एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा पुनर्जन्म

२०१९ नंतरच्या राजकीय घडामोडींवर समर्थकांच्या दृष्टिकोनातून सविस्तर मतप्रदर्शन मुंबई: राष्ट्रीय सह समन्वयक व प्रसार माध्यम समन्वयक (शिवसेना) दिनेश शिंदे यांनी “ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेला शिवसेनेचा पुनर्जन्म” या शीर्षकाचा सविस्तर मतलेख प्रसिद्ध केला आहे. या लेखात त्यांनी २०१९ नंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, शिवसेनेतील फूट आणि त्यानंतर झालेल्या पक्षाच्या पुनर्बांधणीबाबत आपली भूमिका मांडली आहे. मतलेखात […]

अधिक वाचा..

संघर्षातून नेतृत्वापर्यंत! एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

सामान्य कार्यकर्त्यापासून राज्याच्या नेतृत्वापर्यंतचा प्रवास, संघटनशक्ती, निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख कार्यशैलीची चर्चा मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे हे गेल्या काही वर्षांत सर्वाधिक चर्चेत राहिलेले नेते ठरले आहेत. सामान्य कार्यकर्त्यापासून राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंतचा त्यांचा प्रवास हा संघर्ष, संघटनशक्ती, निर्णयक्षमता आणि जनसंपर्क यांच्या जोरावर घडल्याचे त्यांच्या समर्थकांचे मत आहे. तर त्यांच्या काही राजकीय निर्णयांवर विरोधकांकडून सातत्याने […]

अधिक वाचा..

बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आणि जनतेशी नाळ; एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा आढावा

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघर्षातून नेतृत्व घडवत स्वतंत्र राजकीय स्थान निर्माण केल्याची भूमिका त्यांच्या समर्थकांकडून मांडली जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जनसेवेच्या कार्यपद्धतीचा वारसा पुढे नेत त्यांनी कार्यकर्ता-केंद्रित राजकारणाला प्राधान्य दिल्याचे समर्थकांचे मत आहे. मराठी अस्मिता, हिंदुत्व, राष्ट्रहित आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याची प्रेरणा बाळासाहेब ठाकरे […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर खासदारांचा विश्वास

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडल्याचा दावा शिवसेना (शिंदे गट) समर्थकांकडून करण्यात येत आहे. उबाठा गटातील खासदार संजय जाधव, संजय देशमुख, नागेश आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांनी सर्व आवश्यक संसदीय व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण […]

अधिक वाचा..

उच्च शिक्षणातील महिला नेतृत्व घडविण्यासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; MSFDA कडून विशेष नेतृत्व विकास कार्यक्रम

मुंबई: राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला नेतृत्व अधिक सक्षम करण्यासाठी Maharashtra State Faculty Development Academy (MSFDA), पुणे यांच्या वतीने ‘नारीदृष्टी : Nurturing Visionary Women Leaders for Transformation in Academia’ या विशेष नेतृत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माहितीपत्रकाचे अनावरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री Chandrakant Patil […]

अधिक वाचा..

आसाममध्ये भाजपची ‘हिस्टोरिक व्हिक्टरी; हिमंता बिस्व सरमा यांच्या नेतृत्वाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कौतुक

गुवाहाटी: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसाममधील भाजपच्या ऐतिहासिक विजयाबद्दल जनतेचे आभार मानत हिमंता बिस्व सरमा यांचे विशेष अभिनंदन केले. हिमंता बिस्व सरमा दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, त्या शपथविधी सोहळ्यासाठी शिंदे उपस्थित राहण्यासाठी गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. आसाममध्ये भाजपने १०२ जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, […]

अधिक वाचा..

सुनेत्रा पवारांसमोर तिहेरी कसोटी; नेतृत्व, विलिनीकरण आणि चौकशीचा मुद्दा ऐरणीवर

मुंबई: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अप) पक्षाची धुरा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. दुःखद घटनेनंतर अवघ्या चार दिवसांत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आणि त्याच दिवशी मुंबईत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतली. या घाईबद्दल राजकीय वर्तुळात टीका झाली असली तरी सुनेत्रा पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया […]

अधिक वाचा..

मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा क्लीन स्वीप; सुनील शेळके यांच्या नेतृत्वावर मतदारांचा शिक्कामोर्तब

मावळ: मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत यश मिळवत आपले संघटनात्मक वर्चस्व कायम ठेवले आहे. मावळ जिल्हा परिषदेच्या पाचही जागांवर आणि पंचायत समितीच्या सर्व दहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. या निकालामुळे स्थानिक राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून आमदार सुनील […]

अधिक वाचा..

भाजपशिवाय राष्ट्रवादीचे विलीनीकरण अशक्य; अजितदादांनंतर नेतृत्वावरही भुजबळांचे मोठे संकेत

नाशिक: राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या अस्थी कलशाच्या दर्शनासाठी जनसागर उसळला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) भवितव्याबाबत आणि दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत चर्चांना उधाण आले आहे.या चर्चांवर ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना अत्यंत स्पष्ट आणि […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीच्या नेतृत्वात बदल! सुनेत्रा पवार बारामतीकडे रवाना, तो पर्यत मंत्रालयात न येण्याचा निर्णय

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण साक्षी ठरला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रिक्त झालेल्या पदावर सुनेत्रा अजितदादा पवार यांची वर्णी लागली असून, शनिवारी सायंकाळी राजभवनात अतिशय साध्या आणि गंभीर वातावरणात त्यांचा शपथविधी पार पडला. या संपूर्ण कार्यक्रमावर दुःखाचे सावट होते. सुनेत्रा पवार यांनी अत्यंत गांभीर्याने पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्या […]

अधिक वाचा..