रात्री तुरटीमध्ये मिसळून लावा ‘हे’ २ पदार्थ, सकाळी उठताच त्वचेवर येईल ग्लो-पिंपल्सही जातील

तुरटी ही आपल्या त्वचेसाठी अधिक फायदेशीर आहे. ही वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्वचेवर लावली जाते. ती लावताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास त्वचेच्या अनेक समस्या कमी होतात. त्वचेवर डाग, सुरकुत्या, पिंपल्स-मुरुमांचा त्रास होत असेल तर तुरटी चेहऱ्यावर कशा पद्धतीने आणि कोणत्या वेळी लावायला हवी, जाणून घेऊया. गुलाब पाण्यात चमचाभर तुरटी पावडर आणि थोडे ग्लिसरीन मिसळा. हे रात्रभर […]

अधिक वाचा..

या 4 कारणांमुळं रात्री सतत लघवीला येण्याची समस्या उद्भवते, जाणून घ्या

अनेकजण असे आहेत ज्यांना रात्री सतत लघवीला येण्याचा त्रास असतो. यामुळं अनेकदा झोपही मोड होते. विशेष करून महिलांना हा त्रास जास्त जाणवतो. 1) डायबिटीज: जर तुम्हाला डायबिटीज असेल तर यामुळंही सतत लघवीला येते. रक्तात साखरेचं प्रमाण जास्त असल्यानं शरीरात मूत्र तयार होण्याचं प्रमाण वाढतं. यामुळं सतत लघवीला लागण्याचं प्रमाण वाढतं. जर तुम्हाला असा त्रास जाणवत […]

अधिक वाचा..

घोरण्याच्या आवाजानं कधीच होणार नाही रात्रीच्या झोपेचं खोबर

रात्री जर आपल्याजवळ कुणी झोपलेलं असेल आणि जोरजोरात घोरत असेल तर नक्कीत आपल्या झोपेचं खोबरं होतं. मग तो पती असो, आई, असो बाबा असो वा अजून कुणी. घोरण्याच्या आवाजानं झोपमोड होणं हे नक्कीच आहे. जे लोक घोरतात त्यांना याचा काही थांगपत्ता नसतो की, त्यांच्यामुळे त्यांच्या आजूबाजूला झोपलेल्या लोकांचं काय होतं. ते निवांत जोरजोरात आवाज करत […]

अधिक वाचा..

पिंपरखेड-पंचतळे रस्त्यावर रात्रीच्या वेळी एकास जबर मारहाण करुन लुटले

शिरुर (अरुणकुमार मोटे) गावात लग्न समारंभाच्या नियोजन आटोपुन घरी परतणाऱ्या एका नागरिकास पिंपरखेड – पंचतळे रस्त्यावरील रंगनाथ बाबा मंदिराजवळ अज्ञात इसमांनी जबर मारहाण करुन लुटल्याची धक्कादायक घटना मंगळवार (दि १५) रोजी रात्री सुमारे ११.३० च्या सुमारास घडली. हनुमंत सावकार वरे (वय ४१, रा. पिंपरखेड) असे या लुटमार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, वरे […]

अधिक वाचा..

रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची नक्की खा; आरोग्यदायी फायदे समजल्यावर व्हाल चकीत

वेलची हा स्वयंपाकघरात महत्त्वाची मानली जाते. याचा उपयोग फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो असं नाही तर आरोग्याविषयक अनेक समस्यांवरही ती गुणकारी ठरते. विशेषतः जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची खाल्ल्यात तर त्याचे तुमच्या शरीराला चकीत करणारे फायदे होऊ शकतात. जी अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. फक्त २ वेलची खाल्ल्याने तुमची पचनशक्ती तर सुधारतेच पण […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये बेकायदेशीर खोदाई रात्रीच्या अंधारात, पाईपलाईन फुटली तरीही शिरूर नगरपरिषद गप्पा का?

नागरीक पाण्यापासून वंचित; मनसेचा प्रशासनाला जाब… शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषद हद्दीतील पाबळफाटा ते रिलायन्स पंप रस्त्यावर परवानगीशिवाय केबल टाकण्यासाठी बेकायदेशीर खोदकाम सुरू असून, यामुळे शासकीय मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या खोदाईमुळे उपनगरातील प्रीतम प्रकाश नगर, वाडा कॉलनी, गुरुकुल सोसायटी व मंगलमूर्ती नगर या भागातील मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईन फुटली असून, नागरिकांना पाण्याच्या मूलभूत […]

अधिक वाचा..

रात्री उशीखाली लसणाची एक पाकळी ठेवून झोपलं तर खरंच काही फायदा हाेतो

लसूण जवळपास रोज जास्तीत जास्त भारतीय भाज्या किंवा पदार्थांमध्ये वापरला जातो. लसणाची फोडणी दिल्याशिवाय पदार्थांना टेस्टच येत नाही. लसणानं जेवणाला टेस्ट तर मिळतेच, सोबतच आरोग्याला सुद्धा एकापेक्षा एक जबरदस्त फायदे मिळतात. त्यामुळे आयुर्वेदात सुद्धा लसणाला एक महत्वाची औषधी मानलं जातं. लसणामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होतं. म्हणून लसूण हृदयरोग दूर ठेवण्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. […]

अधिक वाचा..

रात्री झोपण्याआधी काय खाल्लं तर सकाळी पोटही साफ होईल आणि दिवसभर वाटेल फ्रेश

प्रत्येकालाच आपल्या दिवसाची सुरूवात एनर्जीने आणि फ्रेश करायची असते. पण बऱ्याच लोकांची तक्रार असते की, सकाळी झोपेतून उठल्यावर त्यांना थकवा जाणवतो, डोकं दुखतं आणि पोटात जडपणा वाटतो. जास्तीत जास्त लोकांना सकाळी पोट साफ न होण्याची समस्या असते. जर सकाळी पोट साफ झालं नाही तर दिवसही चांगला जात नाही. सकाळी झोपेतून उठल्यावर होणाऱ्या या समस्या रात्रीच्या […]

अधिक वाचा..

रात्रभर झोपल्यानंतरही सकाळी तुम्हाला थकवा, आळस आणि झोप येते? ‘या’ व्हिटॅमिन्सची कमतरता

जर तुम्ही रात्री चांगली आणि गाढ झोप घेतली तर तुम्हाला दिवसभर ताजंतवानं वाटतं. कधीकधी संपूर्ण रात्र झोपल्यानंतरही तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही. सकाळी उठण्याची इच्छा होत नाही आणि दिवसभर आळस जाणवतो. याचं कारण झोपेची कमतरता नसून शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता असू शकते. जेव्हा शरीरात काही व्हिटॅमिन्सची कमतरता असते तेव्हा जास्त झोप येऊ लागते किंवा कमी होऊ […]

अधिक वाचा..

रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात टाकून प्या ‘ही’ एक गोष्ट, सकाळी काही मिनिटात साफ होईल पोट

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पचन तंत्र चांगलं राहणं खूप महत्वाचं असतं. जर पचन तंत्रात काही गडबड असेल तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे पचन तंत्र बिघडतं. त्यानंतर पोट साफ न होण्याची समस्या होते. पोट साफ न होणे म्हणजेच बद्धकोष्ठता आज एक मोठी समस्या बनली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत […]

अधिक वाचा..