शेखचिल्लींच्या विकासात गुदमरतेय मुंबई; निसर्ग, नागरिक आणि नियोजनाचा प्रश्न

मुंबई: मुंबईच्या विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या अनियोजित बांधकामांमुळे शहराचा नैसर्गिक समतोल ढासळत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. खारफुटींचा नाश, मोकळ्या जागांचे कमी होत चाललेले प्रमाण आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांमुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा व भविष्यातील अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये वाढत आहे. मुंबई विकास आराखडा २०३४ अंतर्गत शहराचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा सुधारणा […]

अधिक वाचा..

प्रकृतीनुसार फराळ

दिवाळी म्हटले की फराळाच्या वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल असते. मात्र हा फराळ आपापल्या प्रकृतीला लक्षात घेऊन केला तर किमान त्यानंतर होणारे त्रास शक्य तितके दूर ठेवण्यास मदत होईल. 1) वात: अनारसे, शंकरपाळे, घेवर, ओल्या नारळाच्या करंज्या, दुधापासून घरीच बनवलेले गोड पदार्थ, रवा/ गव्हाचे पीठ/ डिंक यांचे लाडू इ. 2) पित्त: ओल्या वा सुक्या नारळाच्या करंज्या, रवा/ […]

अधिक वाचा..

शेवगा हे निसर्गाचं अमूल्य देण 

आपण नेहमी आरोग्यासाठी महागड्या सप्लिमेंट्स, व्हिटॅमिनच्या गोळ्या आणि प्रोटीन शेक्स शोधतो. पण निसर्गानेच आपल्याला एक अशी चमत्कारीक भाजी दिली आहे, जी शरीरासाठी सुपरफूडच ठरते, ती म्हणजे शेवग्याच्या शेंगा, म्हणजेच मोरिंगा. शेवगा – एक मल्टीव्हिटॅमिन: शेवग्यात आहे दुधापेक्षा ४ पट अधिक कॅल्शियम, म्हणजेच हाडांसाठी अजोड. केळ्यांपेक्षा ३ पट जास्त पोटॅशियम, म्हणजे हृदय आणि स्नायूंच्या कार्यासाठी उत्तम. […]

अधिक वाचा..

निसर्गाशी संवाद साधण्याची नवी दृष्टी देणारा तपस्वी अरण्यऋषी हरपला

मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक, पक्षीशास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने साहित्य, पर्यावरण, सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने निसर्गाशी संवाद साधण्याची नवी दृष्टी देणारा तपस्वी अरण्यऋषी हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, मारुती चितमपल्ली सरांनी आपले संपूर्ण आयुष्य […]

अधिक वाचा..

वात – पित्त – कफ या प्रकृतीनुसार कुणाला किती तास झोप आवश्यक

आपल्या डेली रुटीनमध्ये ‘झोप’ ही देखील तितकीच महत्वाची असते. फिट राहण्यासाठी चांगली झोप घेणं आवश्यक असते. झोप शरीराच्या प्रत्येक भागाला आराम देते. त्यामुळे शरीर पुढच्या दिवसासाठी तयार होते. झोप शरीरासोबत मन, बुद्धी आणि इंद्रियांनाही ताजेतवाने करते. यामुळेच शरीर पुन्हा नव्याने तयार होते. आपली रात्रीची झोप ठीक झाली नाही तर पुढचा संपूर्ण दिवस आळस अंगात राहतो. […]

अधिक वाचा..