शिरुर तालुक्यातील महिला वस्ती गृहांचे सुरक्षा ऑडीट व तपासणी करा अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी 

शिरुर (तेजस फडके): नुकतीच महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरातील सावित्रीबाई फुले शासकीय महिला वस्ती गृहामध्ये एका मुलीचा बलात्कार करुन खून झाल्याची घटना घडलेली आहे. याच पार्श्वभूमीवर शिरुर तालुक्यातील सर्व शासकीय महिला वसतिगृहे तसेच खासगी महिला वस्तीगृहे या मध्ये नियमानुसार सी सी टी वी, महिला सुरक्षा रक्षक, तक्रार पेटी आणि स्थानिक पोलीस स्टेशन चा नंबर […]

अधिक वाचा..

करंदीत ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे फसला चोरीचा डाव

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका ठिकाणी चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांचा डाव ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या संदेश व पोलीस आणि ग्रामस्थांच्या तत्परतेने फसला असून चोरटे पळून गेल्याची घटना घडली आहे. करंदी (ता. शिरुर) येथील उद्योजक बाळासाहेब ढोकले यांच्या इमारतीच्या परिसरात काळ्या रंगाच्या आणि नंबर नसलेल्या स्कोर्पिओ मधून आलेले काही चोरटे रात्री दोनच्या सुमारास घुसले […]

अधिक वाचा..

डिजिटल भारताच्या दिशेने वाटचाल करताना सायबर सुरक्षेबद्दल सजगता आवश्यक…

मुंबई: एकीकडे भारताची वाटचाल डिजिटल इंडियाकडे होत असताना देशातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण विलक्षण वाढत आहे. लहान मुले, महिला तसेच सामाजिक व आर्थिक संस्था देखील सायबर गुन्ह्यांचे शिकार होत आहेत. अश्यावेळी विद्यार्थी, युवा पिढी तसेच पालकांनी सायबर गुन्ह्यांबाबत सजग व जागरूक असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे सायबर विश्व सुरक्षित ठेवणे केवळ पोलिसांचीच नव्हे, तर पालक, शिक्षक व […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात इकोग्राम सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांना मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इकोग्राम सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांना दोघा युवकांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन संतोष खोमणे व सनी पाटील या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इकोग्राम सोसायटीचे सुरक्षा रक्षक अनिल सोनकुसरे हे सोसायटीच्या गेटवर असताना रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संतोष खोमणे सोसायटीमध्ये […]

अधिक वाचा..

करंदीच्या पाटलांकडून स्वखर्चाने ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यन्वित

शिक्रापूर (शेरखान शेख): गावातील दुर्घटना पासून बचाव तसेच तातडीची मदत मिळवण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर प्रभावशाली ठरत असल्याने अनेक गावामध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरु करण्यात आलेली असताना गावामध्ये घडलेल्या अनेक घटनांमध्ये तातडीची मदत मिळत असताना देखील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे बंद असलेली ग्रामसुरक्षा यंत्रणा करंदीच्या महिला पोलीस पाटलांनी स्वखर्चाने कार्यन्वित केली आहे. करंदी (ता. शिरुर) येथे काही दिवसांपूर्वी […]

अधिक वाचा..