१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सामाजिक, आर्थिक आणि कामगार क्षेत्रातील स्थितीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०७ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानातून उभा राहिलेला महाराष्ट्र आज त्यांच्या स्वप्नांप्रमाणे घडतो आहे का, यावर चर्चा रंगत आहे. राज्यात […]

अधिक वाचा..

महिलांना सन्मान, योग्य संधी आणि सुरक्षितता देणारा समाज घडवण्याचा संकल्प अधिक दृढ करावा; सुनेत्रा पवार 

मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी “कम अर्ली-गो अर्ली” सवलत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज विधान परिषदेत केली. दरम्यान महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटीबध्द असल्याची ग्वाही देत राज्यातील महिलांना योग्य सन्मान, संधी आणि सुरक्षितता देणारा समाज घडवण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचे आवाहनही सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी केले.आंतरराष्ट्रीय महिला […]

अधिक वाचा..

चेंबूर ते नागपूर! कामगारांच्या रक्तावर उद्योगांचा नफा? कायदे कागदावर, सुरक्षा कुठे?

मुंबई: होळीच्या तोंडावर मुंबईतील चेंबूर परिसरात इमारतीच्या आठव्या मजल्यावरून सहा बांधकाम कामगार कोसळले. एकाचा मृत्यू, पाच जखमी. प्राथमिक माहितीनुसार सेफ्टी किट नव्हते. प्रश्न सरळ आहे सुरक्षा नियम फक्त कागदावरच का? बांधकाम कामगारांसाठी २०१५ पासून मंडळे, नोंदणी, कल्याणकारी योजना, विमा, मदत… सर्व काही असल्याचे सांगितले जाते. मग प्रत्यक्ष ठिकाणी हेल्मेट, सेफ्टी बेल्ट का नाहीत? अधिकाऱ्यांची तपासणी […]

अधिक वाचा..

महिला सुरक्षित तर समाज सक्षम, सुरक्षेशिवाय प्रतिष्ठा आणि प्रगती दोन्ही अशक्य

नागपूर येथील राज्य महिला आयोगाच्या ‘सक्षमा’ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला महिलांच्या सुरक्षेचा व्यापक दृष्टिकोन नागपूर: “समाजाची प्रतिष्ठा महिलांच्या सुरक्षेवर अवलंबून असते. समाजात महिला-मुली सुरक्षित नसतील तर तो समाज प्रगती करू शकत नाही,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गेल्या साडेतीन वर्षांच्या कालावधीत महिलांसाठी महायुती सरकारने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र […]

अधिक वाचा..

शिरूर शहरातील तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना

सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीला प्रशासनाची ग्वाही शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि तहसिल कार्यालया समोरील रस्त्यावर अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश मंदा यशवंत वाळुंज यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत शिरूर नगरपरिषद व संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीच्या कामांसाठी ग्वाही दिली. तहसील कार्यालयासमोरील […]

अधिक वाचा..

मनसेच्या राड्याचा सुरक्षारक्षकांना फटका; पाच जणांची बदली

पुणे: महापालिका आयुक्तांच्या बैठकीदरम्यान मनसे पदाधिकार्‍यांनी केलेल्या राड्याचे पडसाद सुरक्षारक्षकांवर उमटले आहेत. आयुक्त कार्यालयाच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटींचा ठपका ठेवत महापालिकेच्या दोन कायमस्वरूपी आणि तीन कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील आदेश महापालिका उपायुक्त संदीप खलाटे यांनी जारी केले. स्वच्छतेच्या विषयावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम अधिकार्‍यांसमवेत बैठक घेत असताना मनसेचे पदाधिकारी माजी नगरसेवक अ‍ॅड. […]

अधिक वाचा..

ग्राम सुरक्षा यंत्रणा सक्रियतेकडे शिरूर पोलीस विभागाचा गंभीर वाटचाल 

ग्रामस्तरावर CCTV, सुरक्षा दल सक्रीय करण्याचे मार्गदर्शन शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांमध्ये वाढत चाललेल्या चोरीच्या घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी प्रभावी पावले उचलण्यात येत असून,दि. ०७ रोजी शिरूर तहसील कार्यालयातील तिसरा मजला येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. उपविभागीय पोलीस अधिकारी . प्रशांत ढोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील महिला वस्ती गृहांचे सुरक्षा ऑडीट व तपासणी करा अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी 

शिरुर (तेजस फडके): नुकतीच महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरातील सावित्रीबाई फुले शासकीय महिला वस्ती गृहामध्ये एका मुलीचा बलात्कार करुन खून झाल्याची घटना घडलेली आहे. याच पार्श्वभूमीवर शिरुर तालुक्यातील सर्व शासकीय महिला वसतिगृहे तसेच खासगी महिला वस्तीगृहे या मध्ये नियमानुसार सी सी टी वी, महिला सुरक्षा रक्षक, तक्रार पेटी आणि स्थानिक पोलीस स्टेशन चा नंबर […]

अधिक वाचा..

करंदीत ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे फसला चोरीचा डाव

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका ठिकाणी चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांचा डाव ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या संदेश व पोलीस आणि ग्रामस्थांच्या तत्परतेने फसला असून चोरटे पळून गेल्याची घटना घडली आहे. करंदी (ता. शिरुर) येथील उद्योजक बाळासाहेब ढोकले यांच्या इमारतीच्या परिसरात काळ्या रंगाच्या आणि नंबर नसलेल्या स्कोर्पिओ मधून आलेले काही चोरटे रात्री दोनच्या सुमारास घुसले […]

अधिक वाचा..

डिजिटल भारताच्या दिशेने वाटचाल करताना सायबर सुरक्षेबद्दल सजगता आवश्यक…

मुंबई: एकीकडे भारताची वाटचाल डिजिटल इंडियाकडे होत असताना देशातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण विलक्षण वाढत आहे. लहान मुले, महिला तसेच सामाजिक व आर्थिक संस्था देखील सायबर गुन्ह्यांचे शिकार होत आहेत. अश्यावेळी विद्यार्थी, युवा पिढी तसेच पालकांनी सायबर गुन्ह्यांबाबत सजग व जागरूक असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे सायबर विश्व सुरक्षित ठेवणे केवळ पोलिसांचीच नव्हे, तर पालक, शिक्षक व […]

अधिक वाचा..