मुंबईच्या भूमिगत पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणावर भर; शाश्वत नागरी व्यवस्थापनाची गरज

मुंबई: मुंबईच्या विकासाचा पाया केवळ उंच इमारती, सागरी सेतू आणि आधुनिक रस्त्यांवर नसून भूमिगत पाणीपुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था, पंपिंग स्टेशन आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्रांवरही अवलंबून असल्याचे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे. वाढती लोकसंख्या, हवामान बदल आणि जुनी होत चाललेली पायाभूत संरचना लक्षात घेता या व्यवस्थेचे आधुनिकीकरण ही काळाची गरज असल्याचे पक्षाने म्हटले आहे. मुंबईतील मलनिस्सारण जाळ्याचा […]

अधिक वाचा..