election-result

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर…

मुंबई : राज्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षणाची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यक्रमानुसार १३ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आरक्षणाचा तक्ता प्रसिद्ध केला असून यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय व महिलांसाठी राखीव जागांचे विभाजन स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील […]

अधिक वाचा..
ajit pawar

शिरूर! मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याच्या नावाचा वापर करुन ‘स्वयंघोषित नेते’ धरतात अधिकाऱ्यांना वेठीस…?

शिरूर (तेजस फडके) : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘दादागिरी’ च्या संभाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. अजित पवार यांच्यावर टिकेची झोड उठल्यानंतर त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचा माझा उद्देश होता, अशी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांचा बेधडकपणा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. […]

अधिक वाचा..

पंधरा दिवसात देशाच्या राजकारणात नवीन बातमी; प्रकाश आंबेडकर

मुंबई: शरद पवार हे जरी देशाच्या राजकारणात दिसत असले, तरी ते भाजपचे हस्तक आहेत. देशपातळीवर खेळणारी माणसे वेगळी आहेत. आणि समोरची माणसे वेगळी आहेत. त्यामुळे लवकरच नवी बातमी समजेल. त्यामुळे देशाच्या राजकारणात कुठली नवी कलाटणी मिळणार याबाबत आता चर्चा सुरू झाल्या असल्याचा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पंढरपूर न्यायालयात […]

अधिक वाचा..

राजकारणातील अनुभवी व्यक्तिमत्त्व हरपले; माजी सत्यपाल मलिक यांचे निधन

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल आणि भाजपचे एकेकाळचे मोठे नेते सत्यपाल मलिक यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात एका वादळी पर्वाचा अंत झाला आहे. मलिक यांनी चार राज्यांचे राज्यपालपद भूषवले, परंतु गेल्या काही वर्षांत त्यांचे मोदी सरकारसोबतचे संबंध बिघडले होते. राजकीय प्रवास: जन्म आणि सुरुवातीचे जीवन: सत्यपाल मलिक यांचा जन्म 24 जुलै 1946 रोजी […]

अधिक वाचा..

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यानं आयुष्य संपवलं, राजकारणात मोठी खळबळ

जळगाव: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, या बातमीमुळे खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि जळगाव महापालिकेचे नगरसेवक असलेले अनंत जोशी यांनी आत्महत्या केली आहे. अनंत जोशी यांनी ओंकारेश्वर मंदिर परिसरात असलेल्या त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनंत जोशी हे जळगाव महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाचे […]

अधिक वाचा..

रोजगाराचा मुद्दा राजकारणाच्या पलीकडे, युवकांच्या न्यायहक्कासाठी काँग्रेस शेवटपर्यंत लढेल

पुण्यात काँग्रेसचा ‘रोजगार सत्याग्रह’ यशस्वी, अभियंता भरतीसाठी २७ जिल्ह्यांतील युवकांचा सहभाग पुणे: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पार पडलेला “रोजगार सत्याग्रह” उत्स्फूर्त, शिस्तबद्ध आणि यशस्वी ठरला. २०१९ पासून रखडलेली जलसंपदा विभाग (WRD) आणि जलसंवर्धन विभागातील (WCD) स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी अशा एकूण ४,६०० पेक्षा अधिक अभियंता पदांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू […]

अधिक वाचा..

ठाकरे बंधूंच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ

शिंदे गटाला भरली धडकी, उचललं मोठं पाऊल मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा रविवारी २७ जुलै रोजी ६५ वा दणक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लाल रंगाच्या गुलाबाचा पुष्पगुच्छ दिला. त्यासोबतच वाढदिवसानिमित्त […]

अधिक वाचा..

राजकारणात खळबळ! राष्ट्रवादीचे 2 नाही तर 3 गट?

मुंबई: राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार अशी चर्चा रंगली असताना रोहित पवार यांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी दादांच्या राष्ट्रवादीसंदर्भात एक मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे 3 गट सक्रिय असल्याची चर्चा रोहित पवार यांच्या दाव्यामुळे रंगली आहे. राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आणि राष्ट्रावादीचे दोन गट झाले. शरद […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; आठ मंत्र्यांच्या विकेट पडणार 

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या महायुती सरकारमधील आठ मंत्र्यांना लवकरच आपले मंत्रिपद गमवावे लागू शकते. या दाव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काही मंत्री आधीच विविध वादांमुळे अडचणीत सापडले आहेत, तर काहींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याऐवजी […]

अधिक वाचा..

एकाच दिवशी जन्म झालेले महाराष्ट्राच्या राजकारणाचे दोन हुकमी एक्के! थक्क करणारा दोघांचा राजकीय प्रवास

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेहमी चर्चेत असणाऱ्या दोन नेत्यांचा आज एकाच दिवशी वाढदिवस आहे. कामाची पद्धत आणि राजकीय विचारधारा पूर्णपणे वेगळी असताना देखील आज हे नेते हातात हात घालून सत्तेमध्ये एकत्र राहिले आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज एकाच दिवशी वाढदिवस आहे. देशासह राज्यभरातून […]

अधिक वाचा..