टॅनिंग घालविण्याचा सोपा उपाय

हिवाळ्यातल्या कोरड्या थंड हवेमुळे त्वचा कोरडी होते आणि तिच्यावरचं टॅनिंग वाढतं. वारंवार पार्लर मध्ये जाऊन फेशियल क्लिनअप करणंही शक्य नसतं. म्हणूनच एक घरगुती उपाय पाहून या. फक्त १० मिनिटांत काळवंडलेली त्वचा होईल स्वच्छ आणि चमकदार. सगळ्यात आधी एका वाटीत १ चमचा कॉफी पावडर आणि १ चमचा साखर घ्या. या मिश्रणात १ चमचा लिंबाचा रस आणि […]

अधिक वाचा..

यूरिक अ‍ॅसिड दूर करण्याचे उपाय

यूरिक अ‍ॅसिड एक अपशिष्ट पदार्थ आहे जो काही खाद्य पदार्थात आढळणाऱ्या प्यूरीन तत्वाच्या तुटण्याने तयार होतो. यूरिक अ‍ॅसिड सामान्यपणे रक्तात मिक्स होतं आणि लघवीच्या माध्यमातून बाहेर निघतं. पण जेव्हा असं होत नाही तेव्हा ते जॉइंट्स आणि किडन्यात जमा होतं. असं झाल्याने संधीवात सारखी समस्या आणि किडनी स्टोन होण्याचा धोका असतो. यूरिक अ‍ॅसिडवर उपचार करण्यासाठी याच्या […]

अधिक वाचा..

मुलांच्या कानातला मळ पटकन कसा काढावा?

मुलांच्या कानांची काळजी घेण्यासाठी त्यांचे कान वेळोवेळी स्वच्छ करणंही महत्वाचं असतं. लहान मुलांच्या कानात मळ दिसत असेल तर तो आई वडीलांनाच साफ करावा लागतो. पण या कामात घाई गडबड केल्यामुळे कानांवर चुकीचा परिणाम होतो. लहान मुलांचे कान खूपच नाजूक असतात म्हणून कान स्वच्छ करताना सावधगिरी बाळगायला हवी. कान हा संवेदनशील अवयव आहे. कानांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष […]

अधिक वाचा..

सुर्या पाणीपुरवठा योजनेतील अडथळा दूर; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदर महापालिकेला पूर्ण क्षमतेने जलपुरवठा सुरू होणार मुंबई: मीरा–भाईंदर शहराच्या जलपुरवठ्याशी संबंधित सुर्या उपसा जलयोजना (टप्पा–२) मध्ये दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला तांत्रिक अडथळा दूर करण्यात आला असून, मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदर महानगरपालिकेला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक यांनी याबाबत मंत्रालयात आयोजित केलेल्या आढावा […]

अधिक वाचा..

हाडात जमलेले युरिक एसिड 4 उपाय वापरून असे बाहेर काढा

आजकाल चुकीचा आहार आणि वाईट लाईफस्टाईलने युरिक एसिडच्या समस्या वेगाने वाढत आहे. वाढत्या वयानुसार युरिक एसिडची समस्या सर्वसामान्य मानली जाते. परंतू आता तरुणांनाही युरिक एसिडची पातळी वाढल्याने सांधेदुखी सुरु झाली आहे.याला जबाबदार राहणीमान, अयोग्य आहार आणि बैठे कामाने व्यायामाचा अभाव. शरीरात एकदा का युरिक एसिड वाढले की सांध्यात दुखणे, संधीवात होणे अशा समस्या होतात. यास […]

अधिक वाचा..

ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने दूर करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा ठाणे: ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा. तसेच, रस्ते तातडीने दुरुस्त करून खड्डे मुक्तीसाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या […]

अधिक वाचा..

हाताच्या कोपरांचा काळपटपणा सहज दूर करणारे सोपे घरगुती उपाय

हाताच्या कोपरांचा ही एक चिंताजनक समस्या आहे. कोपरांचा रंग काळा झाला तर अनेक महिलांना स्लीव्हजलेस ड्रेस घालता येत नाही. किंवा लांब बाह्यांचेच कपडे वापरणं भाग असतं. अनेक केमिकल्स, क्रीमचा उपाय करूनही काळपटपणा दूर होत नाही. अशात ही समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती गोष्टींची मदत घेऊ शकता. बटाट्याचा रस: बटाट्याचा रस कोपरांचा काळपटपणा कमी करण्यासाठी वापरू […]

अधिक वाचा..

डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी काही उपाय

1) काकडीचे खाप: आपल्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालविण्यासाठी काकडीचे गोल खाप महत्त्वाची भूमिका बजावतात, तसेच डोळय़ांना आरामही मिळतो. काकडीचे खाप चांगले क्लीनझर आहे. डोळ्यांखालील काळे वर्तुळे जाण्यास ते मदत करते. काकडीची गोल खाप करून दिवसातून दोन ते तीन वेळा १o मिनिटे डोळ्यांवर ठेवा. 2) तुम्ही अनेक दिवसांपासून पुरेशी झोप: घेत नसाल, तर त्यामुळे डोळ्याखाली काळी […]

अधिक वाचा..

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी असा करा हळदीचा वापर

सध्या उत्सवाचं वातावरण सुरू आहे अशात तुम्ही मिठाई, चटपटीत आणि तेलकट पदार्थांच खूप सेवन करत असाल. असे पदार्थ जास्त खाल्ल्याने तुमच्या शरीरात अनेक विषारी पदार्थ जमा होऊ शकतात. यामुळे पोट, लिव्हर, आतड्या आणि किडन्यांमध्ये विषारी पदार्थ जमा होतात. जे वेळीच शरीरातून काढणं गरजेचं असतं. शरीराचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि चांगलं कामकाज होण्यासाठी याची सफाई करणं […]

अधिक वाचा..

समृद्धी भ्रष्ट महामार्ग प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढा, १५ हजार कोटींचा भ्रष्टाचार उघड होईल

मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकार समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करून स्वतःची वाहवा करून घेत आहे परंतु हा महामार्ग भ्रष्टाचाराचे कुरण ठरला आहे. ५५ हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग शेवटी ७० हजार कोटी रुपयांवर गेला. १५ हजार कोटी रुपयांनी प्रकल्पाचा खर्च फुगवला यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे, त्यामुळे सरकारमध्ये नैतिकता शिल्लक असेल तर समृद्धी महामार्ग […]

अधिक वाचा..