दावोस दौरा १०० टक्के यशस्वी! ३७ लाख कोटींचे सामंजस्य करार, ४० ते ४२ लाख रोजगारनिर्मिती; डॉ.उदय सामंत

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये झालेल्या कराराची माहिती देण्यासाठी उद्योगमंत्र्यांनी घेतली पत्रकार परिषद मुंबई: “दावोस (स्वित्झर्लंड) येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आतापर्यंत एकूण ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून, त्यातून राज्यात ४० ते ४२ लाख युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी ठरलेला आहे.” अशी माहिती उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत […]

अधिक वाचा..

नोकरी १०वी पास उमेदवारांना महापारेषण छ. संभाजीनगर अंतर्गत बिना परीक्षा मिळणार सरकारी नोकरी

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (MAHATRANSCO), छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) अंतर्गत वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी) पदांसाठी थेट भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती बिना परीक्षा असून १०वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. पदाचे नाव – वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी) एकूण जागा – 08 नोकरी ठिकाण – छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांक – 400 केव्ही […]

अधिक वाचा..

सत्तेत नसतानाही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे भरवणार

RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का मुंबई: देशात बेरोजगारीची समस्या सर्वात मोठी असून उच्च शिक्षण घेऊनही तरुणांना नोकरी मिळत नसल्याचे भयावह चित्र आहे. सत्तेतील भाजपाने नोकरीचे आश्वासन देऊन तरुणांची फसवणूक केली आहे, परंतु काँग्रेस पक्षाने सध्या सत्तेत नसतानाही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत शेकडो तरुणांच्या हाताला काम व डोक्याला […]

अधिक वाचा..

गुड न्यूज! मे महिन्यात टॉप 6 सरकारी नोकऱ्यांसाठी जागा निघणार

संभाजीनगर: नवीन महिन्याची सुरुवात सरकारी नोकरीच्या जबरदस्त संधींनी झाली आहे. मे २०२५ मध्ये हजारो पदांसाठी विविध सरकारी विभागांमध्ये भरती सुरू आहे. रेल्वे, लष्कर, पोलीस, बँक, शिक्षक, नर्सिंग अशा क्षेत्रात भरती होणार असून नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. रेल्वे सहाय्यक लोको पायलट भरती २०२5 भारतीय रेल्वेने 9,970 ALP (Assistant Loco Pilot) पदांसाठी भरती […]

अधिक वाचा..

टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची नोकरी जाणार; अनुकंपा वगळता इतरांना आता संधी नाही…

औरंगाबाद: शालेय शिक्षण विभागाच्या १३ फेब्रुवारी आणि २०१३ चा निर्णयानुसार आदेशानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्णचे बंधन घालण्यात आले होते, तर काहींना मार्च २०१९ पर्यंत तीन किंवा पाच संधी देण्यात आल्या होत्या मात्र, मुदत देऊनही अनेकजण टीईटी उत्तीर्ण झाले नाहीत. अशा शिक्षकांची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली आहे. शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी संबंधित उमेदवार टीईटी (शिक्षक […]

अधिक वाचा..

तुमच्या शरीरावर ‘टॅटू’ असल्यास नाही मिळणार ‘या’ सरकारी नोकऱ्या…

जर तुम्ही टॅटू लव्हर असाल आणि सरकारी नोकरी करण्याची इच्छा बाळगत असाल, तर टॅटू काढण्यापूर्वी नियम समजून घ्या. भारतातील काही प्रतिष्ठित सरकारी नोकऱ्यांमध्ये शरीरावर टॅटू असलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी अपात्र मानले जाते. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) भारतीय महसूल सेवा (IRS) भारतीय पोलीस सेवा (IPS) भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) भारतीय हवाई दल (Indian Air Force) भारतीय तटरक्षक […]

अधिक वाचा..

मुंबई महापालिकेतील फक्त २ वर्षांच्या नाहीतर मागील २५ वर्षांतील कामांची चौकशी करा…

मुंबई: राज्यातील भाजपाप्रणित सरकारने मुंबई महानगरपालिकेतील मागील 2 वर्षांतील कामांची कॅग मार्फत चौकशी करण्याचे दिलेले आदेश हे राजकीय द्वेषातून दिलेले आहेत. भारतीय जनता पक्ष स्वतःच भ्रष्टाचारात लिप्त झालेला असून आरोप मात्र विरोधी पक्ष व विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या संस्थांवर करत आहेत. भाजपाला खरेच भ्रष्टाचार निपटून काढायचा असेल तर फक्त २ वर्षांची चौकशी कशाला करता मागील […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर तालुक्यातील तिघांना नोकरीचे आमिष दाखवत वीस लाखांना गंडा…

शिरुर पोलीस ठाण्यात परप्रांतियांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यातील तिघा युवकांना केंद्रीय खाद्य विभाग तसेच केंद्रीय रेल्वे विभागात शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तिघा परप्रांतीयांनी तब्बल 20 लाख 33 हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे उपेंदरसिंग बदोरीया, दिनेश रामेश्वर व शुभम सील या तिघांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात […]

अधिक वाचा..