पावसाळ्यात हृदय अन् किडनीचे आजार असलेल्या रुग्णांनी काय खाऊ नये

पावसाळा म्हटलं की आजारांना निमंत्रणच असतं. चुकीचं काही खाण्यात आलं की लगेच घसा धरण्यापासून ते ताप येण्यापर्यंत, तर कधी कधी जुलाब, मळमळ अशा अनेक आजार होतात. पावसाळ्यात बाहेरचं खाण्याची इच्छाही तेवढीच होत असते. पण त्यामुळे तब्येतही बिघडते. त्यात किडनी आणि हृदयाचे आजार असणाऱ्यांनी तर विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. आर्द्रता, संसर्ग आणि खाण्यात थोडीशी चूक […]

अधिक वाचा..

कमला नेहरू रुग्णालयात ७ मोफत आयसीयू खाटा; फेब्रुवारीअखेर रुग्णांसाठी सुविधा सुरू

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (आयसीयू) खासगी संस्थेमार्फत चालवण्यात येत असून, या संस्थेसोबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या करारानुसार रुग्णालयातील एकूण १७ आयसीयू खाटांपैकी ७ खाटा थेट महानगरपालिकेच्या ताब्यात येणार असून, या खाटांवर दाखल होणाऱ्या रुग्णांना मोफत अतिदक्षता उपचार सेवा दिली जाणार आहे. ही सुविधा फेब्रुवारीअखेर रुग्णांसाठी उपलब्ध […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात त्या ग्रामीण रुग्णालयातील औषधाचा साठा संपला, रुग्णांचे आरोग्य धोक्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): कोट्यवधींचा खर्च करून उभारलेले मलठण (ता. शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालयात चक्क औषधाचा साठा संपल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रुग्णालयातील औषधांचा साठा संपल्याने रुग्णांना खासगी दवाखान्यांचे उंबरठे झिजवावे लागत असून, सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील बेफिकीरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या रूग्णालयाची स्थिती इतकी बिकट झाली आहे की, प्रभारी […]

अधिक वाचा..

डायबिटीज रुग्णांनी चुकूनही ‘ही’ फळे खाऊ नये

सर्व फळे आरोग्यासाठी चांगली असतात. त्यामुळे शक्य तितक्या फळांचा आहारात समावेश केला पाहिजे, असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. कारण- त्यात फायबर आणि आवश्यक जीवनसत्त्वे असतात. पण, डॉक्टरांना असे दिसून आले की, सर्व फळे प्री-डायबेटिक आणि मधुमेही लोकांसाठी फायदेशीर नसतात. याचे कारण म्हणजे काही फळांमध्ये उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असतो. त्यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढते आणि […]

अधिक वाचा..

माझ्याकडे रुग्णांना गोळ्या औषधे घेण्यासाठी का पाठवत नाही म्हणत शिरूरमध्ये रुग्णालयात डॉक्टरवर हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बाबुराव नगर भागात एका डॉक्टरवर रुग्णालयातच हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली असुन फिर्यादी आदिनाथ रामभाऊ शितोळे (वय ३०) व्यवसाय -डॉक्टर, रा. बाबुराव नगर, शिरूर, मूळ गाव मारुतीची वाडी, ता. गेवराई, जि. बीड यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि. १9) रोजी सायं. […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी ‘या’ ५ फळांचे सेवन चुकूनही करू नये

भारतातील अनेक जण हे मधुमेहग्रस्त आहेत. मधुमेह हा जीवनशैलीमुळे झपाट्याने वाढणारा आजार आहे. दुर्दैवाने यावर कोणताही इलाज नाही. एकदा का मधुमेहाची लागण झाली, तर तुम्हाला त्याच्यासोबतच जगावं लागतं. मधुमेह असलेल्या लोकांना विशेषत: उच्च किंवा कमी रक्तातील साखरेचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी, अयोग्य वेळा आणि शारीरिक कष्टाचा अभाव […]

अधिक वाचा..

रुग्णालयात रुग्णांना जात विचारण्याचा प्रकार तात्काळ थांबवण्यात यावा; अजित पवार 

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्यांची जात विचारण्याचा प्रकार जातीभेदाला खतपाणी घालणारा, घटनाविरोधी, मानवताविरोधी, राज्य शासनाची असंवेदनशीलता, आजारी मानसिकता दाखवणारा आहे. शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला त्याची जात विचारली जावू नये. मनमाड उपजिल्हा रुग्णालयासह राज्यात अन्यत्र कुठेही असे प्रकार सुरु असतील तर ते तात्काळ थांबवावेत, अशी मागणी विधानसभेचे […]

अधिक वाचा..

संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गोरगरीब रुग्णांसाठी देवदूत; प्रा डॉ तानाजीराव सावंत

करमाळा: सध्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असून सर्वसामान्यांना उपचार करणे आटोक्याच्या बाहेर जात आहे अशा परिस्थितीत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष घेत असलेली वैद्यकीय शिबिरे सर्वसामान्य रुग्णांसाठी आधार ठरत आहेत असे मत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी व्यक्त केले. आज करमाळा येथे शिवसेनेच्या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या […]

अधिक वाचा..

त्या अपघातातील रुग्णांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद!

मुंबई: नाशिक-शिर्डी महामार्गावर वावी-पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी आहेत. यातील सात मृतांची ओळख पटली असून पालकमंत्री दादा भुसे रुग्णालयात जखमींची विचारपूस करण्यासाठी गेले आहेत. यामध्ये जवळपास 45 प्रवाशी या बसमध्ये प्रवास करत होते. दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकांवर सिन्नर रुग्णालयात उपचार […]

अधिक वाचा..

डायबिटीजच्या रुग्णांनी रोज या पद्धतीने करावे मेथीचे सेवन

मेथी हा असा मसाला आहे जो जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानला जातो. मेथीच्या सेवनाने मधुमेहाची समस्या आटोक्यात ठेवता येते. मधुमेह ही आजच्या काळातील एक गंभीर समस्या आहे. मेथीचे दररोज सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांना ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवता येते. मेथीमध्ये प्रोबायोटिक गुणधर्म असतात. याच्या सेवनाने शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी […]

अधिक वाचा..