सरकारचा ऐतिहासिक निर्णय, शेततळे, विहीर बांधकामासाठी माती अन् खडीवरील रॉयल्टी माफ

राज्य सरकारचा मोठा निर्णय   मुंबई: राज्य सरकारच्या महसूल विभागाने शेतकरी आणि घरकूल लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेततळे, विहीर बांधकाम किंवा शेत पाणंद रस्ता तयार करण्यासाठी लागणाऱ्या माती आणि खडीवर (गौण खनिज) रॉयल्टी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा शेततळे, विहीर बांधकाम आणि शेत […]

अधिक वाचा..