राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्यसरकार बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध; छगन भुजबळ

नाशिक: नाशिक जिल्ह्यात उद्योगांचा अधिक विकास करून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी व बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच राज्यसरकार कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी भवन नाशिक येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या […]

अधिक वाचा..

हे घरगुती कफ सिरप खोकल्याची समस्या लवकर दूर करेल

बदलत्या हवामानामुळे जर तुम्हाला खोकला होत असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी घरीच नैसर्गिक गोष्टींच्या मदतीने कफ सिरप बनवा. जिथे मे-जून महिन्यात उन्हाळ्याची झळ असह्य होती, तिथे आता या महिन्यांतही इथलं वातावरण आल्हाददायक राहायला लागतं. सकाळी कडक सूर्यप्रकाश, संध्याकाळी गडगडाट आणि रात्री जोरदार पाऊस. असा ऋतू काही लोकांसाठी आनंददायी असतो, तर काही लोकांसाठी रोग किंवा त्रासांची […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील त्या गावातील कचरा प्रश्न गंभीर

ग्रामपंचायत कडून ग्रामस्थांच्या भावनेचा होतोय छळ शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) हे गाव शिरुर तालुक्यातील अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे गाव असून गावामध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य मोहीम न राबवता त्यास चुकीचे वळण दिले जात असल्याचा प्रकार समोर येत असून ग्रामपंचायत कडून ग्रामस्थांच्या भावनेचा छळ होत असल्याचे दिसून येत आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील […]

अधिक वाचा..

घोरण्याच्या समस्येवर घरगुती उपाय

1) हळद:- हळद ही त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी उत्तम औषधं आहे. नाक साफ करायला हळदीचा उपयोग केला जातो. नाक साफ झाल्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत नाही. आणि त्यामुळे तुम्ही घोरत नाही. म्हणून रोज रात्री झोपताना हळदीचं दूध घेणे खूप फायदेशीर आहे. 2) ऑलिव ऑयल:- ऑलिव ऑयलमुळे तुमची घोरण्याची समस्या कमी होण्यास मदत होते. ऑलिव ऑयलने […]

अधिक वाचा..

पोटाच्या समस्येवर उपाय…

1) तळलेले काही खाल्ल्यानंतर पोट जड वाटत असेल तर काळे मीठ आणि लिंबू टाकून गरम पाणी प्यावे, आराम मिळेल. 2) गॅसची समस्या असताना तुम्ही गरम पाण्यात हिंग घालून पिऊ शकता. यामुळे पोटही साफ होते. 3) जर तुम्ही सकाळी काही जड खाल्ले असेल तर संध्याकाळी कोशिंबीर खाऊ शकता, त्यावर काळे मीठ, जिरे, काळी मिरी टाकून पोटात […]

अधिक वाचा..

देशात चित्ते आल्याने लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का?

मुंबई: तुमच्या माझ्या देशात व महाराष्ट्रात जे महागाईचे, बेरोजगारीचे व कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत त्यांना व्यवस्थितपणे बाजूला ठेवून तिसरेच प्रश्न पुढे आणले जातात. आता देशात चित्ते आले ठिक आहे… ते वाढावेत, पशूधन वाढावे हेही ठीक आहे परंतु यातून लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का? वेदांताचे काय होणार आहे ते सांगा… तरुणांच्या हाताला नोकरी मिळण्यासाठी […]

अधिक वाचा..

शिक्रापूरचा विजेचा प्रश्न सोडवत आश्वासनाची पूर्तता

शिक्रापूर ग्रामस्थांच्या आंदोलनाला विद्युत वितरणकडून यश शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मुख्य गावामध्ये अनेक दिवसांपासून विजेच्या समस्या असल्याने ग्रामस्थांनी मागील आठवड्यात विद्युत वितरण कार्यालयवर मोर्चा काढला असता अधिकाऱ्यांनी 8 दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असता नुकतेच विद्युत वितरणकडून शिक्रापूर गावासाठी नवीन अतिरिक्त विद्युत रोहित्र देण्यात आल्याने ग्रामस्थांच्या मागणीला यश आले असून विद्युत […]

अधिक वाचा..

महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्या: रुपाली चाकणकर

मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात (दि. १६) सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता, जिल्हा नियोजन भवन येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि सदस्या या स्वत: तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या (दि. १६) रोजी रायगड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. केंद्र […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांमधील दृष्टीदोष गंभीर समस्या: अनिल शिंदे

कान्हूर मेसाईतील विद्यालयात विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटप शिक्रापूर: सध्याच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये मोबाइलचा अतिरेक वापर होत असल्याने लहान वयात निर्माण झालेले दृष्टीदोष ही आजची गंभीर समस्या बनत असून शाळकरी मुलांच्या या समस्येकडे पालकांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे असे मत कान्हूर मेसाई येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे यांनी केले आहे. कान्हूर मेसाई […]

अधिक वाचा..

लिंबू रोगप्रतिकारक शक्तीसह अनेक समस्यांवर गुणकारी…!

लिंबू आणि लिंबाच्या साली वापर करण्यासाठी काही टिप्स 1) लिंबू कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा. २) अजीर्ण झाल्यास लिंबू कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव मीठ घालून कोमट करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो. 3) पित्त झाले […]

अधिक वाचा..