पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. हा निर्णय केवळ प्रशासकीय नसून सत्तेतील अंतर्गत समीकरणांचे प्रतिबिंब असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. समितीच्या रचनेतून काही वरिष्ठ नेत्यांना दूर ठेवण्यात आल्याची बाब गंभीर मानली जात असून, विशेषतः आशिष शेलार यांच्यासारख्या पक्षनिष्ठ नेत्याला वगळण्यात आल्याने नाराजी […]

अधिक वाचा..