माजी पोलिस पाटलांचा मुलगा; पण एका घटनेमुळे सूरज चव्हाणांच्या राजकारणाला ‘ब्रेक’

मुंबई: कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यापुढे पत्ते फेकणारे छावा संघटनेचे पदाधिकारी विजय घाटगे यांना बेदम मारहाण करणारे सूरज चव्हाण यांच्याकडून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. या मारहाणीनंतर सूरज चव्हाण कोण आहेत, त्यांची राजकीय वाटचाल याबाबत उत्सुकता आहे. एका माजी पोलिस पाटलांचा मुलगा… निरंजन डावखरेंच्या माध्यमातून […]

अधिक वाचा..

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे एकही शब्द न बोलता महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

मुंबई: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि वाद हे जणू समिकरणच बनलंय की काय? अशी चर्चा आता सुरू झाली. कारण जेव्हा जेव्हा माणिकराव कोकाटे बोलतात तेव्हा तेव्हा वाद निर्माण झाला असं समजाच. दरम्यान आता कोकाटे बोलले देखील नाहीत, तरीही मोठा वाद निर्माण झालाय. माणिकराव कोकाटेंच्या एका कृतीमुळे राज्यात चांगलंच राजकारण पेटलंय माणिकराव कोकाटेंचा विधिमंडळात रमी खेळतानाचा […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मण समाजाला महत्त्व नाही पण…

नागपूर: महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मण समाजाला फारसे महत्त्व नाही, अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. उत्तर भारतात ब्राह्मण समाजाचे फार चालते, असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाह्मण समाजाचे नेते आहेत. तरी, गडकरी यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. नागपूर […]

अधिक वाचा..

जयंत पाटील वडिलांच्या निधनानंतर भारतात आले अन् राजकारणात सक्रिय झाले

मुंबई: जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणत खळबळ माजली आहे. जयंत पाटील राजीनामा देणार म्हणून अटकळी बांधण्यात येत होत्या. दरम्यान जयंत पाटील यांच्या कारकि‍र्द देखील चर्चली जात आहे. राजाराम पाटील यांच्या निधनानंतर जयंत पाटील यांना शरद पवारांनी काँग्रेसमध्ये घेतले होते. त्यामुळे ते आजही शरद पवार यांच्यासोबत आहेत. जयंत […]

अधिक वाचा..
Shirur-Sarpanch-Sodat

शिरूर तालुक्यात सरपंच आरक्षण सोडत: कुठे जल्लोष, कुठे निराशा!

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी आज (ता. ११) सरपंचपद आरक्षणाची सोडत मुख्य शिरूर तहसील कार्यालयातील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात उत्साहात पार पडली. एकूण ९६ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपद आरक्षण जाहीर झाले असून, अनेक गावांमध्ये खुल्या पदामुळे जल्लोष, तर काही गावांत आरक्षणामुळे हिरमोड झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. त्यामुळे “कही खुशी, कही गम” अशा मिश्र भावना या सोडतीत […]

अधिक वाचा..

आम्हाला शेतकऱ्यांची जाणीव आणि कणव आहे पण विरोधकांना शेतकर्‍यांच्या नावावर राजकारण करायचे आहे

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची सरकारची तयारी; अजित पवार मुंबई: आम्हाला शेतकऱ्यांची जाणीव आणि कणव आहे पण विरोधकांना शेतकर्‍यांच्या नावावर राजकारण करायचे आहे असे सांगतानाच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची सरकारची तयारी अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करणार्‍या आणि गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना खडेबोल सुनावले. शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे यामध्ये […]

अधिक वाचा..
ashok-sonawane-waghale

वाघाळे! अशोकराव सोनवणे पाटील यांची संचालकपदी बिनविरोध निवड…

शिरूर: वाघाळे (ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या; वाघाळेचे सूर्यकांत बढे यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिल्यामुळे सोसायटीची निवडणूक जाहीर झाली होती. सदर निवडणूक बिनविरोध होऊन अशोकराव सोनवणे पाटील यांची संचालकपदी निवड झाली आहे. सदर निवडणुकीच्या वेळी वि.का. सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमास खरेदी […]

अधिक वाचा..

बेरजेचे राजकारण करत करत सर्व जाती – धर्माच्या घटकांना सोबत घेऊन काम करुया 

उभ्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी सज्ज होऊया -सुनिल तटकरे मुंबई: बेरजेचे राजकारण करत करत सर्व जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊन काम करुया. त्या सर्व घटकांनाही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामावून घेऊन काम करतो हे वाटले पाहिजे आणि सभासद नोंदणी करून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष उभा करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil

विजय मिळालाय पण मी लाजत लाजत फिरतोय: दिलीप वळसे पाटील

पुणे : आंबेगाव विधानसभा निवडणूकीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा अवघ्या १५०० मतांनी विजय झाला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार देवदत्त निकम यांनी वळसे पाटील चांगलीच फाईट दिली. राज्याच्या राजकारणात कायमच महत्त्वाचे स्थान मिळालेले वळसे पाटील यांना निसटत्या फरकाने विजयी झाले, ही बोच त्यांना स्वत:ला लागून राहिली आहे. याचवरून मंचर येथील आभार […]

अधिक वाचा..
purva-walse-patil

दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वा वळसे पाटील यांचे विरोधकांना प्रत्युत्तर…

पुणेः राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निसटता विजय झाला. अवघ्या दीड हजार मतांनी त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम यांचा पराभव केला. विरोधकांनी घेतलेल्या आभार मेळाव्यात बोलताना ‘लवकरच विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांना आपल्याला सामोरे जावे लागेल,’ असे विधान केले होते. यावर आता दिलीप वळसे पाटील […]

अधिक वाचा..