महाराष्ट्रात खळबळ! साताऱ्यात 6 हजार कोटींच्या एमडी ड्रग कारखान्यावर गुजरात डीआरआयची गुप्त कारवाई

सातारा: गुजरात राज्यातून आलेल्या नार्को ड्रग पथकाने सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागात केलेल्या धक्कादायक कारवाईमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. कराड तालुक्यातील पाचपुतेवाडी येथे असलेल्या एका मोठ्या शेडवर छापा टाकत पथकाने सुमारे 6 हजार कोटी रुपये किमतीचा एमडी (मेफेड्रोन) ड्रग तयार करण्याचा संपूर्ण साहित्यसाठा जप्त केल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या अत्यंत गोपनीय कारवाईचे विशेष […]

अधिक वाचा..

तळपायाची, हाताची सतत आग होणे कारणे व उपाय 

1) नर्व्हस सिस्टम मध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास. 2) मधुमेहाची शक्यता असल्यास. 3) व्हिटॅमीन बी-१२ ची कमी. 4)उच्चरक्तदाबामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे त्वचेच्या रंगात फरक दिसू लागणे, हात पाय थंड पडणे, या बरोबरच तळपायांची आग होऊ शकते. 5) लिव्हरशी निगडीत समस्या असल्यास. 6) थायरॉईड ग्रंथीचे कार्य सामान्य नसल्यास. 7) रक्त वाहिन्या मध्ये […]

अधिक वाचा..

सतत आंबट ढेकर येतात, पित्ताने जळजळ होते, मग हे ४ घरगुती उपाय एकदा कराच…

प्रत्येक व्यक्तीला सतत काही ना काही आजारपण उद्भवत असते. मग अगदी किरकोळ खोकला असोत किंवा एखादा गंभीर आजार असोत. त्यांचा त्रास सहन करावा लागतो. मात्र अशा आजारांची लक्षणे जाणून घेतल्यास त्यांच्यावर वेळीच उपचार करता येतात. तसेच शरीराला काय बाधत आहे, ते ही समजून घेता येते. त्रासाचे कारण समजल्यावर त्या आजाराचे निवारण करणे जरा सोपे जाते. […]

अधिक वाचा..

मिरची चिरल्यावर हाताला होणारी जळजळ ‘या’ घरगुती उपायांनी लगेच थांबवा…

अनेकदा आठवडा बाजार करताना भाज्या, कोथिंबीर याबरोबर मिरच्यांचाही साठा करून ठेवला जातो. मिरच्या चांगल्या राहाव्यात म्हणून हाताने त्यांची देठं तोडून टाकली जातात. मात्र नकळतपणे तोच हात डोळ्याला लागला तर जळजळ होते. यासाठी मिरची तोडताना, चिरताना पुढे दिलेल्या सोप्या टिप्स वापरा, जेणेकरून मिरचीचा त्रास होणार नाही. ज्यांना मसालेदार जेवण आवडते त्यांच्या घरात हिरव्या मिरचीचा मोठ्या प्रमाणात […]

अधिक वाचा..