HSRP नंबर प्लेट बसवली नसेल तर वाहनधारकांना किती दंड लागणार? सरकारकडून मोठी माहिती

औरंगाबाद: राज्यातील वाहनधारकांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने सर्व जुन्या आणि नव्या वाहनांसाठी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणे बंधनकारक केले आहे. जुन्या नंबर प्लेट आता मान्य राहणार नाहीत. कोणत्या वाहनांना HSRP आवश्यक आहे 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना HSRP बसवणे आवश्यक जुन्या नंबर प्लेट मान्य नाहीत HSRP बसविल्याशिवाय वाहन चालवले तर कारवाई […]

अधिक वाचा..

न्हावरा फाटा व सतरा कमान चौक येथे सौर ऊर्जेवर चालणारे सिग्नल बसवले

अपघात रोखण्यासाठी शिरूर पोलिसांची अभिनव पुढाकार शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जाणारा पुणे–आहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग हा अत्यंत वर्दळीचा आणि वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे. या महामार्गावर मौजे न्हावरा फाटा आणि सतरा कमान चौक हे अपघातप्रवण ठिकाणे असून, याठिकाणी वारंवार अपघात होत असल्याची नोंद आहे. न्हावरा फाटा परिसरातून आहिल्यानगरकडून येणारी अवजड वाहतूक ही उतार […]

अधिक वाचा..

घरकूल योजनेत 50 हजार रुपयांची वाढ, प्रत्येक घरावर सौर पॅनल बसवणार

औरंगाबाद: राज्यातील बेघर असलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे! 2024-25 च्या आर्थिक अर्थसंकल्पात घरकूल योजनेच्या अनुदानात तब्बल ₹50,000 ची वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र घरकूल योजनेमध्ये देशात नंबर 1 राज्य ठरले आहे. आतापर्यंत 44,07,000 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. सर्वांसाठी घरे लवकरच नवे गृहनिर्माण धोरण जाहीर राज्य सरकार लवकरच […]

अधिक वाचा..

मोदींच्या लाडक्या उद्योगपती मित्राच्या कागदपत्रावर डोळे झाकून सही करणारा मुख्यमंत्री बसवणार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिल्लीत घेतली मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधींची भेट मुंबई: महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांना मोठे बहुमत दिले असताना मुख्यमंत्री ठरवण्यात वेळ लागण्याची गरज नाही. भाजपा युतीला महाराष्ट्राच्या जनतेची चिंता नाही, महाराष्ट्र विकणारा व्यक्ती त्यांना हवा आहे म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाडक्या उद्योगपती मित्राच्या कागदपत्रांवर डोळे झाकून सही […]

अधिक वाचा..

केवळ आपले सरकार बसावे यासाठी भाजप जोरजबरदस्ती करत…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा घणाघात रत्नागिरी: ईडीच्या कारवाईतून मुक्तता व्हावी म्हणून भाजपसोबत गेलो असे वक्तव्य माजी मंत्री छगन भुजबळ यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. केवळ आपले सरकार बसावे यासाठी भाजप जोरजबरदस्ती करतं, दादागिरी करतं […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे बापुसाहेब शिंदे यांच्या प्रयत्नातुन बसवला अवघ्या २४ तासात बसवला ट्रांन्सफार्मर

रांजणगाव गणपती (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील मैंद नगर येथील १०० केव्हीचा ट्रांन्सफार्मर जळाल्याने नागरिकांची गैरसोय होण्यापुर्वीच शिवसेनेचे युवा सेना पुणे जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे यांच्या प्रयत्नातून अवघ्या २४ तासात जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी दुसरा ट्रांन्सफार्मर बसविण्यात आला. रांजणगाव गणपती येथील वार्ड क्रं ६ मधील ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे तेथील व्यावसायिकांचे तसेच भाडेकरुंचे नुकसान होऊ नये. तसेच […]

अधिक वाचा..