देशातील सर्व संस्था हाती घेऊ पहाणाऱ्या अदानी व अंबानींच्याच कंपन्यांचे राष्ट्रीयकरण करण्याची गरज; हर्षवर्धन सपकाळ

राष्ट्रीयकृत बँकांत परदेशी गुंतवणूक देशासाठी धोक्याची घंटा, बँकांचे दरवाजे सामान्य लोकांसाठी बंद होण्याच्या मार्गावर: विश्वास उटगी मुंबई: इंदिराजी गांधी यांनी १९६९ साली बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्यामागे एक महत्वाचे कारण होते. देशातील आर्थिक स्रोतांचा ताबा त्यावेळी मुठभर लोकांच्या हातात होता व ही शक्ती लोकशाहीवरही ताबा मिळवू पहात होती, यातून हा महत्वपूर्ण निर्णय झाला. आता […]

अधिक वाचा..

बीफार्म आणि डीफार्म अभ्यासक्रमाच्या संस्थांना निकष पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची अंतिम मुदत

सहसंचालकांमार्फत पाहणी करून अहवाल सादर करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आदेश मुंबई: राज्यातील बी.फार्म आणि डी.फार्म अभ्यासक्रम चालवणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्व आवश्यक निकष एक महिन्याच्या आत पूर्ण करावेत, अन्यथा त्यांच्या पहिल्या वर्षातील प्रवेश प्रक्रिया (कॅप राऊंड) रोखण्यात येईल, असा स्पष्ट इशारा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला […]

अधिक वाचा..

दर्जेदार आरोग्य सेवेसाठी शिक्षण संस्थांमध्ये आरोग्य तपासणीची आवश्यकता; डॉ सुजाता वाँरियर

सुमनालय फाऊंडेशन’चा एपेक्स मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने अमृता विद्यालयम जुईनगर येथे आरोग्य तपासणी उपक्रम मुंबई: मुंबईतील “सुमनालय फाउंडेशन” या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेने कोपरखैरणे येथील एपेक्स मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने १० ते १२ जुलै २०२५ ला “अमृता विद्यालयम, जुईनगर” येथे आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा सुमारे ८६५ विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी लाभ घेतला. […]

अधिक वाचा..

गृहनिर्माण संस्था व संस्थांच्या सभासदांची लूट थांबवा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील गृहनिर्माण संस्थांसाठी सहकार कायद्यात दुरुस्ती करण्याचे घाटत असून गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांना तीन तासाचे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात येणार असल्याचे समजते. या प्रशिक्षणासाठी प्रत्येक सभासदाकडून १२० रुपये व संस्थेकडून १००० रुपये जमा करण्यात येत आहेत. राज्यात जवळपास १ लाख २० हजार गृहनिर्माण संस्था व सुमारे ४ कोटी सभासद आहेत. याचा विचार करता मोठ्या प्रमाणात पैसे […]

अधिक वाचा..

ठाणे जिल्ह्यातील सामाजिक संस्था, प्रशिक्षण संस्था आणि माजी सैनिक संघटनांना जिल्हा प्रशासनाचे महत्त्वाचे आवाहन

ठाणे: जिल्ह्यातील सामाजिक संस्था, विविध प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि माजी सैनिक संघटना यांच्याकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ आणि इतर संसाधनांची सविस्तर माहिती तातडीने सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस सह आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, सर्व महापालिका आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे. ही माहिती […]

अधिक वाचा..

एव्हरेस्ट एज्युकेशनल सोसायटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत 53 रिक्त जागांसाठी सुवर्णसंधी

संभाजीनगर: एव्हरेस्ट एज्युकेशनल सोसायटी अंतर्गत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांची नावे प्राचार्य मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिक्षक एकूण पदसंख्या: 53 जागा शैक्षणिक पात्रता  पदाच्या आवश्यकतेनुसार पात्रता आवश्यक आहे. कृपया मूळ जाहिरात वाचा. नोकरीचे ठिकाण छत्रपती […]

अधिक वाचा..

छत्रपती आदर्श नागरी पतसंस्थेतील गुंतवणूकदारांना न्याय कधी देणार; अंबादास दानवे

नागपूर: छत्रपती आदर्श नागरी पतसंस्थेत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी गुंतवणूकदारांना न्याय कधी देणार असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परिषद सभागृहात सरकारला विचारला. छत्रपती आदर्श नागरी पतसंस्थेत सुमारे दोनशे दोन कोटी रुपयांचा गैर व्यवहार झाला आहे. या पतसंस्थेत शेतकरी, सामान्य नागरिक यांची मोठया प्रमाणात गुंतवणूक आहे. संचालक मंडळाने गुंतवणूकदारांच्या खोट्या सह्या घेऊन कर्ज काढले. […]

अधिक वाचा..

पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी थोरात, गावडे, खामकर

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील मा. बापुसाहेब गावडे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची मासिक बैठक पार पडली. झालेल्या बैठकीत चेअरमन, व्हाइस चेअरमन व संचालक मंडळ यांच्या नेतृत्वाखाली तज्ञ संचालकपदी पैलवान दशरथ दादाभाऊ खामकर, धोंडीभाऊ भानुदास गावडे, विजय अशोक थोरात यांची निवड करण्यात आली, निवडीनंतर पतसंस्थेच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन सुनिता […]

अधिक वाचा..

संविधानिक संस्थांचे नैतिक अध:पतन होत असताना साहित्याने निर्भय होण्याची गरज; अशोक वाजपेयी

मुंबई: एखाद्या समाजात वाचनसंस्कृती किती रुळली आहे त्यावर त्याची सांस्कृतिक पातळी किती उंचीची ते ठरते असे विचार संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष सांगता समारंभ दादर येथील संस्थेच्या शारदा मंगल सभागृहात थाटात संपन्न झाला. यावेळी शरद पवार बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून […]

अधिक वाचा..