गिरणी कामगारांच्या घराचे प्रश्न सोडवण्याची कालमर्यादा निश्चित करा; बाळासाहेब थोरात

मुंबई: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कामाच्या निमित्ताने मुंबईत आलेले गिरणी कामगार हे मुंबईचे खरे निर्माते आहे, त्यांच्या हक्काच्या घराचा प्रश्न सुटावा यासाठी शासनाने कालमर्यादा निश्चित करावी आणि सकारात्मक रित्या हा प्रश्न सोडवावा, असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात केले. थोरात म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच्या काळात हा प्रश्न प्रामुख्याने समोर आला होता. महसूल […]

अधिक वाचा..

दिव्यांग बांधवाना हक्काचे घर मिळावे; धर्मेंद्र सातव

भूमीहीन व बेघर दिव्यांगांचे पुण्यात दिव्यांग जन आंदोलन शिक्रापूर (शेरखान शेख): प्रहार अपंग क्रांती आंदोलन आयोजित पुणे जिल्ह्यातील भूमिहीन व बेघर दिव्यांगांच्या घरासाठी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिव्यांग जन आंदोलन करण्यात आले असून यावेळी दिव्यांग बांधवांना हक्काचे घर मिळावे अशी मागणी प्रहार संघटनेचे पच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांनी […]

अधिक वाचा..