नरसापूरमध्ये चिमुरडीवरील अत्याचारानंतर संताप; आरोपीस कठोर शिक्षेची मागणी

  भोर: भोर तालुक्यातील नरसापूर येथे एका चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चिमुरडी बेपत्ता झाल्यानंतर तिचा शोध सुरू होता. त्यानंतर तिचा मृतदेह आढळून […]

अधिक वाचा..

रात्रभर भिजवलेल्या धण्याचे पाणी प्यायल्याने छातीतील तीव्र जळजळ कमी होते का फायदे आणि तोटे

छातीत जळजळ होणे म्हणजेच ॲसिड रिफ्लक्सही एक सामान्य पचन समस्या आहे, ज्याचा त्रास जगभरातील लाखो लोकांना होत आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण नैसर्गिक उपाय शोधत असतात. सध्या सोशल मीडियावर विविध घरगुती उपचार सांगणार्‍या कन्टेंट क्रिएटर कीर्ती तेवानी यांनी सुचवलेल्या एका उपायाने लक्ष वेधले आहे. दररोज सकाळी धण्याचे पाणी प्या धण्याचे पाणी पचनाच्या आरोग्यासाठी […]

अधिक वाचा..

‘तो’ आधिकारी घेतोय एसीची थंडगार हवा, शेतकऱ्यांना मात्र देतोय चांगलीच सजा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील भूमी अभिलेख उपअधीक्षक सध्या नागरिकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. कारणही तसंच! कार्यालयात नियमबाह्य पद्धतीने एसी लावून अधिकारी थंडगार हवेत मजा मारताना दिसत असून, दुसरीकडे आपल्या अडचणी घेऊन आलेले शेतकरी तासन्‌तास दरवाजाबाहेर ताटकळत उभे राहत आहेत. एकीकडे हवामान तापमानाची मर्यादा पार करत आहे, शेतकरी घाम गाळत आपली कामे करून सरकारी दारात […]

अधिक वाचा..