SARPANCH

नगरपरिषद, नगरपंचायत, ZP नंतर सरपंच निवडणूक; देता येणार २ मते…

मुंबईः नगरपरिषद, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेनंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडतील. नव्या निर्णयानुसार या ग्रामपंचायतींचा कारभारी तथा सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे सदस्यांपेक्षा सरपंचपदासाठीच अधिक चुरस पाहायला मिळणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता साडेतीन वर्षांपासून प्रशासक असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी संपविल्या जाणार आहेत. दरम्यान, […]

अधिक वाचा..
Leader

शिरूरच्या राजकारणात भूकंप! राजकीय समीकरणेच कोलमडली…

शिरूर (तेजस फडके): शिरूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहराच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. शिरूर शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश रसिकलाल धारिवाल यांनी यंदाच्या निवडणुकीत आघाडी उमेदवार देणार नसल्याची घोषणा केली. यामुळे सर्वच राजकीय समीकरणे कोलमडली आहेत. लोकशाही क्रांती आघाडीने दोन दिवसांपूर्वीच निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच, शिरूरचे लोकनेते, माजी आमदार […]

अधिक वाचा..
kanhur-mesai-election

शिरूर! पंचायत समिती पदासाठी एकत्रचा नारा पण उमेदवार काही ठरेना…

कान्हूर मेसाई मध्ये आढावा बैठकीचे आयोजन पाबळ (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई मध्ये येणाऱ्या आगामी निवडणुकीत पंचायत समिती पदासाठी कान्हूर गावात बुधवारी (ता. ५) मेसाई मंदिरामध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अनेक पक्षाचे नेते, आजी माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व ग्रामस्थ उपस्थित होते. रांजणगाव कारेगाव जि.परिषद,पंचायत समिती गटातून कान्हूर गावातून पंचायत […]

अधिक वाचा..
Pappu-Bhosale

Video: कारेगाव गणातून पंचायत समिती लढवणार : पप्पू भोसले

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव गणातून पंचायत समिती निवडणूक लढवणार आहे, असा ठाम विश्वास वाघाळे गावचे माजी सरपंच तुकाराम ऊर्फ पप्पू भोसले यांनी व्यक्त केला आहे. शिरूर तालुक्यातील वाघाळे गावचे सरपंचपदी असताना पप्पू भोसले यांनी गावचा मोठा विकास केला आहे. शिरूर तालुक्यातील शेतकरी, रांजणगाव एमआयडीसीमध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळत नसल्यामुळे विविध विषयांवर काम करणार आहे. […]

अधिक वाचा..
Leader

शिरूर मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी…

पाबळ (सुनिल जिते) : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण निश्चिती झाल्याने तयारी सुरु झाली असून, राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य बनण्याची स्वप्न उराशी बाळगून असलेल्या इच्छुक आपापल्या गट व गणात मोर्चे बांधणी करत आहेत. नेत्यांच्या निवडणुकीकरिता युती आघाडीचा फार्मूला अवलंबला जातो. परंतु, स्थानिक […]

अधिक वाचा..
election-result

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर…

मुंबई : राज्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षणाची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यक्रमानुसार १३ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आरक्षणाचा तक्ता प्रसिद्ध केला असून यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय व महिलांसाठी राखीव जागांचे विभाजन स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील […]

अधिक वाचा..
ajit pawar

शिरूर! मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याच्या नावाचा वापर करुन ‘स्वयंघोषित नेते’ धरतात अधिकाऱ्यांना वेठीस…?

शिरूर (तेजस फडके) : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘दादागिरी’ च्या संभाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. अजित पवार यांच्यावर टिकेची झोड उठल्यानंतर त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचा माझा उद्देश होता, अशी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांचा बेधडकपणा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. […]

अधिक वाचा..

पंधरा दिवसात देशाच्या राजकारणात नवीन बातमी; प्रकाश आंबेडकर

मुंबई: शरद पवार हे जरी देशाच्या राजकारणात दिसत असले, तरी ते भाजपचे हस्तक आहेत. देशपातळीवर खेळणारी माणसे वेगळी आहेत. आणि समोरची माणसे वेगळी आहेत. त्यामुळे लवकरच नवी बातमी समजेल. त्यामुळे देशाच्या राजकारणात कुठली नवी कलाटणी मिळणार याबाबत आता चर्चा सुरू झाल्या असल्याचा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पंढरपूर न्यायालयात […]

अधिक वाचा..

राजकारणातील अनुभवी व्यक्तिमत्त्व हरपले; माजी सत्यपाल मलिक यांचे निधन

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल आणि भाजपचे एकेकाळचे मोठे नेते सत्यपाल मलिक यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात एका वादळी पर्वाचा अंत झाला आहे. मलिक यांनी चार राज्यांचे राज्यपालपद भूषवले, परंतु गेल्या काही वर्षांत त्यांचे मोदी सरकारसोबतचे संबंध बिघडले होते. राजकीय प्रवास: जन्म आणि सुरुवातीचे जीवन: सत्यपाल मलिक यांचा जन्म 24 जुलै 1946 रोजी […]

अधिक वाचा..

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यानं आयुष्य संपवलं, राजकारणात मोठी खळबळ

जळगाव: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, या बातमीमुळे खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि जळगाव महापालिकेचे नगरसेवक असलेले अनंत जोशी यांनी आत्महत्या केली आहे. अनंत जोशी यांनी ओंकारेश्वर मंदिर परिसरात असलेल्या त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनंत जोशी हे जळगाव महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाचे […]

अधिक वाचा..