जेजुरी दुर्घटनेनंतर वारकऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; सत्यजीत तांबे

मुंबई: जेजुरी येथे वारकऱ्यांच्या दिंडीत झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या मार्गांवर सक्षम आपत्कालीन आरोग्य व्यवस्था उभारण्याची मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या वारकऱ्यांना श्रद्धांजली वाहत त्यांनी भविष्यात अशा घटना घडल्यास तातडीने उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची गरज अधोरेखित केली. तांबे म्हणाले की, शिर्डी, पंढरपूर, जेजुरी, त्र्यंबकेश्वर […]

अधिक वाचा..