रुग्णालयात रुग्णांना जात विचारण्याचा प्रकार तात्काळ थांबवण्यात यावा; अजित पवार 

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्यांची जात विचारण्याचा प्रकार जातीभेदाला खतपाणी घालणारा, घटनाविरोधी, मानवताविरोधी, राज्य शासनाची असंवेदनशीलता, आजारी मानसिकता दाखवणारा आहे. शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला त्याची जात विचारली जावू नये. मनमाड उपजिल्हा रुग्णालयासह राज्यात अन्यत्र कुठेही असे प्रकार सुरु असतील तर ते तात्काळ थांबवावेत, अशी मागणी विधानसभेचे […]

अधिक वाचा..

संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गोरगरीब रुग्णांसाठी देवदूत; प्रा डॉ तानाजीराव सावंत

करमाळा: सध्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असून सर्वसामान्यांना उपचार करणे आटोक्याच्या बाहेर जात आहे अशा परिस्थितीत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष घेत असलेली वैद्यकीय शिबिरे सर्वसामान्य रुग्णांसाठी आधार ठरत आहेत असे मत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी व्यक्त केले. आज करमाळा येथे शिवसेनेच्या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या […]

अधिक वाचा..

त्या अपघातातील रुग्णांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद!

मुंबई: नाशिक-शिर्डी महामार्गावर वावी-पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी आहेत. यातील सात मृतांची ओळख पटली असून पालकमंत्री दादा भुसे रुग्णालयात जखमींची विचारपूस करण्यासाठी गेले आहेत. यामध्ये जवळपास 45 प्रवाशी या बसमध्ये प्रवास करत होते. दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकांवर सिन्नर रुग्णालयात उपचार […]

अधिक वाचा..

डायबिटीजच्या रुग्णांनी रोज या पद्धतीने करावे मेथीचे सेवन

मेथी हा असा मसाला आहे जो जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानला जातो. मेथीच्या सेवनाने मधुमेहाची समस्या आटोक्यात ठेवता येते. मधुमेह ही आजच्या काळातील एक गंभीर समस्या आहे. मेथीचे दररोज सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांना ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवता येते. मेथीमध्ये प्रोबायोटिक गुणधर्म असतात. याच्या सेवनाने शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी […]

अधिक वाचा..

राज्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ, जाणून घ्या कशी घ्यावी काळजी

पावसाळा सुरु होताच, सोबत येते विविध आजाराची साथ. पावसाचे पाणी साचून राहिल्याने डासांचे प्रमाण वाढते. त्यामुळे पावसाळ्यात डेंग्यूची रुग्ण संख्याही वाढल्याचे दिसते. कोरोनातून काहीसा दिलासा मिळत असतानाच, आरोग्य यंत्रणेसमोर डेंग्यूच्या रुपाने नवे आव्हान उभे राहिले आहे. डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. हा डेंग्यू कसा होतो. त्यापासून कसा बचाव करावा, याबाबत जाणून […]

अधिक वाचा..