स्पा, मसाज सेंटरमध्ये वाढले गैरप्रकार…

मुंबई: नवी मुंबई येथील स्पा सेंटरमध्ये, काम करणा‌ऱ्या, मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत न‌वीमुंबई पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केलेला आहे. याची गंभीर दखल डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली. याबाबत राज्याचे अपर मुख्य सचिव, गृहविभाग यांना असे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यभरात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील सर्व स्पा, मसाज सेंटर, पार्लर येथे गैरप्रकार रोखण्यासाठी तपासणी मोहिम राबविण्यात […]

अधिक वाचा..

शरीरात रक्त कमी-अशक्तपणा आलाय तर मग हे ४ पदार्थ खा, हिमोग्लोबीन भराभर वाढेल…

रक्ताची कमतरता, एनिमियाचे लक्षण सगळ्यात आधी हे समजून घेणं गरजेचं आहे की रक्ताची कमतरता भासल्यास कोणती लक्षणं जाणवतात. शरीरात क्ताची कमतरता भासल्यास थकवा, कमकुवतपणा, त्वचा, नखं आणि डोळ्यांखाली पिवळेपणा, हृदयाची ठोके अनियमित, डोकेदुखी, चक्कर येणं, केस गळणं, मेंदू थकणं यांसारखी लक्षणं जाणवतात. नट्स:- रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी रोज मूठभर नट्सचे सेवन करायला हवे. नट्स नॉन […]

अधिक वाचा..

बटाट्याचे पराठे, पोहे खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते का…

सकाळी नाश्त्याला आपल्यापैकी बरेच जण पोट भरून खाणं पसंत करतात, तर याउलट काही जण काहीच न खाणं पसंत करतात. आपल्यातील अनेक जण सकाळी ब्रेड-आम्लेट, पोहे असे पदार्थ किंवा डब्यासाठी पोळी बनवली असेल तर ती चहाबरोबर खाणं पसंत करतात. त्यामुळे आज आपण बटाट्याचे पराठे, पोहे, ब्रेड-आम्लेट यांसारख्या आवडत्या पदार्थांचा रक्तातील साखरेच्या पातळीवर कसा परिणाम होतो हे […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात का वाढतो हार्ट अटॅकचा धोका

हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका का वाढतो? हिवाळ्यात अधिक करून बॉडी टेम्प्रेचर कमी होतं. यामुळे सिम्पेथेटिक नर्वस सिस्टम अॅक्टिव होतं आणि कॅटेकोलामाइनचा स्त्राव वाढू शकतो. अशा स्थितीत रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. थंडीत हृदयविकाराचा धोका वाढतो ब्रिटिश हार्ट फाउंडेशनच्या मते, ‘थंड हवामानामुळे हृदय आणि रक्ताभिसरणाच्या समस्यांचा धोका वाढतो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची अधिक […]

अधिक वाचा..

हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन कमी असण्याची लक्षणे 1) खूप थकायला होणे 2) विकनेस येणे 3) चालले की खूप दम लागणे 4) डोके दुखणे 5) नख तुटणे 6) चक्कर 7) जेवण न जाणे,भूक न लागणे हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी खालील उपाय करावे 1) बिट हा सर्वात उत्तम उपाय आहे त्यामध्ये फायबर,पोटॅशियम,लोह हे घटक असतात बिट खल्याने या गोष्टींचा पुरवठा शरीराला होतो […]

अधिक वाचा..

मुलांचे वजन व उंची वाढवणारे पदार्थ

साय असलेले दूध:- यामध्ये प्रोटीन आणि हाय फॅट असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते. भात:- यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असते. ते वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते. चिकू:- यामध्ये कॅलरी आणि शुगर अधिक असते, ते बॉडी फॅट वाढवण्यास मदत करते. मासे:- यामधील ओमेगा ३ फॅटी ॲसीड्स, प्रोटीन मुलांच्या योग्य वाढीसाठी चांगले आहे. सोयाबीन:- सोयाबीन आणि त्यापासून तयार पदार्थांमध्ये […]

अधिक वाचा..

रोजच्या आहारात ज्वारी व बाजरीचे सेवन करणे वाढवा; डॉ ऐश्वर्या आगरकर

शिरुर (तेजस फडके): आपल्या शरीरात ग्लुटेन जास्त गरजेचे नसुन ग्लुटेन विरहीत तृणधान्याचे रोजच्या आहारात प्रमाण वाढल्यास भविष्यात आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होईल. त्यामुळे आहारात ज्वारी व बाजरी हंगाम निहाय वाढवा असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ ऐश्वर्या आगरकर यांनी केले. निमोणे (ता. शिरुर) येथील श्री नागेश्वर विद्यालयात शिरुर तालुका कृषी अधिकारी कार्यालय, निमोणे […]

अधिक वाचा..

उत्कृष्ट सदस्य होण्यासाठी विधान मंडळाच्या कामकाजामध्ये सहभाग वाढवावा

मुंबई: विधानमंडळाचे सदस्य म्हणून राज्याची धोरणे व विधेयकांना आकार देण्याची मोठी जबाबदारी सदस्यांवर असते. विधान मंडळाच्या पटलावर जे बोलले जाते त्याचे पुढे अभिलेख होत असते आणि भावी सदस्यांसाठी मार्गदर्शक ठरतात. त्यामुळे सदस्यांनी अभ्यासपूर्ण बोलले पाहिजे व आपल्याला मांडावयाचे मुद्दे योग्य रीतीने सभागृहात मांडले पाहिजे, असे सांगताना राज्य विधान मंडळाचे उत्कृष्ट सदस्य होण्यासाठी सदस्यांनी सभागृहाच्या कामकाजामध्ये […]

अधिक वाचा..

संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या वाढवणार

मुंबई: राज्यातील १०० आदिवासी विद्यार्थ्यांना दरवर्षी संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती दिली जाते. अधिछात्रवृत्तीसाठी विद्यार्थ्यांकडून दरवर्षी ३१ मार्चपर्यंत अर्ज मागविले जातात. संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या अर्जांची संख्या १०० पेक्षा अधिक प्राप्त झाली, तर विद्यार्थी संख्येवाढ करण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानसभेत सांगितले. आदिवासी समाजातील पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कुलगुरूंच्या राखीव निधीतून देण्यात येणारे अनुदान बंद […]

अधिक वाचा..

वाहन चालकांना मोठा धक्का! महामार्गावरील टोल टॅक्सच्या दरात वाढ

औरंगाबाद: राष्ट्रीय महामार्ग (NH) आणि द्रुतगती मार्गांवरून प्रवास करणार्‍या वाहन चालकांना पुढील महिन्यापासून अधिक पैसे मोजावे लागतील. कारण भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडून 1 एप्रिलपासून टोलचे दर वाढवले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्गावरील टोल टॅक्स धोरण राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, 2008 नुसार, शुल्क दर दरवर्षी 1 एप्रिलपासून सुधारित केले जातील. विशिष्ट टोल मुद्द्यांवर वेळोवेळी […]

अधिक वाचा..