पावसाळ्यात हृदय अन् किडनीचे आजार असलेल्या रुग्णांनी काय खाऊ नये
पावसाळा म्हटलं की आजारांना निमंत्रणच असतं. चुकीचं काही खाण्यात आलं की लगेच घसा धरण्यापासून ते ताप येण्यापर्यंत, तर कधी कधी जुलाब, मळमळ अशा अनेक आजार होतात. पावसाळ्यात बाहेरचं खाण्याची इच्छाही तेवढीच होत असते. पण त्यामुळे तब्येतही बिघडते. त्यात किडनी आणि हृदयाचे आजार असणाऱ्यांनी तर विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. आर्द्रता, संसर्ग आणि खाण्यात थोडीशी चूक […]
अधिक वाचा..