युद्धाचा परिणाम! गॅस सिलिंडर महाग; सरकारने बदलले एलपीजीचे ५ नियम

मुंबई: अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जगभर दिसून येत असून त्याचा फटका भारतालाही बसू लागला आहे. देशात एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली असून अनेक ठिकाणी गॅस वितरणातही उशीर होत आहे. त्यामुळे गॅससाठी नागरिकांना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला गॅस सिलिंडर उपलब्ध व्हावा आणि […]

अधिक वाचा..

 इराण-इस्रायल तणावाचा फटका; खाद्यतेल दरात मोठी उसळी, गुढीपाडवा ठरणार महाग

इराण: आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत चाललेल्या इराण-इस्रायल तणावाचा थेट परिणाम आता भारतातील बाजारपेठांवर दिसू लागला आहे. आयात साखळी विस्कळीत झाल्याने खाद्यतेलाच्या दरात गेल्या काही दिवसांत लक्षणीय वाढ झाली असून, सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचा बजेट बिघडण्याची चिन्हे आहेत. सध्या खाद्यतेलाच्या दरात प्रति किलो १३ ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. विशेषतः सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाचे दर कडाडले असून सणासुदीच्या […]

अधिक वाचा..

मध्य-पूर्वेतील युद्धाचा परिणाम; भारताला रशियन तेल आता रेकॉर्ड महाग

इराण: मध्य-पूर्वेत इराणवर अमेरिका आणि इस्राईलने हल्ला केल्यानंतर जागतिक इंधन बाजारात मोठी उलथापालथ झाली असून त्याचा परिणाम भारतावरही दिसू लागला आहे. यामुळे भारताला रशियाकडून मिळणारे कच्चे तेल आता रेकॉर्ड महाग दराने खरेदी करावे लागत आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले होते. त्यानंतर रशियाने भारतासह काही देशांना मोठ्या सवलतीत […]

अधिक वाचा..

मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम; भारतात गॅस तुटवडा? केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती

इराण: हॉरमुझ स्ट्राईट परिसरात सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असताना भारतातील इंधन स्थितीबाबत केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. इराण कडून होर्मुज सामुद्रधुनीतील वाहतूक बंद केल्याने अनेक कच्च्या तेलाची जहाजे अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला असून त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होत असल्याची चर्चा […]

अधिक वाचा..

अमेरिका–इराण युद्धाचा भारतावर परिणाम; गॅस महागला, उद्योग ठप्प, स्मशानभूमीही बंद

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या US–Iran conflict चा परिणाम आता भारतातही जाणवू लागला आहे. आखाती प्रदेशातील वाढत्या तणावामुळे ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला असून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. या संकटाचा परिणाम केवळ स्वयंपाकाच्या गॅसपुरता मर्यादित न राहता उद्योग, बाजारपेठ आणि अगदी स्मशानभूमीपर्यंत पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव; गॅस […]

अधिक वाचा..

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य चांगलं ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. संतुलित आहार घेतला तरच मेंदुचं आरोग्य चांगलं राहतं. असं केलं नाही तर तुमच्या मेंदुचं आरोग्य बिघडतं. कारण पोट आणि मेंदू यांच्यात खास संबंध असतो. पोटाच्या समस्या थेट मानसिक आरोग्यावर प्रभाव पाडतो. यात सगळ्यात घातक […]

अधिक वाचा..

ऊस पिकावर थंडीचा परिणाम दिसतोय

अति थंडीचा जास्त कालावधी, हवेतील कोरडेपणा आणि थंड व कोरडे वारे यामुळे पानांतील पेशी निर्जीव होतात. त्यामुळे हा भाग पांढरा किंवा हिरवट पिवळसरच राहतो. हवामान बदलामुळे झालेली ही शारिरिक विकृती आहे. ही समस्या पानापुरतीच मर्यादित राहील, त्याचा संसर्ग इतर पानावर होत नाही. तसेच तापमानात वाढ झाल्यानंतर ही समस्या संपते. अचानकपणे होणाऱ्या हवामान बदलांचा पिकांवर विपरीत […]

अधिक वाचा..