तुमच्याकड आयुष्यमान कार्ड आहे का? मग लगेच करा ‘हे’ काम; अन्यथा..
औरंगाबाद: आयुष्मान भारत योजना ही देशातील सर्वात मोठी मोफत उपचार देणारी आरोग्य योजना आहे. दरवर्षी प्रत्येक पात्र कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात. पण आता सरकारने एक महत्त्वाचं अपडेट जारी केलंय — ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य करण्यात आलं आहे. ई-केवायसी न केल्यास काय होईल तुमचं आयुष्मान कार्ड निष्क्रिय होऊ शकतं रुग्णालयात मोफत उपचार मिळणार नाहीत […]
अधिक वाचा..