मुंबईवर कोणाचा हक्क? बहुसांस्कृतिक ओळख जपत एकीचे आवाहन करणारा संदेश चर्चेत

मुंबई: मुंबईच्या ओळखी, इतिहास आणि मराठी माणसाच्या हक्काच्या प्रश्नावर भाष्य करणारा एक विचारप्रवर्तक संदेश सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या संदेशात मुंबईच्या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक स्वरूपावर प्रकाश टाकत राजकीय वादांपेक्षा एकी आणि माणुसकी जपण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई ही कोळी, आगरी, भंडारी यांसारख्या स्थानिक समाजांची भूमी असून काळाच्या ओघात ती देशभरातील […]

अधिक वाचा..

अपंगत्वावर मात करत आकाश खेंगटने मतदानाचा हक्क बजावला 

न्हावरा (अक्षय टेमगिरे): पारोडी येथे 28 वर्षीय अपंग युवक आकाश शांताराम खेंगट याने केले मतदान लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पारोडी येथे अपंग युवक आकाश शांताराम खेंगट वय 28 वर्ष यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. शारीरिक […]

अधिक वाचा..

पप्पा, मी बुडतोय! वडिलांच्या डोळ्यादेखत सिस्टिमने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव

गुरुग्राममध्ये उघड्या बेसमेंटमध्ये कार कोसळली; दोन तास मृत्यूशी झुंज, मदत उशिरा गुरुग्राम: शुक्रवारी रात्री दोन दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी घरी निघालेल्या एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनियरचा गुरुग्राममध्ये अत्यंत दुर्दैवी अंत झाला. दाट धुकं, बोचरी थंडी आणि रस्त्यावर कोणतेही साईन बोर्ड वा रिफ्लेक्टर नसल्यामुळे त्याची कार थेट मृत्यूच्या सापळ्यात कोसळली. 27 वर्षांचा युवराज मेहता गुरुग्राममधील एका खासगी […]

अधिक वाचा..

बर्फाच्या बाटलीचा शेक योग्य की अयोग्य

शरीरावर झालेली दुखापत नैसर्गिकरीत्या बरी करण्यासाठी बर्फाचा वापर केला जातो. मुका मार, सूज यांसारख्या समस्यांवर बर्फाचा शेक दिला जातो. त्यात आता सोशल मीडियावर तळपायांच्या वेदना कमी करण्यासाठी बर्फाची बाटली पायाखाली फिरवण्याचा एक नवा ट्रेंड दिसून येत आहे. त्यामुळे तळपायांमधील वेदना कमी होतात, असे म्हटले जाते. पण, खरेच हा उपाय वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो का […]

अधिक वाचा..

बाळाची पहिली आंघोळ, कशी घ्याल काळजी? बाळासाठी योग्य काय

नुकतंच जन्मलेल्या बाळाला आपण जेव्हा हातात घेतो तेव्हा त्याच्या नाजुकशा त्वचेचा मऊ- मुलायम स्पर्श आपल्याला हळवं करून टाकतो. अगदी कापसासारखी मऊ असणारी बाळाची त्वचा सुरुवातीच्या काही दिवसांत खूपच कोमल आणि नाजूक असते. ती त्वचा एवढी संवेदनशील असते की एखाद्या जाडसर कपड्यामुळेच काय पण कापसामुळेही ती दुखावली जाऊ शकते. लाल होते. बऱ्याचदा बाळाची त्वचा कोरडी पडून […]

अधिक वाचा..

तुमच्या केसांसाठी कोणते सिरम योग्य आहे 

आताशा बहुधा केस गळण्याची समस्या तिशी, चाळिशीनंतर सर्वाधिक प्रमाणात उद्भवताना दिसते. खाण्यापिण्यातील बदल आणि अनियमितता यांमुळे कमी वयातच केस गळण्याची समस्या लोकांना त्रस्त करीत आहे. केसगळती थांबवून, केसांच्या वाढीसाठी नवीन तेले, शॅम्पू बाजारात उपलब्ध आहेत. काही जण केस गळू नये म्हणून कंगवासुद्धा बदलतात. महिलांमध्ये लाकडाच्या कंगव्यांची क्रेझ आहे. केस जास्त गळू नयेत यासाठी अनेक जणी […]

अधिक वाचा..

जगदीप धनखड बेधडकपणे बोलले अन् तिथंच घात झाला

मुंबई: संसदेच्या अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी जय्यत तयारी केली होती. विरोधकांकडे अनेक मुद्देही होते. पण त्याआधी जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा तडकाफडकी राजीनामा देत सरकारची कोंडी केली. विरोधकांना आयते कोलित मिळाले. आता धनखड यांनी अचानक राजीनामा का दिले, यावरून अनेक तर्क मांडले जात आहेत. त्यांनी आरोग्याचे कारण दिले असले तरी कुणालाच […]

अधिक वाचा..

योग्य व्यक्तींचा योग्य सन्मान केला पाहिजे; जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर 

भारतीय बौद्ध महासभा शाखा कासार्डेच्यावतीने संयुक्त जयंती उत्सव साजरा सिंधुदुर्ग: योग्य व्यक्तींचा योग्य सन्मान आणि गौरव केला पाहिजे. शिवाय, केलेले उपकार न विसरता त्यांच्याविषयी कृतज्ञ असले पाहिजे. त्याच जाणिवेने भारतीय बौद्ध महासभा शाखा कासार्डे कदमवाडीचे काम विजय कदम आणि सहकाऱ्यांच्या सहकाऱ्याने सुरू आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांनी केले. ते कासार्डे […]

अधिक वाचा..

जास्त प्रमाणात पाणी पिणंही ठरू शकतं घातक, जाणून घ्या किती पाणी पिणं शरीरासाठी योग्य

पाणी शरीरासाठी किती गरजेचं असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. पाण्याचं मदतीनं शरीरातील वेगवेगळी कामं करण्यास मदत मिळते. पाण्यानं शरीर हायड्रेट राहतं आणि अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव होतो. एक्सपर्ट दिवसभर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. मात्र, प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं. जास्त पाणी प्यायल्यास ओवरहायड्रेशनची समस्या होते. ज्याला वॉटर इंटाक्सिकेशन असंही म्हणतात. जास्त […]

अधिक वाचा..

जास्त प्रमाणात पाणी पिणंही ठरू शकतं घातक, जाणून घ्या किती पाणी पिणं शरीरासाठी योग्य

पाणी शरीरासाठी किती गरजेचं असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. पाण्याचं मदतीनं शरीरातील वेगवेगळी कामं करण्यास मदत मिळते. पाण्यानं शरीर हायड्रेट राहतं आणि अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव होतो. एक्सपर्ट दिवसभर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. मात्र, प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं. जास्त पाणी प्यायल्यास ओवरहायड्रेशनची समस्या होते. ज्याला वॉटर इंटाक्सिकेशन असंही म्हणतात. जास्त […]

अधिक वाचा..