शारदा एज्युकेशन सोसायटीच्या अँबर इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुंबई व ठाण्यातील पहिल्या ‘स्पेस अँड इनोव्हेशन लॅब’चे लोकार्पण

पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर करतील उद्घाटन आणि देतील पाठबळ मुंबई: मुंबई आणि ठाण्याच्या शैक्षणिक व वैज्ञानिक क्षेत्रात नवे पर्व सुरू करणाऱ्या ऐतिहासिक घडामोडीत, शारदा एज्युकेशन सोसायटीच्या अँबर इंटरनॅशनल स्कूलच्या उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाने भारतातील नामांकित वैज्ञानिक, नवोन्मेषप्रवर्तक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. या प्रतिनिधीमंडळात डॉ. प्रदीप धवळ (विश्वस्त), डॉ. प्रतिक मुणगेकर […]

अधिक वाचा..

मुंबई, हिंदू सण ‘रक्षाबंधन’ दिवशी परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावना पायदळी तुडवण्यासारखे; अ‍ॅड. अमोल मातेले

मुंबई: भारतीय परंपरेतील बंधुत्वाचे प्रतीक आणि पवित्र हिंदू सण – रक्षाबंधन यावर्षी ९ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा केला जात आहे. त्याच दिवशी “ज्युनिअर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट” ही महत्त्वाची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी आहे. रक्षाबंधन हा सण बहिणी आणि भावामधील अतूट प्रेम, विश्वास व सुरक्षा यांचे प्रतीक आहे. वर्षभर बहिण […]

अधिक वाचा..

नोकरीसाठी मुंबईला येण्यास निघालेल्या तरुणाचा गुटखाच ठरला मृत्यूच कारण…

ललितपूर: गुटखा खाणं शरीरासाठी हानीकारक असतं. पण एका तरुणाला गुटखा थुंकताना जीव गमवावा लागला आहे. १९ वर्षीय तरुणाला गुटखा थुंकणं जीवावर बेतलं. ट्रेनमधून गुटखा थुंकताना त्याचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या ललितपूर रेल्वे स्थानकाजवळ वसीमचा मृ्त्यू झाला. तो महाराजगंज परिसराचा रहिवासी होता. भाऊ आणि काही ग्रामस्थांसोबत तो मुंबईत कामासाठी जात होता. मुंबईत जाऊन चार पैसे कमावून […]

अधिक वाचा..

मुंबईत कॉंग्रेस विरोधात पेटले शिंदेंचे शिवसैनिक

मुंबई: मालेगाव स्फोट प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद नव्हेत तर सनातनी दहशतवाद म्हणा, असं विधान केलं होतं. या विधानानंतर आता मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच शिंदेंच्या शिवसेनेच्यावतीने काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईतील काँग्रेस कार्यालयासमोर […]

अधिक वाचा..

१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर, पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणाल…

मुंबई: पोटगीसाठी सुप्रीम कोर्टात गेलेल्या मुंबईतील एका महिलेचं प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. महिलेची मागणी ऐकून सरन्यायाधीश बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठही आश्चर्यचकित झालं होतं. १८ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या महिलेने पतीकडून मुंबईत घर आणि १२ कोटी रुपयांचा पोटगी मागितली होती. त्यावर सुनावणी करताना महिलांनी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी स्वतःहून पैसे कमवावेत आणि पतीकडून अंतरिम पोटगी मागू नये […]

अधिक वाचा..

मुंबई लोकल ब्लास्ट प्रकरणी १९ वर्षे गजाआड, तुरुंगात राहून मिळवल्या २२ पदव्या

नागपूर: मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आणि आता उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी याने नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात राहून २२ पदव्या मिळविल्या आहेत. त्यामध्ये ‘एमबीए’सह तीन विषयात ‘एमए’ या पदव्यांचाही समावेश आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्‍या केंद्राच्या माध्यमातून कारागृहातील कैद्यांसाठी प्रमाणपत्र परीक्षा उपक्रम राबवला जातो. अभ्यासात […]

अधिक वाचा..

दुबे तुम मुंबई मै आजाओ, समंदर मै डुबे डुबे कर मारेंगें

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची (शुक्रवार) मीरा रोड येथे सभा झाली. यावेळी त्यांनी मराठीच्या मुद्य्यावर आक्रमक भूमिका मांडली. तसेच, हिंदी सक्तीवरून भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी भाजपचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांच्या पटक-पटक के मारेंगे या इशाऱ्यालाही जोरदार प्रत्युत्तरही दिलं. राज ठाकरे म्हणाले, ”त्यादिवशी तो एक भाजपचा दुबे नावाचा खासदार काय बोलला? […]

अधिक वाचा..

…तर मुंबईवर हल्ला झालाच नसता

मुंबई: देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शिफारशीने विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. राज्यसभेवर खासदारकी मिळवून उज्वल निकम यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. खासदारकी मिळाल्यानंतर उज्वल निकम यांनी एनडीटीव्हीला विशेष मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या वकिलीच्या कार्यकाळाचा प्रवास मांडला. यावेळी बोलताना उज्वल निकम यांनी अभिनेता संजय दत्तचे नाव घेत 267 जणांचा […]

अधिक वाचा..

मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, दुसरी राजधानी रायगड, शिवछत्रपतींचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला, शत्रूच्या छातीत धडकी भरविणारे साल्हेर, लोहगड, खांदेरी, प्रतापगड, सुवर्णदूर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील ११ किल्ले व तामिळनाडूतील जिंजी अशा एकूण १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यानंतर सत्ताधाऱ्यांनी विधानसभा परिसरात जल्लोष केला. याबाबत मुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात मराठी अस्मितेबरोबरच, मुंबईत सर्व प्रांतातील लोक आनंदाने राहतात; रमेश चेन्नीथला

राज ठाकरे यांच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही मुंबई: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, मुंबईत दक्षिण व उत्तर भारतीयांबरोबच देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक आनंदाने राहतात. कोणताही भाषिक वा प्रांतीय वादाचा प्रश्न नाही परंतु महाराष्ट्रात आम्ही मराठी लोकांच्या भावना व त्यांच्या अस्मितेबरोबर आहेत, असे महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी म्हटले आहे. मराठी हिंदी वाद व […]

अधिक वाचा..