‘मोदी सरकार ओबीसीविरोधी; ९८० विद्यार्थ्यांचे IAS-IPS होण्याचे स्वप्न धोक्यात’

विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर घणाघात; राहुल गांधींवरील गुन्ह्यावरही संताप नागपूर: केंद्रातील मोदी सरकारची ओबीसीविरोधी मानसिकता पुन्हा एकदा समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी विद्यार्थ्यांच्या हक्काच्या नियुक्त्यांबाबत स्पष्ट आदेश दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी केंद्र सरकारने न्यायालयात जाऊन या निर्णयाला आव्हान दिले आहे. त्यामुळे यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या सुमारे ९८० ओबीसी उमेदवारांचे IAS, IPS आणि इतर केंद्रीय सेवांमध्ये […]

अधिक वाचा..

खड्ड्यांनी वेढला पाबळ–कन्हेरसर रस्ता; जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास

पावसामुळे खड्ड्यांत साचले पाणी; वाहनचालक त्रस्त, तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी पाबळ (सुनिल जिते): पाबळ–कन्हेरसर हा महत्त्वाचा संपर्क रस्ता सध्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असून वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली असून अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. या मार्गावरून दररोज शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत […]

अधिक वाचा..

आठवड्याभराची अपुरी झोप वीकेंडला घेतल्याने हृदय विकाराचा धोका कमी होऊ शकतो

झोप ही प्रत्येकालाच आवडते आणि प्रत्येकाची झोपण्याची शैली वेगवेगळी असते. आजकालच्या धावपळीच्या जीवनात चांगली झोप घेणं फारच अवघड झालं आहे. गेल्या काही वर्षांत हृदय विकाराच्या झटक्याने अनेक सेलिब्रिटींना आपला जीव गमवावा लागला आहे. चिंतेची बाब म्हणजे यातील काही लोक ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत हृदयविकाराच्या झटक्याला लोक बळी पडत आहेत. चीनमधील […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात डायरियाचा वाढतो धोका, आधीच ‘या’ टिप्स फॉलो कराल तर बिघडणार नाही तब्येत

पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे दूषित होतं. त्यामुळे पावसाळ्यात डायरिया (diarrhoea) किंवा कॉलरा (cholera) होण्याचा धोका वाडतो. अशात वेळीच काही गोष्टींची काळजी घेतली तर डॉक्टरांकडे जाण्याची आणि पैसे खर्च करण्याची वेळ येणार नाही. डायरिया आणि कॉलरासारख्या आजाराच्या मुख्य कारणात अस्वच्छता असतं. त्यामुळे या दिवसात स्वच्छतेवर […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात मलेरिया होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी अन् ॲडमिट होण्याचा धोका टाळा

अनेक लोक पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे नियोजन करत आहेत. हिरवागार निसर्ग जणू आपल्याला त्याच्याकडे बोलावूनच घेतो. मात्र, या काळात डासांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढतं. मलेरिया सारखे डास परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात, यामुळे अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अशातच सुरक्षित आणि आनंददायी प्रवास करण्यासाठी, मलेरिया पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. मलेरियाची […]

अधिक वाचा..

भरती प्रक्रियेतील नव्या सुधारणांवरून राज्यात वाद; सामाजिक प्रतिनिधित्व धोक्यात येण्याची भीती

मुंबई: राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या “भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा” धोरणावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. विविध सामाजिक संघटना, अभ्यासक आणि बहुजन प्रतिनिधींनी या सुधारणांमुळे प्रशासनातील सामाजिक प्रतिनिधित्व कमी होण्याची भीती व्यक्त केली आहे. सरकारकडून प्रशासन अधिक कार्यक्षम, वेगवान आणि एकसंध करण्यासाठी भरती प्रक्रियेत बदल सुचविण्यात आले आहेत. त्यामध्ये काही संवर्गांचे विलिनीकरण, संयुक्त गट […]

अधिक वाचा..

कोलेस्ट्रॉल आणि हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतं असं तेल त्याचा वापर किती करावा…

तेल शरीरासाठी खूप महत्वाच्या पोषक तत्वांपैकी एक आहे. तेलाने शरीराल ऊर्जा मिळते, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स अब्जॉर्ब करण्यासही मदत मिळते. शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया पार पाडण्यासाठी सुद्धा तेलाची मदत मिळते. तसेच शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासही तेलाने मदत मिळते. पण काही तेल हे आरोग्यासाठी नुकसान कारक असतात. या नुकसान कारक तेलाच्या वापराने लठ्ठपणा, हृदयरोग, […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनचा धोका, लहान मुलांची विशेष काळजी घ्या

पावसाळ्यात त्वचाविकारांचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. रुग्णालयांत त्वचाविकारांचे रुग्ण ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. सतत भिजणे, ओलसर कपडे परिधान करणे या विविध कारणांमुळे फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो. हा आजार दुर्लक्षित केला तर तो गंभीर संसर्गाचे रूप धारण करू शकतो. त्वचारोगतज्ज्ञांनी नागरिकांना स्वच्छता आणि त्वचेची योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात खाज, […]

अधिक वाचा..

तरुणांमध्ये का वाढतोय हार्ट अटॅकचा धोका

आपले शरीर व्यवस्थितपणे काम करण्यासाठी हृदय निरोगी असणे फार गरजेचे असते. जागतिक आरोग्य संघटनेनेच्या माहितीनुसार, हृदय विकाराच्या झटक्याने जगात सर्वाधिक मृत्यू होतात. दरवर्षी जवळपास जवळपास दोन कोटी लोकांना हार्ट अटॅकने आपले प्राण गमावावे लागतात. यादरम्यान आपण दररोज हृदयाची काळजी घेतल्यास हृदय विकाराचा धोका कमी केला जाऊ शकतो, असा सल्ला हृदयरोग तज्ज्ञ देतात. हार्ट अटॅकचा झटका […]

अधिक वाचा..

प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय? कॅन्सरसह ‘या’ आजारांचा धोका

प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिण्याची अनेकांना सवय असते. दैनंदिन जीवनात, आपण अनेकदा प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल खरेदी करतो किंवा जुन्या बॉटल धुतो आणि त्या पुन्हा पुन्हा वापरतो. जर तुम्ही असं करत असाल तर आताच थांबा. कारण यामुळे आपल्या आरोग्याला आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतो. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या बॉटल आपल्या पिण्याच्या पाण्यात मायक्रोप्लास्टिक सोडतात. मायक्रोप्लास्टिक […]

अधिक वाचा..