पीठ मळताना फक्त ही एकच गोष्ट मिसळा; शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता होईल पूर्ण

आजकाल अनेकांना व्हिटॅमिन B12 ची कमतरता प्रचंड प्रमाणात जाणवते. त्यासाठी डॉक्टरांचे उपचार, सप्लिमेंट घ्यावे लागतात. पण हे सर्व न करता तुम्ही रोज जी चपाती खाता त्या पिठात एक गोष्ट मिसळा तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन B12 ची कमतरता नक्की दूर होईल. ही गोष्ट सगळ्यांच्याच घरी उपलब्ध असते. त्यामुळे त्याला वेगळा खर्च करण्याची आवश्यकता नसते. हा एक मसाला […]

अधिक वाचा..

चमचाभर तुपामध्ये ‘ही’ पावडर मिसळा आरोग्याला होतील फायदेच फायदे

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. कामामुळे ताण तणाव वाढतो ज्यामुळे रात्री झोप लागत नाही आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होते. स्वयंपाक घरातील काही पदार्थ आहेत ज्यांचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लवंग आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. लवंगामधील गुणधर्म तुमचं शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. […]

अधिक वाचा..

दह्यात ‘या’ चारपैकी कोणतीही १ गोष्ट कालवून खा, वजन होईल कमी अन् हाडंही होतील मजबूत

भरपूर लोक रोज आवडीनं दही खातात. दही खायला तर टेस्टी लागतंच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. दह्यामध्ये गुड बॅक्टेरिया असतात, ज्यामुळे पोटासंबंधी अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. तसेच दह्यात प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन, मिनरल्स भरपूर असतात. पण अनेकांना दही खाण्याची योग्य पद्धत माहीत नसते. जर योग्य पद्धतीनं दही खाल तर त्याचे जास्त फायदे मिलू […]

अधिक वाचा..

रोज कणकेत फक्त २ गोष्टी मिसळा, रोजच्या जेवणातून व्हिटामिन B-12 मिळेल

व्हिटामीन बी-१२ (Vitamin B-12) शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असते. जे लोक वेळेवर जेवत नाहीत, जंक फूड जास्त खातात, घरातलं अन्न कमी खातात त्याच्या शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासते. यामुळे एनर्जी बूस्ट होते आणि मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यासही मदत होते. त्वचा ग्लोईंग दिसते. शरीरात व्हिटामीन बी-१२ कमतरता भासल्यास थकवा, कमजोरी, यांसारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. […]

अधिक वाचा..

अधिवेशन काळात सत्ताधारी व विरोधीपक्षात सांगड घालण्याचा प्रयत्न केला; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये काही विकासासाठी पूरक विधेयकही मंजूर झाली. पूर्ण काळ चाललेल्या अधिवेशनात राजकीय मुद्यांवर काही चर्चा झाली. या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यामध्ये विसंवाद होवू नये म्हणून उपसभापती या नात्याने दोन्ही बाजूशी संवादाच्या माध्यमातून सांगड घालत सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे पार पाडल्याची भावना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम […]

अधिक वाचा..