साखरेच्या दरवाढीने ग्राहकांच्या खिशाला फटका
उत्पादन घट, आयात आणि साठेबाजीच्या आरोपांनी सरकारसमोर प्रश्न मुंबई : देशातील साखरेच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे. 20 जुलै रोजी साखरेचा सरासरी दर 48.18 रुपये किलो होता. तो 20 ऑगस्टपर्यंत वाढून 55.70 रुपये किलोवर पोहोचला. अवघ्या महिनाभरात झालेल्या या वाढीमुळे चहा, मिठाई, बेकरी तसेच इतर खाद्यपदार्थांच्या किमतींवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदा देशातील […]
अधिक वाचा..