दात आणि तोंड यांची निगा कशी राखावी

दातांचे आजार आणि त्यांच्या उपायांबद्दल बोलायचं झाल्यास, मुख्यत्वे दात किडणे आणि हिरड्यांचे आजार हे दोन मुख्य आजार आहेत. या दोन्ही समस्यांवर प्रतिबंध आणि उपचारांसाठी योग्य तोंडी स्वच्छता राखणे आवश्यक आहे. 1) दात किडणे कारण: प्लेक नावाचा एक चिकट थर दातांवर साचतो, जो बॅक्टेरिया आणि साखरेच्या मदतीने ऍसिड तयार करतो. हे ऍसिड दातांच्या बाहेरच्या भागावर हल्ला […]

अधिक वाचा..

तोंड, ओठ आणि दातांचे रोग ह्या वर घरगुती उपाय

तोंडातील फोड/तोंड येणे/तोंडातले छाले 1) तोंडात छाले झाल्यास ज्येष्ठमधाची काडी चघळावी. 2) कथ्या बरोबर पेरुची पाने चावल्याने छाले बरे होतात. हिरडयांतुन रक्त येणे 1)मीठ, हळद, आणि तुरटी समप्रमाणात घेऊन त्यांचे चूर्ण करून घ्यावे. या चूर्णाने मंजन करावे फार गरम किंवा फार थंड पेय घेऊ नये. गाजर, सफरचंद, आवळा यासारखी 2) फळे खावीत. दात हलणे 1) […]

अधिक वाचा..

झोपही गाढ लागेल आणि तोंडाची दुर्गंधीही होईल कमी, नियमित खा स्वयंपाकघरातला ‘हा’ एक मसाला

आपल्या किचनमध्ये असे अनेक मसाले असतात जे पदार्थांची टेस्ट तर वाढवतातच, सोबतच आपल्या आरोग्यालाही अनेक फायदे देतात. या मसाल्यांमध्ये असे अनेक पोषक तत्व असतात, जे औषधीसारखं काम करतात. त्यामुळेच आयुर्वेदातही या मसाल्यांना खूप महत्व आहे. मसाल्यांमधील हिरवी वेलची आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. वेगवेगळ्या भाज्या, पदार्थांमध्ये वेलचीचा वापर केला जातो. सोबतच वेलची मुखवास म्हणूनही वापरली […]

अधिक वाचा..

तोंड नेहमी नेहमी कोरडं का पडतं? जाणून याची कारणं आणि लक्षण

ड्राय माउथ ही एक आरोग्यासंबंधी एक गंभीर समस्या आहे. याला जेरोस्टोमिया नावानंही ओळखलं जातं. ही एक अशी स्थिती आहे ज्यात तोंडातील लाळ कमी होते. ज्यामुळे तोंड नेहमी नेहमी कोरडं पडतं आणि चिकटपणाही जाणवतो. जर समस्या नेहमीच होत असेल तर यामुळे दाता, हिरड्या आणि आरोग्यावरही वाईट प्रभाव पडतो. जर तुम्हाला सुद्धा नेहमीच तोंड कोरडं पडण्याची समस्या […]

अधिक वाचा..

सतत तोंड येत असेल तर करू नका दुर्लक्ष; ‘या’ गंभीर आजारांचा धोका

तोंड येणं ही एक सामान्य समस्या आहे, परंतू हे जर वारंवार होत असेल तर ते गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं. काही लोकांना याचा इतका त्रास होतो की सर्व प्रकारचे उपचार घेतल्यानंतरही ही समस्या दूर होत नाही. तोंड येण्याची कारण पौष्टिक घटकांची कमतरता: व्हिटॅमिन बी १२, आयरन आणि फॉलिक एसिडच्या कमतरतेमुळे तोंड येतं. पचनाच्या समस्या: पोटातील […]

अधिक वाचा..

माउथ अल्सरने त्रस्त झालात? हे ‘सहा’ घरगुती उपाय करून बघा…

शरीराला उष्णतेचा त्रास होतो म्हणजे नक्की काय होते? तर शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढते. शरीरासाठी अति उष्ण असे पदार्थ खाल्याने शरीरातील उष्णता वाढते. तसेच उन्हामुळे , बदलत्या वातावरणामुळेही शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळे पित्ताचा त्रास होतो. अपचनाचा त्रास होतो. अनेक त्रास व्हायला लागतात. अशी दुखणी सहसा जात नाहीत. हैराण करून सोडतात. काहींच्या शरीर रचनेतच उष्णतेचे प्रमाण जास्त […]

अधिक वाचा..

झोपताना तोंडातून लाळ का गळते कारण जाणून घ्या

तुम्ही रात्री झोपल्यावर तुमच्या तोंडातून लाळ गळते का? असं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करायला नको. कारण, यामुळे तुमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज आम्ही तुम्हाला याचविषयी अगदी सखोल माहिती देणार आहोत. तुम्ही कधी झोपताना आपल्या उशीवर लाळेचे डाग पाहिले आहेत आणि विचार केला आहे का, “हे का होत आहे?” याचा विचार […]

अधिक वाचा..
teeth

दातांना पिवळेपणा आला आहे का? पाहा नैसर्गिक उपाय…

दांताचा पिवळेपणा दूर करण्यासाठी अनेक नैसर्गिक उपायांचा वापर केला जातो. पण या पानांचा वापर पारंपारीक पद्धतीने केल्यास तोंडाची साफ-सफाई होण्यास आणि दातांचा रंग सुधारण्यास मदत होईल. कडुलिंबाचे पान कडुलिंबाच्या पानांमध्ये एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी फंगल गुण असतात ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरियाज आणि फंगसशी लढण्यास मदत होते. दातांमध्ये कॅव्हिटी आणि हिरड्यांचे आजार होत नाहीत. नियमित याचा वापर […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात तोंडात बरणी अडकलेल्या कुत्र्याची सुटका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाट वस्ती येथे तिन दिवसापासून तोंडात प्लास्टिकची बरणी अडकलेल्या अपंग कुत्र्याची सुटका करुन मुक्तता करण्यात प्राणीमित्रांना यश आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाट वस्ती येथे तिन दिवसापासून एक अपंग कुत्रा तोंडात प्लास्टिकची बरणी अडकलेल्या अवस्थेत फिरत होता, याबाबतची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख […]

अधिक वाचा..

नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सर्वांच्या तोंडाला पाने पुसणारे; नाना पटोले

नागपूर: हिवाळी अधिवेशन नागपूर कराराप्रमाणे होत असते परंतु या अधिवेशनातून विदर्भालाही काहीही मिळाले नाही. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असून गृहमंत्री, अर्थमंत्री व ऊर्जामंत्री पदही त्यांच्याकडेच आहे. विदर्भातील धान, संत्रा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास होता पण तसे झाले नाही. पीकविम्यावर सरकार बोललेच नाही. ५० रुपये ५ रुपयांचा चेक शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून मिळतो हे संतापजनक […]

अधिक वाचा..