छोटे छोटे स्टोन बाहेर काढण्यासाठी कॉफी पिण्याची योग्य पद्धत, फक्त एक चूक पडेल महागात 

किडनी स्टोन ही एक अशी समस्या आहे जी झाली तर व्यक्तीला असह्य वेदनांचा सामना करावा लागतो. वेदना अशा की, व्यक्तीच्या डोळ्यातून पाणी येईल. किडनी स्टोन बाहेर काढण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. यातीलच एक उपाय म्हणजे कॉफी आहे. जर तुमच्या किडनीमधील स्टोनचा आकार जास्त मोठा नसेल तर कॉफीच्या मदतीनं ही समस्या दूर केली जाऊ शकते. पण […]

अधिक वाचा..

दात पिवळे, दातांवरचा पिवळट थर जाण्यासाठी ५ उपाय, दात दिसतील स्वच्छ-कीड लागणार नाही

बोलताना किंवा हसताना नजर आपसुकच दातांवर जाते. दातांची ठेवण जरी वेगवेगळी असली तरी सगळ्यांचे दात छान दुधाळ पांढरेच असतात. दात पिवळे पडतात त्यामागे अनेक कारणे आहेत. मात्र असे पिवळे झालेले दात विचित्र दिसतात. फक्त दिसायलाच पिवळे दात वाईट नसतात. दात पिवळे दिसतात कारण त्यावर थर जमा झाला असतो. त्यामुळे दात फक्त घाण दिसत नाहीत खराबही […]

अधिक वाचा..

परिवहन विभागाच्या जमीनीवरील अतिक्रमण हटवा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 

मुंबई: राज्यभरात परिवहन विभागाच्या जिथे, जिथे जमिनी आहेत, त्या बहुतेक जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. ते अतिक्रमण काढून टाकून, तेथे कुंपण भिंत घालावी, तसेच नामफलक लावण्यात यावा. असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत. ते परिवहन आयुक्त कार्यालयात बोलावलेल्या परिवहन विभागाच्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व सर्व […]

अधिक वाचा..

10 घरगुती उपाय जे किडनी स्टोन काढण्यास करू शकतात मदत

किडनी स्टोन ही एक अतिशय सामान्य परंतु वेदनादायक समस्या आहे. किडनी स्टोनमध्ये, एखाद्या व्यक्तीच्या एका किंवा दोन्ही मूत्रपिंडांमध्ये दगडांसारखे छोटे आणि कठीण तुकडे जमा होतात. हे मुतखडे सामान्यतः खनिज आणि आम्ल क्षारांच्या संचयामुळे तयार होतात. जेव्हा ते मूत्रमार्गात अडकतात तेव्हा त्यांच्यामधून बाहेर काडणे खूप वेदनादायक असते. त्यांना काढून टाकण्यासाठी, डॉक्टर औषध देतात जेणेकरून ते तुटतील […]

अधिक वाचा..

कानात चिकटून बसलेला मळ बाहेर काढण्यासाठी घरगुती उपाय 

कानात मळ होण ही एक सामान्य समस्या आहे. कोणत्याही वयातील व्यक्तीला ही समस्या होऊ शकते. धूळ, प्रदूषण, तेल आणि डेड स्किनमुळे कानात मळ जमा होतो. नियमितपणे कान साफ केले नाही तर हा मळ कठोर होतात. अशात कान सतत खाजवतो, कानात वेदना होते आणि इन्फेक्शनही होतं. बरेच लोक ईअर बडचा वापर करतात. १) गरम पाणी आणि […]

अधिक वाचा..

लहान कलाकारांवरील अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापन करू

मुंबई: चित्रपट उद्योगामध्ये काम करणारे कलाकार, सह-कलाकार, नायक, सह-नायक तसेच चित्रपट उद्योगांशी संबंधित कामगारांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हा अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापण्यासंदर्भात विधी व न्याय विभागाकडे विचारणा करण्याचे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. चित्रपट क्षेत्रातील लहान कलाकारांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल सिने टी व्ही असोशिएशनचे […]

अधिक वाचा..

डोळ्यांचं धुसर दिसणं दूर करण्याचा सोपा उपाय

वाढत्या वयानुसार डोळे कमजोर होणं ही एक सामान्य समस्या आहे. पण आजकाल कमी वयातच लोकांना डोळ्यांनी कमी दिसू लागलं आहे. याला आजकालची लाइफस्टाईल आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी कारणीभूत असतात. जर वेळीच योग्य ते उपाय केले गेले नाही तर डोळ्यांनी धुसर दिसू लागतं. अशात कमी वयातच चष्म्याचा वापर करावा लागतो. डोळ्यांची दृष्टी वाढवण्याचा उपाय  जेवण केल्यानंतर […]

अधिक वाचा..

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या गृहमंत्री अमित शाहांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा 

महापुरुषांचा अपमान करण्याची आरएसएस भाजपाची विकृती मुंबई: भारतीय जनता पक्ष व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या मनात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड राग आहे. भाजपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कधीच आदर नव्हता आणि आजही नाही. महापुरुषांचा अपमान करण्याची आरएसएस भाजपाची विकृती असून त्याच विकृतीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधाननिर्मात्यांचा घोर अपमान केला […]

अधिक वाचा..

तळ पायांवरील भेगा दूर करण्याचे सोपे आणि घरगुती उपाय

तळ पायांवर सतत पडणाऱ्या भेगा हे बऱ्याच लोकांच्या तक्रारींचे कारण असते. परंतु थोडी अधिक काळजी घेतली तर पायावरील भेगांपासून आपल्याला सुटका मिळू शकते. मुख्यतः अनेक स्त्रियांना ही समस्या असते. यामागे वातावरण, धूळ, बदलते हवामान अशी कारणे असतात. मात्र, याहून अधिक आपल्या शरीराची प्रकृती, वजन आणि एकंदरीत आपली तब्येत कशी आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. […]

अधिक वाचा..

जाती-धर्मात फूट पाडणाऱ्या भाजपा युतीला सत्तेतून तडीपार करा

उमरखेड: विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला पराभव दिसू लागल्याने ते हिंदू-मुस्लीम करत आहे. भाजपाचे नेते भाषणात महागाई, बेरोजगारी, शेतकरी यांच्याबद्दल बोलत नाहीत. ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, च्या घोषणा देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत, त्याला बळी पडू नका. जातीधर्मात फूट पाडणाऱ्या भाजपा युतीला सत्तेतून तडीपार करा, असे आवाहन करत मविआ जिंकली तर दिल्लीतील नरेंद्र […]

अधिक वाचा..