भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सांस्कृतिक, आर्थिक आणि व्यावसायिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असून, राज्य विश्वासार्ह भागीदार म्हणून कार्य करण्यास सज्ज असल्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी सांगितले. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष To Lam यांच्या एकदिवसीय मुंबई दौऱ्यानिमित्त आयोजित इंडिया-व्हिएतनाम बिझनेस फोरममध्ये मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी व्हिएतनामी उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री फडणवीस […]
अधिक वाचा..