अखेर टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रात चौकशी कमिटी दाखल, चौकशी कमिटी निपक्षपणे कारवाई करणार का?

शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी निवासी राहत नसल्यामुळे उपचाराअभावी अपघातातील, गरोदर स्त्रीया, नवजात बालके यांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संतापलेल्या बेट भागातील तब्बल नऊ गावांच्या ग्रामपंचायतींनी वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी व आरोग्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणात […]

अधिक वाचा..

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा

मुंबई: मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात याची माहित असताना तो धोकादायक पुल खुला का ठेवला? असा प्रश्न विचारून हे सरकारने घेतलेले बळी आहेत, जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. इंद्रायणी पुल […]

अधिक वाचा..

भारतातील यस बँक जपानी सुमितोमो बँकेला विकण्याच्या व्यवहाराची न्यायालयीन चौकशी करा

यस बँकेची विक्री भारताच्या बँकिंग सार्वभौमत्वावर गदा आणणारी, कोणाच्या हितासाठी यस बँक विक्रीचा घाट घातला जात आहे मुंबई: जपानमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनने (SMBC) अलीकडेच भारतातील खाजगी क्षेत्रातील महत्वाच्या YES बँकेत सुमारे ₹१३,००० कोटींची गुंतवणूक करून २०% हिस्सा विकत घेतला आहे. पुढील टप्प्यात ₹३०,००० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक करून ५१% हिस्सेदारीसह YES […]

अधिक वाचा..

व्हिसेरा उशिरा जमा प्रकरण: चौकशीची मागणी होताच पोलीस अधिक्षक कार्यालयात हालचाल सुरू, सुत्रांची माहीती

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील बहुचर्चित खुनप्रकरणातील व्हिसेरा तब्बल आठ महिने उशिरा रासायनिक प्रयोगशाळेत पाठविण्याची गंभीर बाब उघड झाल्यानंतर पोलिस अधिक्षक विभागात हालचाली सुरू झाल्या आहेत.खुण झाल्यापासून आत्तापर्यंत शिक्रापूर पोलिसांच्या या कार्यपद्धतीवर संशयाची छाया निर्माण झाली आहे. या प्रकरणात संबंधित तपासी अधिकारी, तसेच पोलिस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी यांच्यावर विभागीय चौकशी व्हावी, अशी […]

अधिक वाचा..

सोमनाथ सुर्यवंशींच्या मृत्यूची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून न्यायालयीन चौकशी करा

मुंबई: परभणीमध्ये संविधानाची विटंबना केल्यानंतर संतप्त जनता रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला. कोंबिंग ऑपरेशन करून शेकडो आंबेडकरी जनतेला बेदम मारहाण केली, अनेक निष्पाप नागरिकांना अटक केली. आंबेडकरी विचाराचा तरुण सोमनाथ सुर्यवंशी यालाही अटक करुन कोठडीत मारहाण केली, यातच त्याचा मृत्यू झाला पण सरकारने या प्रकरणी पोलिसांवर कठोर कारवाई केली नाही. […]

अधिक वाचा..

मनसेचे घोगरे यांच्या कडुन रामदास जगतापांच्या चौकशीची मागणी; तर जगताप म्हणतात…

शिरुर (अरुणकुमार मोटे) महसुल विभागातील स्वतः ची किंवा नातेवाईकांची आणि त्यांच्या मार्फत आणलेली कामे तात्काळ करण्यासाठी अहमदनगर येथील उपजिल्हाधिकारी रामदास जगताप हे पुणे जिल्ह्यातील शिरुरच्या महसुल कार्यालयात विविध महसुल अधिकारी व कर्मचारी यांना फोन व मेसेज करुन कामे करण्यासाठी वारंवार दबाव आणत असल्याची तक्रार शिरुर तालुक्याचे मनसे संघटक अविनाश घोगरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तर […]

अधिक वाचा..