये सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. अशातच सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट बिघडत चालले आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्य पदार्थांसोबतच LPG सिलिंडरचे दरही गगनाला भिडले आहेत. महागाईनंतर गॅस सिलिंडरच्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आली आहे. सरकारने आता गॅस सिलिंडरवर सबसिडी देण्याची घोषणा केली आहे. 303 रुपये अनुदान दिले जाणार असल्याचे मानले जात आहे. त्यानुसार गॅस सिलिंडरची […]

अधिक वाचा..
Ajit Pawar

कोणतेही सरकार हे कायम नसतेच: अजित पवार

मुंबई: राज्यात नवे सरकार आल्यानंतर जुन्या सरकारच्या योजनांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला जातोय. वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या सरकारच्या काळात आमच्यासोबत काम केले आहे. तरीही त्यांनी जुनी कामे स्थगित करण्याचा दणका लावला आहे. कोणतेही सरकार हे कायम नसते, हे दोन्ही नेत्यांनी समजून घ्यायला हवे असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने कृषि संजीवनी सप्ताह संपन्न

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने कृषि संजीवनी सप्ताह अंतर्गत महिला कृषि तंत्रज्ञान सक्षमीकरण दीन साजरा करण्यात करत शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांची माहिती देत बियाणांची तसेच खतांची माहिती देत मार्गदर्शन करुन कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने कृषि विभागाचे विविध तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत […]

अधिक वाचा..

बागायत जमीन 10 गुंठेही खरेदी करता येणार

पुणे: जिरायत जमीन ही कमीत कमी 20 गुंठे आणि बागायत जमीन ही 10 गुंठे खरेदी करता येणार आहे. शेतजमिनी खरेदीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून त्यानंतर या निर्णयवार शिक्कामोर्तब केले जाणार आहे. शेतजमीन मालकांना दिलासा देण्यासाठी तुकडेबंदी कायद्यात शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतीसाठी निश्‍चित […]

अधिक वाचा..

राज्य सरकारचा तुकडे बंदी कायद्या बाबत मोठा निर्णय…

मुंबई : राज्यसरकारकडून तुकडे बंदी कायदा लागू करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांना तुकड्याने शेती विकता येत नव्हती. पण, सरकारकडून हा निर्णय बदलण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता तुकड्याने शेती विकता येणार आहे. शेतीसाठी निश्चित असलेले प्रमाणभूत क्षेत्र कमी करण्यात आले आहे. त्यानुसार जिराईत जमीन ही 20 गुंठे आणि बागायत जमीन ही 10 गुंठे खरेदी करता येणार आहे. […]

अधिक वाचा..