सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळेच आपण सुरक्षित; त्यांच्या कुटुंबांसाठी समाजाने ठोस पावले उचलावीत

वाल्हे: देशाच्या सीमेवर प्राणपणाने लढणाऱ्या प्रत्येक सैनिकामुळेच आज आपण सुरक्षित आहोत. त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून समाजाने सैनिकांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी काहीतरी ठोस केले पाहिजे, असे भावनिक प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सुमेधा योगेश चिथडे यांनी केले. वाल्हे येथील महर्षी वाल्मीकी विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजविण्यासाठी आयोजित यशोगाथा व प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन […]

अधिक वाचा..

महिला सुरक्षित तर समाज सक्षम, सुरक्षेशिवाय प्रतिष्ठा आणि प्रगती दोन्ही अशक्य

नागपूर येथील राज्य महिला आयोगाच्या ‘सक्षमा’ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला महिलांच्या सुरक्षेचा व्यापक दृष्टिकोन नागपूर: “समाजाची प्रतिष्ठा महिलांच्या सुरक्षेवर अवलंबून असते. समाजात महिला-मुली सुरक्षित नसतील तर तो समाज प्रगती करू शकत नाही,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गेल्या साडेतीन वर्षांच्या कालावधीत महिलांसाठी महायुती सरकारने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र […]

अधिक वाचा..

तिजोरीची चावी आमच्याकडेच, चाव्या नसल्या तरीही मालक आम्हीच सत्ताधाऱ्यांची ही वक्तव्य म्हणजे सत्तेची गुर्मी आहे

निवडणुकीच्या प्रचारात निधीची भाषा म्हणजे मतदारांना प्रलोभन दाखवणे आहे, निवडणूक आयोग कारवाई का करत नाही नागपूर: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असताना सत्ताधाऱ्यांची जीभ घसरली आहे. मतदान केले नाही तर निधी देणार नाही, तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहे, चाव्या नसल्या तरी मालक आपणच आहोत ही सत्ताधाऱ्यांची भाषा म्हणजे सत्तेचा माज आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ […]

अधिक वाचा..

कापलेली फळे किती वेळात खाणे सुरक्षित मानले जाते? जाणून घ्या…

फळे ही आपल्या शरीरासाठी चांगली असतात हे सर्वांनाच माहित आहे. त्यापद्धतीने सर्व फळे खाल्ली पाहिजेत. काहिवेळेला आपण फळे कापून ती प्रवासात देखील घेऊन जातो. पण बऱ्याचदा आपला प्रवास हा 2 ते 3 तासांचा देखील असतो. किंवा काहीजण फळांच्या फोडी करून त्या फ्रिजमध्ये ठेवतात. पण कापलेली फळे किती वेळात खाल्ली पाहिजेत किंवा कितीवेळ ती चांगली राहतात […]

अधिक वाचा..

तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी किती तासांनी पिणं योग्य

सध्या बदलत्या काळानुसार प्रत्येकजण आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतो. आरोग्याची काळजी घेताना आपण स्वतःला अनेक चांगल्या सवयी लावून घेतो, या सवयींपैकीच एक सवय म्हणजे तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे. भारतीय संस्कृतीत तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून पिणे ही एक पारंपरिक आणि आरोग्यदायी सवय मानली जाते. आयुर्वेदानुसार, तांबे हा धातू शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो तसेच तांब्याच्या […]

अधिक वाचा..

अंकुरलेले नारळ म्हणजे काय, ते खाणे योग्य आहे का

तुम्ही कधी अंकुरलेले नारळ ऐकले किंवा पाहिले आहे का. अंकुरलेले नारळाला कोकोनट स्प्राउट्स किंवा कोकोनट ॲपल म्हणून ओळखले जाते. नेहमीच्या नारळामध्ये नारळाचे पाणी आणि एक पांढरे खोबरे असते या उलट परिपक्व नारळामुळे कोंब आल्यानंतर अंकुरलेले नारळ तयार होते. “वाढत्या कोंबाचे पोषण करण्यासाठी नारळातील पाणी शोषले जात असल्याने, ते कवचाच्या आत मऊ, स्पंजयुक्त वस्तुमानात रूपांतरित होते, […]

अधिक वाचा..

हळदीमुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो का, हळद किती सेफ आणि किती घातक…

भारतीय पदार्थांमध्ये हळदीला फार महत्व आहे. हळदीशिवाय अनेक पदार्थ बनूच शकत नाहीत. हळदीनं पदार्थांना रंग-टेस्ट तर मिळतेच, सोबतच यात अनेक औषधी गुणही असतात. ज्याकारणानं आयुर्वेदातही हळदीला खूप महत्व आहे. वेगवेगळ्या उपचारांमध्ये हळदीचा वापर केला जातो. हळदीमधील करक्यूमिन, अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी तत्व आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. मात्र, काही लोकांचं मत आहे की, हळद आपल्या किडनींसाठी चांगली […]

अधिक वाचा..

महिलांना स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत स्वच्छतागृहे मिळायलाच हवी

महिलांच्या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेची QR कोड देणार का हमी मुंबई: महिलांचा बरेच वर्ष दुर्लक्षित असलेला आणि अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न म्हणजे स्वच्छतागृहांचा प्रश्न आमदार चित्राताई वाघ यांनी विधानपरिषदेत मांडला. राज्यभरातील सार्वजनिक शौचालयांची अपुरी संख्या, त्यांची दुरावस्था आणि सुरक्षिततेचा अभाव यामुळे महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच त्यांना गर्भाशयाचा कर्क रोगासारख्या गंभीर समस्यांना देखील सामोरे […]

अधिक वाचा..

ऑनर किलिंग राेखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी

मुंबई: आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या काळात सुरक्षित निवारा महत्वाचा असतो. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकदा गंभीर होत असून .अशा प्रकरणात बेदम मारहाण ते खुना पर्यंतच्या घटना घडतात. ऑनर किलिंग राेखण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’ सुविधेचा निर्णय घेतला आहे. यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश विधानपरिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे […]

अधिक वाचा..

सराफ व्यावसायिकांनी सुरक्षितता बाळगावी; प्रमोद क्षिरसागर

शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये सराफ व्यावसायिकांची बैठक संपन्न शिक्रापूर (शेरखान शेख): सराफ व्यावसायिकांनी व्यवसाय करताना योग्य खबरदारी घेत दुकान परिसरासह व्यवसायमध्ये सुरक्षिततेची काळजी घेऊन सुरक्षितता बाळगावी असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशन येथे सराफ व्यावसायिकांच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सराफ व्यवसायिकांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर […]

अधिक वाचा..