काँग्रेसविरोधाचे मुख्य कारण नेहरूविरोध आहे; कुमार केतकर

मुंबई: भाजपला लोकसभेमध्ये आणि अन्य काही राज्यांत बहुमत असले, तरी ते पूर्णपणे त्याच्या विचारधारेमुळे आहे किंवा त्याच्या राजकारणामुळे मिळालेले यश आहे असे नाही. भाजपचे सरकार हे काँग्रेसविरोधी विचारधारा, रणनीती आणि राजकारणातून सत्तेवर आलेले सरकार आहे. सर्व साधारणपणे भाजप आणि विशेषकरून मोदी जेव्हा काँग्रेस व नेहरूंवर सातत्याने हल्ला करत असतात, तेव्हा त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, भाजपला […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र कृषीसेवा मुख्य परीक्षेला स्थगिती दयावी अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र…

मुंबई: गेल्या २१ दिवसांपासून कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल घेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून महाराष्ट्र कृषीसेवा मुख्य परीक्षेला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त परिक्षांतर्गत होणाऱ्या कृषी सेवा मुख्य परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम (दि. ११) […]

अधिक वाचा..